1॥६800५॥४५
[)२८६॥४७॥1॥८॥७
()॥५॥४/८॥२७/१|_
(3२, र
0) 192305
२०) 7१०० हि.
]॥४902-/|॥४1)
ए-तप्- कैशा की कट "७7 "७०
ग्रकाशमाठा पुष्प ८ घे
खदेशी समाज
५: हो, रविंद्रनाथ टागोर यांच्या ' खंदेशी
समाज ' या इंग्रजी पुस्तकांचा पुदरे मर
60-84
६४३
अदकच्च्चन्यी
नसन
क्रोध
'चज्क
र्या
-- प्रथमावृत्ती --
१९४०
अनुवादक
सानेगुरुजी ए्म. ए
किमत १० आणे,
"०४११४१० /२/५४९- ०००९, ०७७७ 720 2 किण टश शश ४ टश 2०४०2)
]>४८/५॥१% ५५४५४१ “४१४१ :१/१४४ “०४४४४१ “९१४५ 2-2 कशात ले प - ८ ४७ ९.७१ “०.7 ४४४ 0]
प्रकाटक :--
७७
रामभाऊ. भाग.
प्रकाशमंदार, बर्ळाराम १८,
जळगांव, पू. खा
सुट्रक:-.
बार्जाराव लक्ष्मण कुळकणी
न्यू श्रीकृष्ण प्रिंटिंग प्रेस
जळगांव पू. ख्वा,
नवी थेट २८४,
सादर करतांना-
प्रकारामाळेचे ८ वे पुष वाचकांना सादर
करतांना आन्हास आनंद होत आहे. जगडिस्यात
कोवे डो. राबद्रनाच टागोर यांच्या * लदडा समाज
या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद महाराटांचें आव-
उते ळेवक व भावनाप्रधान कवि सानेगुरुजी यांचे
प्रालादिक ळेखणीतून उतरला असल्यामुळे त्याबदळ
अधीक लिहिण्याची आवश्यकताच नाही. माठेच्या
सवर घुष्पांचे स्वागत मराठी वाचकांनी आजवर
मोठ्या श्रेमानं केळ असल्यानें या पुः्पाचेड स्वागत
तितक्याच प्रेमानं केळ जाइल अशी आमची पूर्ण
श्रद्धा आहे, शिक्षकांनी विद्याथ्याऱ्या हातांत ह!
नित्रेच संग्रह. दिल्यास संस्कारक्षम अशा तरुणांचे
चाखिय व्धनास हातभार लागणार आहे.
प्रस्तुत निवरध॒ “ काँग्रस ।' साप्ताहकांत क्रमश
प्रासेद्ठ झाळे होते. त्याचेच पुनर्मुद्रण करून
दिल्याबद्वेळ 'अरविंद' छापखान्याचे आझी असंत
आभारी आहोंत.
रामभाऊ, भाग
प्रकाराक प्रकारामाळा.
अनुक्रमणिका.
१ स्वदेशी समाज पुष्ठ ५
२ हे सारे कस घडवून आणावयाचे, ३९
३ सर्वांचा मिळून एकच राष्ट्रीय पक्ष होऊ दे. ६९
४ विशाळ भारतात पूव -पश्चिमचा संगम, ९७
स्वयंठपाईचें साधन
खाजगी अगर सागेजनिक, संस्था, शाळा
-- कचेऱ्या वगरेसाठी उपयुक्त --
पुण औद्योगिक, प्रदशनांत सुवणपद
दन गारवडडा
सायंटिफिक डुप्लिकेटर
निराळा कागद, टाक अगर शाई छाव-
ण्याची गरज नाही, अगदीं स्वस्त
कि, रु. ६ ते १८ आकाराप्रमाणे
र |
किड3िकफकवज्काळााडा
"व्य अर्का,
१. १1, ४ कतस्पिवव
दोन आण्याची तिकीटे पाठवून माहितापकक मागवा.
वित बय तत.
एजटूस:- दळवी ब्रदर्स, जळगांव पूव खानदश
छानााळन्ाा लज
क्र. मळी, तजक्याक 1:-7/९१ आ... ॥ विका!)
अनुवादकाचे निवेदन.
कजस आतार कीपयमाचकार्याडयावदाकीड षा ययाधयाद. सारच ीवकीडलरवोचा पळाला टाई
१९३२ साठी धुळ्याच्या तुरुंगांत 6761158) [1१18 ९
रबिद्रताथांच्या चार नि्भांचे पुस्तक मिळाठें, त्या इंग्रजी भापां-
तराचे हे भापांतर आहे. या बंगाठी पुस्तकाचे नांव सवदेशी-तमाज
असें आहे. गुजराथीत याच नांवानें त्याचं भापांतर प्रसिद्द आहे.
या चार नित्रंधांतीळ पहिल्या निबंधाचे नांव “ छदेशी-समाज
असें आहे. त्यामुळें तंब नांब पुस्तकास दिठें गेठें असावे.
हे निदेधयंगभंगाच्या चळवरळानंतर ढोच लिहिठठे
आहेत, दुसरा निबंध १९०५-६ मधीठ, तिसरा निर्वेध
१९०८ मधील व शेवटचा १९०९ ते १० मभाठ आहे
तीसपर्तीस वांपू्रा ठिहिळेठे हे गभीर निवेध आजहि अंत
जरखराचे असे आहेत. (९२४ साठी मुंबईस भ्ठेल्या रा्ट्राय-
सुभेच्या वेळेस आचार्य काकासाहवेव काडेलका मला म्हणाठे
:: तुमच्या इस पुश्तकांपेक्षा ' त्देशीसमाज ! यांचा अनुवाद
धी प्रसिद्द कण, त्यांतील विचार सवत्र गेढे पाहिजेत,
काकासाहेबांसारख्या थोरांचे प्या नित्रधाविषयी हं मत आहे, ते
निब्रंध खरोखर किती अमोल असतील नाही ? परन्तु मळा ते
निबय आतांपर्यंत प्रसिद्द करितां आढे नाहीत. पू. विनोबाजीर्च
(२)
पवित्र गताप्रवचनं बाँग्रेसपत्रांसेन प्रथिद्ध केल्यावर हे निब्रेध मो
त्यांतून ग्रलिद्व केळ, अनेकांना ले आवडे, आज पातकव्याने
ते बाहेर कादित आहे.
९
रमिडनाथ दष्टे कते आहेत. प्रज्ञा जे प्रतिभा यांखा दढ
संगम त्यांचे ठायी होऊन ते मद्टाकवि वगरे आदत, या निवेश!
तन तीन गोष्टी त्यांनी प्रामुम्य या. आहेत. खगाथ्य
छावळेबनाने व त्यागाने मिळठ ही पहिठी गोट, यानाठी रष.
व्यापक सेभटना कळून तिथ्या दग सवज सबा व प्रचा करून
जनता जागृत काणे हो दुसरी गोष्ट, तिसरी गाष्ट म्हण
सर्वाना प्रेमानें नांदवण्याचा मह्दान् भारणीय प्रयाग
ऱ्या वेळेस हे निंबध ठिहिळे गेळे ला वेस राष्ट्रांत
नि्नांदूद काणारा एक राजकीय पक्ष व दुसरा प्रकुस जहाल
पक्ष असे दोत. पक्ष होते, रंबदनायांनीं त्या वेळेस सांगितळे
': मिक्षांदॉदि त्याज्य आहे. त्या बशेबस्च कवळ आढळ आपट
करणे म्हणजहि सामथ्य नऱ्हे, /. त्यावेळच्या राष्ट्रीय मर्मतन
इंग्रजीतून व्यास्यानें व्हावयाची, जनतेशी सतय नमावयाचा.
राष्ट्रीय संत्या कशी असावी यांचे विचार या नित्रांतून मांडळे
आहेत व आज ते. महात्मागांभींच्यामुळें प्र्यक्षांत आठ अहत.
राषट्रीयसमा आज जनतेची झाी आहे, दिंदींतन कारभार होऊं
डांगळा आहे. ग्रामीण जनततही गऱ्रीयरमना भरते, तेथे ग्रामोद्योग,
“€9-
९.६.)
१”
"वर्दी, शिक्षण वगरंच प्रदशनें असतात, तथ कळता पा'पार
असती, पोवाडे, सुदर नृत्य, यांचाहि अंतभाव होतो, अशा
रितीने जनतंत आपण जात आहोत, ठायीठायी आश्रम खयापठे
गळे आहेत. त्यांचे माफत भवा होत आहे. जनता या आश्रमांस
भहाय्य करीत आहे. रिंद्रनाथांन्या कत्पना महा'मार्जानीं मॉर्त-
मन केल्या आहेत, म्वावडवी वनून, वेन जनतंत जागते करू
प्यप्य बपादापाया हा वत्रायक माग आह;
रविद्रनाथांनीं भारतार्बे भजितित्य जे सांगितडें आहे त!
भव्य ब उदात्त आढे, भाखाऱ्या इतेहासांतीळ सोनेरी सूत्र
कोणतं १ या हिंदम्यानांन नाना जाती. जमाति, नाना घम व
नाना सेह्ति आणून ते. नारतबाण्य विशाला एक महान प्रयाग
कळ पहात आहे. जेगातीळ संव घस ब सय सैकृति येथे मैय-
नांदेवून एक दिव्य सर्गीत निमाण करणार आहे. भारोय
उद्यानांत हीं (भलाभेन संस्कृतीची ७ कुळ्ताळ व संमिश्र सुगंध
यर्थे दखळेळ, या संब्राची मिळन शतरंगी, रातगंधी भारतीय
गेस्कात वने, भारत जगाला मित्नतेत अभिन्नता कशी पहावी
ने टिकवीड, यासाठी हा भारत जाळा आहे. आज हिंदू
मुसटमान षस्सरांचे रात्र होऊं पहात आहेत, हिंदुचाच दिंदु-
थान कोणी म्हणत आहेत तर हिंदुस्थानांत एक खतेत्र पाकऱथान
मू असें मुसट्मान म्हणत आहे.
(४)
भारताच्या इतिहासाचा आत्मा अशांना मिळाटेला नाही.
भारतमाता सर्वांना जवळ घेऊन नांदवण्याचा प्रयोग प्राचीन-
काठापासून करीत आहे. त्या देवी प्रयोगांत सामीठ होऊं तरच
तरणोपाय आदे. जोपयंत हा महान् प्रयाग दृष्टीसमोर ठेऊन
तदनुरूप आपे सारे उद्योग चाढणार नारात. तोंपर्यंत आपली
कष्टरशा नष्ट होणार गाही, अत हा महान् कावे, हे गुरुदेव
बाहु उभाहन पुकारून पुकारून सांगत आहेत.
सर्वे धर्मान् पारित्यज्य मामेक शरणं व्रज ॥
हिंदुमर्म, मुसलमानधर्म असल्या गोष्टी जरा दूर करून
सर्वांना नांदव पाहण्याचा भारतमातेचा महान् भम, हा देवदत्तमर्ग
तोच आपला भम कडं या, माणुसकोच्या अशा महान धर्मात
सव धर्मांचे सार येऊनच जाते, मागुसको असेळ तर धम आहे.
माणुसकीविहीन धर्म धर्मच नव्हे, असा रविरनाथांचा संदेश
आहे. २० वर्षापूर्वी तो त्यांनी दिळा, आतां तरी तो ऐकू या
व भारतार्चे भाग्य फुलवू या,
सानेगुरुजी
स्वदेशी समाज. , निबंध १ ला.
आपल्या देशांत राजा लढायी करी, परचक्रा-
पासून रक्षण करी ब कायद्याची अमलबजावणी करी.
परन्तु बाकीच्या सत्रे गोष्टी समाजच कर्रांत असे,
पाणीपुरवख्यापासून ता ज्ञानदानांपर्येटची सारी
कार्म समाजच संपादी, रोकडे राजे येत ब जात.
परन्तु हा सामाजिक धम नष्ट होत नसे. अत्यंत सुल,
भतेनें व स्वाभाविकपणे हीं सेवाकमे होत असत.
राज एकमेकांशीं सारखे लढत. परन्तु मंदिरे उभा-
रलीं जात, प्रवाऱ्योसाठीं धमशाळा बांधल्या जात,
विहिरी तलाब खोदले जात, पंतोजी शिकवीत
असत, रामायण वाचले जात असे, कथारकॉर्तने
सुरू असत. सामाजिक जीवन बाह्य मदतीवर,
कोणा सरकारावर अवलंबून नसे, आपण केवळ
परावलंबी पश्रू बनत नसू, बाहेरच्या स्वाऱ्यारीका-
ऱ्यांनीं, राजघराण्यांच्या येण्याजाण्यांनीं,हदी सामाजिक
जीवनांताल प्रशांत ब सुंदर स्वतंत्रता नाहींशी
होत नंस.
(६)
परन्तु आज कोठें आहे ती स्वार्धानता १
आज पाणीपुरवठा नाद्दी, रस्ता चांगला नाहीं,
गांवांत शाळा नाहीं, म्हणून आपण रडत बसतो.
आपल्या या सवं गाऱ्हाण्यांचें जे मूळ त्याकडे आपण
लक्ष दिले पाहिजे. आपण लक्ष देऊं तर आपणांस
बाईंट वाटेल, सावंजनिक जीवनांत अतःपर आपलें
मन रमत नाहीं, ते कोठे तरी बाहेर चाललें आहे
असें आपणांस दिसून येईल.
एखाद्या गांवाजवळून वाहणाऱ्या नर्दानें जर
झापला प्रवाह बदलला तर त्या गांवाचे भाग्य
नाहींसें होईल. तेथील मळे, तेथील बागा दिसणार
नाहींत. ते गांव ओसाड पडेल, घुबड व वटवाघळे
फक्त दिसू लागतील. नदीच्या प्रवाहाचे जसं इं
महत्त्व आहे, तितकेच किंबहुना आधिक मानवी
मनःप्रवाहाचें आहे. आपल्या विचारांचा प्रवाह पूर्वी
सामाजिक रजॉवनांत रमत असे. त्यामुळें खड्यां-
पाड्यांतील वृक्षराजींत आनंद, समाधान व शांती
हीं निर्दोष ब पवित्र राहिलीं होती. परन्तु जनतेचे
चित्त आतां भटक्या मारू लागलं आहे. खड्यांना
सोडून ते दूर जाऊं लागलें आहे. त्यामुळें खड्यां-
तील तळीं गाळाने भरून गेलीं, मंदिरं पडून गेली.
खेड्यांत ना आनंद, ना कांही,
आतां सरकारने पाण्याची सोय करावी, सर-
कारने आरोग्याची व्यवस्था करावी,सरकारनें शिक्षण
(७)
द्यावे, अशाप्रकारे सरकारचे दारांत आपण भीक
मागत आहोत. पूर्वीचे वैभवशाली झाड आज वरून
मदतीचे चार थेञ मिळतात का अशी आशाळभूतपणें
वाट पह्ात आहे. आपली ही याचना कोणी थोडी-
फार पुरविलो तरी त्यांत काय शोभा ?
इंग्लंडमध्ये सरकार ही मुख्य व सवश्रष्ठ
संस्था आहे. आपल्या देशांतील राजशाक्ति व इंग्लंड
मधील राजशाक्ते यांत फार भेद होता. लोकांच्या
सुस्थितीची मुख्य जबाबदारी इंग्लंडमध्ये सरकारवर
असते, तसं हिंदुस्थानांत नसे. असलीच तर फार
थोडी असे.जे त्र्ाषिप्रुनि समाजास मोफत शिकवीत
त्यांचे रक्षण व पोषण राजांना करावें लागत नसे
असं नाहीं. परन्तु त्याची मुख्य जबाबदारी
ग्रहस्थांवर असे, राजानें मदत दिली नाहीं, किंवा
राजाच नसला, तरी समाजांतील मुख्यमुख्य गोष्टीस
त्यामुळे धोका पोचत नस. पाण्याची सोय राजा
करीत नसे अस नाहीं, परन्तु इतर संपन्न लोक
ज्याप्रमाणे आपलें कर्तव्य मानीत, तर्सच ते राजाहि
मानी. राजाने हयगय केली तरी जलसंचय नाहींसे
होत नसंत, तलाव कोरडे पडत नसत, पाठशाळा
बंद पडत नसत, कारण मुख्य आधार राजा नसून
ग्रह्स्थ अते,
इंग्लडमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःची सुखं,
स्वतःची करमणूक, स्वतःचा स्वार्थ द्दी संपादण्यांत
(८)
कोणताही प्रत्यवाय नाहीं. सावेजनिक कतेव्यानी
ते बांधलेले नाहींत. महत्त्वाच्या साऱ्या जबाबदाऱ्या
तेथे सरकारवर आहेत. आपल्या देशांत राजावर
फार जबाबदारी नस. राजा कसा आहे याची
फिकीर जनता फार करीत नस. कारण आपलें
सावजानिक जीवन ते राजावर अवलंबून ठेवीत नसत,
सारी जबाबदारी समाज पार पाडी. ही जबाबदारी
समाजांतील निरनिराळ्या घटकांवर नीट सोंपविळली
असे, श्रमविभागाची ही भारतीय पद्धति फार
कार्यक्षम व अत्यंत आश्वयंकारक अशी होती.
यामुळें आपल्या जीवनांत सवंत्र धम भरून
राहिला होता. संयमाचा अभ्यास प्रत्यकास करावा
लागे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानांत येईल
कीं, भिन्नाभिन्न संस्कृतींत जीवन निरनिराळ्या स्वरू-
पाचे असते, एका संस्कृतींत राजकीय संस्थेला ज॑
स्थान तेच दुसऱ्या सस्कृतींत असळ असं नाहीं.
ळढोकहिताची जबाबदारी ज्या संस्थेवर तेथे राष्टाचें
हृदय उडत असतें, तेथे घाव पडेळ तर तो वमा
पडला असें होऊन समाज निर्जीव होइड; राष्ट्रास
प्रेकळा येईल, इंग्लंडमध्ये सरकार ही संस्था
मुख्य, तर आपल्याकडे समाज ही संस्था मुख्य.
इंग्लंड वांचविणे म्हणजे इंग्लंडमधील ठररकार
बांचविणे, हिंदुस्थान बांचावणे म्हणज आमची
समाजाची घडी बांचाविणे, इंग्लंडमध्ये
(९)
म्हणून सरकार अत्यंत दक्ष राहते. आणि इंग्रजांनीं
हिंदुस्थानांत काढलल्या शाळांत शिकून आपलीहि
अशी समजूत होत आहे कीं बेफिकीर असणाऱ्या
येथील सरकारी अमलदारांत मधूनमधून जागे करणे
एवढच हिंदा माणसाचे काम ! परन्तु दुसऱ्याला
ओष' पाजून माझा राग हटणार नाहीं. ही साधी
गोष्टि न कळण्याततकी आपला केविलवाणी सिर्थात
आज झाली आहे.
चचेची व वादविवादाची आपणांस फार
होस. परन्तु चर्चेने पाऊळ पुढें पडेल असें मात्र
नाहीं, इंग्लंडमधील सरकार आज कित्येक वषे
उत्क्रान्त होत आहे. लोकांच्या सादेच्छेवर तें
नवालळे आहे.वादविवादानं त्यांच्या स्थिर्ताप्रत आपण
पोंचू शकणार नाहीं. आपल्या देशांतील हल्लींच्या
सरकारचा आपल्या सामाजिक रचनेरी। यत्किचि-
तहि तंब्रंध नाहीं. अशा या परकी सरकारापासून
आपण जितके जितके अपेक्षू, तितर्के खाततव्यांच
मोल आपणांस दिले पाहिजे. जितकी त्याच्यापासून
अपेक्षा करूं तितके त्यांचे गुलाम हाऊ. ज्या ज्या
गोश सरकारने कराव्या अश आपण म्हणूत्या
करण्याची आपली शक्ति आपण गमावून बसू. आणि
जी दुबलता पूर्वी आपल्या समाजांत नव्हती ती
आपल्या अगी येऊन बसेल. केवळ सरकारच्या
तोंडाकडे पाहणारे आपण होऊ.
(१०)
पूर्वा मोंगळ अमदानीत बादशहा अनेकांना
सरदार बनवी, त्यांना पदव्या, सरंजाम देई. परन्तु
या दरबारी मानपानांने सरदारांचे समाधान होत
नस. ज्या समाजांत आपण जन्मला त्या समाजाने
आपणांस शाबासकी द्यावा असे त्यांना वाटे
मोठ्यांतला मोठा मान दिल्लीच्या दरबाराकडून मिळ-
णारा नव्हे तर माझ्या समाजाकडून मिळणारा, हे
तो ओळखी. ता मान मिळविण्यासाठी आपल्या
जन्मग्रामांतालळ चंद्रमोळी झोपड्यांतमार येऊन
त्याला उभे राहावे लागे. दिलछीद्रभाराचा मान
मिळाला, परन्तु स्वजनांना जर उपेक्षा केली तर
ते सरदार खट्टू होत, बादशहा त्यांच सम्राट नव्हता,
स्वदेशी समाज हा त्यांचा खरा सम्राट हाता.
समाजाकडून मिळालेला स्तुतीचा एक राब्द बादरा-
हाच्या पदकांपेक्षां त्यांना सह्खपट अधिक मोलाचा
वाटे. स्वजनांनीं कोतुक केळे तर त्यांच्या अंगावर
मूठभर मांस चढे, राजधानींतील वेमवांन ते
आपल्या जन्मग्रामांस विसरत नसत. स्वतःच्या समा-
जाबद्दलच्या प्रेममय व कततंव्यमय भावना तते
हृदयांशीं धरून ठेवित, त्यामुळे खडीं कधी कंगाल
झालो नाहींत. पाण्याचे दुभिक्ष पडलें नाहीं. खड्या
तील जीवनयातल्लंत मानवी संस्कृतीची सवे अग
दिसून येत असत,
परन्तु आज परिस्थित पालटली आहे, आज
(११)
स्वजनांनीं केलल्या गोरवाचे महत्त्व आपणांस वाटत
नाहीं. आज परकी सरकारने दिलेल्या पदव्या
आपणांस भूपणाच्या वाटतात. स्वजनांच्या स्तुतीची
मला परश नाहीं. म्हणून त्याच्या सेवेतहि मी रमत
नाही. आज सरकार आम्हांस अमुक करा, तसुक
करा असं सांगत. आपण होऊन स्वजनसेवेच्या
गोष्टी आपल्या शिरावर आनंदाने घ्याव्या अंस
आपणांस वाटत नाहीं. या गोष्टी सहजपणे कराव-
यास लावणारी ती पूर्वीची स्फॉ्ते, तो बंधुभाव,
सारें आज लोपलें.स्वजनसेवेचा जन्मासिद्ध हकक आज
गोऱ्या माणसाला आ!पण विकला आहि.
माझ्या म्हणण्याचा गेरसमज नका करू.
प्रत्येकाने खड्यालांच चिकटून बसावं, ज्ञानासाठी
वा की्तीसाठीं बाहेर जाऊं नये, अस नाहीं मी म्हणत.
आज आपल्या ढहानऱ्या घरट्यांतून आपण बाहेर
झोढले गेलो आहेत. आपली बुद्धि जागत झाला
आहे. 'चोफर आपण दृष्टी ठेवू लागला आहोंत.
विचार वाढत आहे. कार्यक्षेत्रे वाहून मनाचा विकास
होत आहे. हें सारे ठौक. ज्या परिस्थितीमुळे हे
होत आहे तिचे ते उपकारच आहेत. परन्तु यामुळे
आपल्या सामाजिक संबंधाची उलटापालट होतां
कामा नये. कितीहि झालें तरी बॉहरचें त॑ बाहेरचे
व घरचें ते घरच. मनुष्य कमावण्यासाठी बाहर
जातो,परन्तु तो घर विसरत नाहीं. आपल्या बुद्धीच्या
(१२)
शक्तीचा उत्कृष्ट उपयोग व्हावा म्हणून आपण
स्वतःश/ सदेव प्रामाणिक असलें पाहिजे,
परन्तु आपल्या सभापारिषदांतून काय दिसते १
आपल्या स्व जीवनाची आज उलटापालट झालेली
दिसून येते. इंग्रजी शिकलेले तेवढे आपले असं
बाटूं लागळ आहे. शिकहछेल्यांची एक स्वतंत्र
जात जणुं आपण बनविता. परन्तु जोपर्येन्त लह्वाना-
पासून थोरापर्यन्त, रावापासून रंकापर्यन्त, सव
समाजाशी आपण एकरूप होत नाहीं तोंप्रयन्त
राजकारण म्हणज केवळ बडबड आहे. आपल्या
चचचोतून बहुजनसमाज वगळला जातो. त्यांच्यांत
आणि आपल्यांत एक प्रचण्ड पहाडच जणु
आपण उभा केला आहे, इंग्लंडचे हृदय जिंकून
घेण्याचे आपण प्रथमपासून प्रयत्न चाळाविले. तित-
केच प्रयत्न जर स्वजनांचें हृदय जिंकण्यासाठी केले
तर? इंग्लंडचे हृदय जिंकण्यापेक्षा आपल्या स्वदंशा-
चच हृदय जिकणे हीच गोष्ट अधिक मोलाची ब
महत्त्वाची आहे.
सवे जनतेच्या ह्ूदयाचे ऐक्य करणे हे राज:
कीय आकांक्षांचे आतम ध्येय आहे. परकीयांचे
हृदय जिंकून घेण्यासाठीं केलेल्या खटपटींना राज-
कारण नांब देणें, असला प्रकार या आपल्या दुदैवी
व॒ अभागी देह्यांतत फक्त पहावयास
मिळेल ! स्वजनां्चे हृदय जिंकणे हे पहिले कतव्य
(१३)
आहे. हें खर राजकारण, आणि यासाठीं सर्व'
परकी पद्धतीचा आपण त्याग केला पाहिजे. आप-
ल्या सव व्यवहारांत परका पद्धतीचे सोम माजले
आहे. अशाने स्वजनांच्या हृदयाजवळ जातां येणार
नाहीं. मायभूमीच्या हृदयाशी घेऊन जाणारे ते
जुने स्वदशी मार सुदेवान अद्याप मोकळे आहेत.
तं माग पुन्हां आपलेसे करू या.
आपला संदेश जर सव देशाला आपणांस
यावयाचा होता तर त्याठाठी काय कलें पाहिजे
होतं ? इंग्रजी पद्धतीच्या टेबळ खुच्याच्या पारेषदा
भरविण्याएवजा आपण मोठमोठे मेळे भराविले
असते. या मेळ्यांतून गाणी, खळ, उत्सव, प्रवचन,
कीर्तने, कुस्त्या वगेरचा अंतर्भाव केला असता.
खड्यापाड्यांतून हजारो लोक तेथे घांवून आले
असते. त्या ठिकाणी बाजार भरविले असते, प्रद-
तने मांडली असतीं, शेकडा स्वदशी वस्तु ठेविल्या
असत्या. कवि, चित्रकार, शाहीर, यांना तेथे बाक्षिसे
ठेवलीं असतीं. सवे राष्ट्रांत त्यांचा गौरव केला असता.
आरोग्याचीं सदीप व्याख्प़ाने करावलीं असती. रोत-
काच्या गोष्टी सांगितल्या असत्या, स्वभाषेंत राष्ट्-
द्ितासंबधींच्या नाना प्रश्नांचा खल केला असता.
आपे कोट्यावाधे बंधू खड्यांतून पसरलल
आहित. खेड्यांतील जनतेची बाहेरच्या चिशाल जीव-
नाविषयीं असलेलीं तहानभूक या मेळ्यांच्या द्वार तृप्त
( १४)
केळी जाई. मेळ्यांतून बाहेरचे विविध अर्से वाढते,
विराटू जावन त्यांना दिसे, खडयानें मेळा बोलावणे
म्हणज बाहेरच्या विशाळ जगाला आपल्या चंद्र-
माळी झोपडींत आमंत्रण देणे होय. खड्यांत असा
मेळा भरला म्हणेज जनतेचे हृदय उचबळे, संकु-
चितपण! नाहांसा होई. बाहेरच्या जगाच्या स्वाग-
ता्थ सारें खंड एका दिलाने उभ राही. पावधाळया-
मध्ये नद्या, नाळे, ओहोळ भरून जाऊन एकमेकांस
भेटतात. त्याप्रमाणे महान् मेळ्याचे प्रसंगीं खडयां-
तीळ जनता आपसांत एक होऊन या विश्वपंगेप मिळे.
मेळा ही आपल्या देशांतील अभिजात अशी
संस्था आहे, टेबलळखुच्योची कोरडी सभा बोला-
विली तर अनेकांना शका व संशय येतात. जनंतर्ची
अंतःकरणे तेथे चटकन् फुलत नाहींत. परन्तु मेळे
पहावयास येगारे मोकळ्या मनाने येतात. संशय
दूर राहतात. हिंदुस्थानांत असा एकहि जिल्हा
नाहीं कीं ज्यांत निरनिराळ्या वेळीं, वर्षातील निर-
निराळ्या दिवशीं योग्य अद्या ठिकाणीं मेळे भरत
नाहेंत. रीकडो ठिकाणीं यात्रा भरतात. ल्यांच्या
वेळा व त्यांचा स्थानं यांचे टिपण आपणाजवळ हब,
या यात्रांच्या मार्गाने, तेथीळ मेळ्यांच्या मार्गाने
बहुजनसमाजाच्या हृदयांत आपण शिरळें प्राहिजे,
या मार्गांचा आपण शीभ्न स्वीकार करू या.
पुढारी जर कॉरेड्या व पोकळ राजकारणाचा
( १५ )
शपथपूर्वक त्यांग करून या यात्रांतून व मेळ्यांतून
नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन ध्येये घेऊन
जातील तर नव चैतन्य उत्पन्न होऊन राष्ट्राची
फार लोकर जाग्रति होईल, या मेळ्यांवून इिंदु-
मुस्लीम ऐक्य, अस्पश्योद्धार, शिक्षण, आरोग्य,
रस्त, पाणीपुरवठा, गायराने, इत्यादि लहानमोठ्या
गोष्टीसंबंधीं संवाद करतील, ग्राणीं रचतील, तर
द्वा ह्यां म्हणतां राष्ट उभे राहील.
कार्यकत्यांचा एक संघ अस भेळे तयार करून
जर या जिल्ह्यांतून त्या जिल्ह्यांत असा [रू लागेल,
पोवाडे, गाणी, नकला, संबाद, कुस्त्या, खळ,
सदीप व्याख्याने, वगेरे सरंजाम बरोबर बाळगीळ
तर पैशाचा प्रश्निह्मि सहज सुटेल, या मार्गानें थोडी
फार मदत मिळून, संघाचा खच निघून, थोडा फार
फायदा हि उरेल, या उरलेल्या पेश्यांचा उपयोग जर
राष्ट्कायीकडे केला तर जनता व मेळे करणारे
यांच्यामध्ये सेवेचे अभंग व बळकट बंधन निर्माण
होईल. कार्यकर्ते ब जनता यांच्यांत असा द्दा स्नेह-
संदंध एकदां जडळा म्हणजे मग बहुमोल राष्ट्जा-
ग्रतीचीं अनेक काम ते करून घेक़ शकतील,
पूर्वी संस्कृतीत शिक्षण अशा यालांवून व
उत्सबांतून मिळे, परन्तु दली तर्स दिसून येत नादीं,
यात्रांतील, उत्सवांतीळ गभीरता, सदभिराचे जात
चालली, पुष्कळ वेळां यात्रांतून तमाशे व तगतरात्र
(१६)
यांचेच प्राबल्य दिसते.मारातजन्माला, रामजन्माला
तमाशे करतात. ही सुकून गेलेली संस्कृतिगगा
नवीन विचारप्रवाहाने युक्त करून भगीरथ प्रय-
त्नांनी तरुण कार्यकर्ते जव्हां खड्यांत नेऊन ओत--
ताल, तेव्हांच राष्ट्राला नवीन कळा चढेल,
खेड्यांताळ तळीं सुकलीं, पाण्याचा दुप्काळ
पडत चालला, रोगराई फेलावत चालला, मरणाचा
सुकाळ झाला, ह्या बरोबरच खड्यांतील सांस्कृतिक
व नेतिक ्जॉबनह्ि बहुतेक संपुष्टांत येऊं लागलें.
'पेण्याला शुद्ध पार्णी नाही, मनाला शुद्ध विचार
नाहीं. शरीराला रोग व बुद्धीला रोग. खेड्यांत
स्वच्छ पागी नाहा, त्याप्रमाणे खड्यांतील यात्रा-
उत्सवांत सात्त्कता व शुद्धता उरली नाहीं. ज्या
शोताचीं नीट निगा राखिली जात नाहीं तेथें सुंदर
धान्य तर नाहींच होत, उलट विषारी तण मात्र
माजते. त्याप्रेमाण यात्रा-महोत्सवांचें होत आहे.
ह्या संस्थांचा अधःपात न व्हावा असे वाटत
असल तर कळकळीच्या तरुण सवकांमीं तेथ घांवून
गेळें पाहिज. या संस्थांचा बचाव न करूं तर
आपण माठे आपराधी ठल.
हे सारें सांगण्याचा हेतु एवढाच कीं पूर्वी
ज्या स्वाभाविक व सहज रीतीने आपण खेड्यांतील
जनंतत मिसळत हात्तो, त्या मार्गांचा पुन्हां अब-
लब व्हावा. जुन्या संस्थांत नवचैतन्य यावें. त्यांची
(१७)
नीट संघटना व्हावी. त्यामुळे आपल्या देशाला
अपरंपार फःयदा होइल.
परकी सरकाराकडे अजविनंत्या करण्याच्या
उपायांवर ज्यांची श्रद्धा बसत नाहीं, त्यांना विरुद्ध
पक्षांच लोक निराशावादी असें संत्रोधितात. परन्तु
माझें तर असे म्हणणें आहे को जो हताश व
दुभबळा असतो, तोच दुसऱ्याच्या कृपेकडे जास्त
आशिंने बघत असतो. दुसऱ्याच्या दयेवर विसंजणे
म्हणजेच खरी निराशा. गुठगे टेंकल्याशिवाय व
हात जोडल्यारिवाय आपणांस कांही आश्या नाहीं
असे म्हणणार््यांपेकीं मी नाहीं. माझ्या देशावर
माझी श्रद्धा आहे, माझ्या देशबांधवांच्या शक्ती-
बद्दळ मला आदर आहे. जर आपलं आजच ऐक्य
हे खरें जिव्हाळ्याचे असेल, भारतवर्षांची जी खरी
आंतरिक एकता, तिचा जीवनांतील साक्षात्कार
म्हणून जर आपण आजची ऐक्याची भाषा बोलत
असू तर आपणांस निराझ्ञक होण्याचें कारण नाही.
यश हे ठेवळल आहे. परन्तु आपले ऐक्य जर खरें
नसल, आपल्यांत भेद पाडण्यासाठी परकीयांनी
कोणाला आधक देऊ करतांच ते ऐक्य सोडून जर
परकी सत्तेस कोणी जाऊन मिळणार असताल तर
मात्र यद्याची आशाच नका, परकी सत्ताधाऱ्यांची
कृपा वा. अवकृपा यांवर आपले ऐक्प वितबून
राहतां कामा सये. |
(१८)
भारताची खरी कार्यपद्धती कशी असे ह
पाहणे प्रत्येकाचे कतब्य आहे. या देशांत मुख्यतः
जर कसला प्रयत्न पूर्वा केला जात असेल तर तो
मनुष्यामनुष्यांमध्ये ओलावा निमाण करण्याचा हाय.
परस्परांत स्नेहसंबंध नि्मिण्यासाठी भारतांत खट-
पटी केल्या जात. आपले संबंध दूरदूरच्याहि नातल-
गांशीं असत. मलेंबाळें मोठीं झाली तरी प्रेमसंबंध
तसेच टिकत. रोजारी गांवकरी-मग ता कॉठल्याहि
जातीचा वा धर्मांचा असो-त्याबद्रळ आपणांस
आपलेपणा वाटे. असे हे प्रेमसंबंध कायद्याने
जोडलेले नसत. ते हृदयाचे संबंध असत, ज्याच्या-
ज्याच्याशी म्हणून संत्रंध येई,त्याला आपण आपल्या
मैत्रीच्या बतुळांत ओढून घेत असूं. मनुष्य म्हणज
केवळ यंत्र आहे, त्याच्यापासून आपला फायदा
जास्तीत जास्त कसा करून घेतां येईल एवढेंच
पाहावे अशी भारतीथांची कधींच दृष्टि नव्हती.
प्रेमाचे संबंध जाडीत जाणे हा आपला
विशेष आहे. परिस्थितीप्रमाणे आपण आज जरी
बदलत असलो तरी त्या बदलांतहि हृदयाचे संबंध,
हृदयाचा ओलावा, आपल्या सव व्यवहारांत प्रामु-
ख्यांनं दिसतो. त्यामुळें व्यवहार बाजारी न होतां
विशुद्ध ब निमळ होतो. यामुळे कित्यक वेळां
आपणांवर जबाबदारीहि जास्त पडते. केवळ जरूर
म्हणून जी बंधर्ने निमोण होतात तीं तात्पुरती
(१९)
असतात. धनी व नोकर यांच्यांताल संबध जर केवळ
व्यावहारिक गरजेचे असतील तर. काम करावे व
मजुरी घ्यावी एवढाच त्या संबंधाचा अर्थ राहील.
परन्तु जर त्या संबंधांत वैयाक्तिक भावना ओताव-
याची असेल तर दोघांवर अधिक जबाबदारी येते.
त्या धनीनोकरांत सुखदुःखांत भागीदार होण्याचे
संबंध उत्पन्न होतात व ते संबंध दोघांस कायमच
जोडतात.
आपण हल्लींच्या प्रचंड सभा परिषदा बोला-
वर्तो. तेथें स्वागतसत्कार करण्यांत स्थानिक
कार्यकते मभ़ होऊन जातात. आलेल्या पाहुण्यांस
तकलीफ पडूं नये, त्याना सव प्रकारच्या सुखसोई
मिळाव्या म्हणून आपण झटतो. व्यवहाराच्या
बाह्य कामकाजांतदी हृदय ओतून तो व्यवहार आपण
सुंदर करतो. पारेषदांत काय ठरलें यापेक्षां स्वागत
करस झाळें, लोक कसे (देलळदार होते, कशी संदर
व्यवस्था होती, हेच विचार आपल्या हृदयांत राह-
तात, आधिक राहतात. पाश्चिमात्य पद्धतीनें भरलेल्या
या सभा आमच्या पोबांत्य हृदयाला मारूं शकल्या
नाहींत, लोकांचें मनःपूवक स्वागत करणें हा आमचा
राष्ट्रीय धम आहे. राष्ट्रीय सभांच्या बेठकांतून हा
आमचा स्वभावच अधिक टिकणारे कार्य करितो.
ठराव होतात ब मरून जातात. वर्षेभर त्यांचे
नांबह्ि एकू येत नाहीं, परन्तु प्रेमाने केलेलें स्वागत
(२०)
हृदयांत राहतें. भारतीय ऐक्य निर्मिले जाते.
प्राचान काळीं ग्रहस्थास मोठ्या प्रमाणांत
आदरातिथ्य करावयाच असले म्हणजे तो यज्ञ करी,
आज यज्ञाचे खरूप बदलले, आज सभापरिप्रदांच्या
रूपांन ते प्रक होत आहे. या सभापरिषदांतून
मातृभाषेचा उपमदे करणाऱ्या भाषेंतून भाणणे
झालीं तरी भारतमाता खिन्न होत नाहीं, आलेल्या
कोनाकोपरऱ्यांतालळ माझ्या लकरांचे मी स्वागत
करीन, त्यांना माझ्याजवळची प्रेमळ मीठमाकर
देईन, या विचाराने तिचे हृदय भरून येई. पुस्तकी
पंडितांची, वाचाळ वाक्पट्रेंची, मनगटांत घडयाळ
बांधून आलेल्या शिष्टांचीच फक्त सभा होण्या-
ऐवजीं, जर त्या सर्भेत रावरंक; खेडवळ व नाग-
रके, आमेत्रित व निरामांत्रत सार जमले असते
व त्यांना समजळ असें कामकाज चालले असते
तर भारत मातेला अधिक आनन्द झाला असता.
अद्या गजबजलेल्या सभेत लांब भमा्षये व खंडीभर
ठराव पास करतां नसते आले. परन्तु मातच्या मंगल
आशार्वादांची आपल्या शिरावर अधिकच वृष्टि
झाली असती.
ते काहीहि असो, आपले सारं कामकाज नाट
करूनहि शिवाय परस्पर प्रेमळ संत्रंधाची मधुरता
जी एक असते, ता सोडून देण्यास भारतवर्ष तयार
नाहीं. आपल्या ह्या स्वभावामुळेच अनाथदुबळ्यांस
(..२९.)
मदत करणे, मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था
करणे, वाटसरूंसाठी धर्मशाळा बांधणे, रस्त्यावर
विहिरी बांधणे, अशीं व इतर सार्वजानिक कामें
आपण पार पाडीत असू. हा सब स्वजनांचा प्रश्न
असे. आज हीं पूर्वीची बंधने जरी शिथिल झालीं
असलीं, शिक्षणाचो व्यवस्था, रस्तेदुहस्ती, पाणी-
पुरवठा इ० गोष्टी आपल्या भम समाजास आज
जरी शक्य दिसत नसल्या, तरी निराश होण्याचें
कारण नाहीं.
ग्हस्थानं आपल्या घरापुरतें वा आपल्या
गांवापुरत पाहू नये. त्याने विशाल दृष्टीचे व्हावे.
अशी हिंदुधमांची शिकवण आहे. पंचमहायज्ञ
करावे असे आपला धम सांगतो. पंचमहायज्ञ करावे
अंस ज्या ग्रहस्थास धर्म शांगतो,त्या गहस्थाला आपले
देशासाठी कांहींच करत्तां येणार नाहीं का ? आपल्या
देशाच्या नांवाने रोज मूठभर तांदूळ,रोज एक पाव-
आणा आपणांस बाजूस काढून ठेवतां येणार नाहीं
का? आपल्या या थोर देशाविषर्यांचे जे ऐक्य
ते कृतांत आणण्यासाठी सवोनीं हातभार नको
का लावावयास ? मूठभर धान्य, एक दिडकी हं का
फार आहे ! क्र्षींच्या तपोभूर्मात, वीरांच्या
कमंभूमींत, देवांच्या या आवडत्या भूमीत एवढीशी
अपेक्षा करणें म्हणजे का कठीण व्हावे ? आपल्या
देशांतील सावंजानिक सेवेच्या सव कमाशीं आपला
( २२)
संबंध नको का जोडायला ? आपली कार्म आपण
का परक्यावर सोंपवणार आणि आपण उदासीन
राहणार !
आपल्या देशांतील संपत्तीचा प्रवाह सारखा
बाहेर चालला आहि म्हणून आपण रात्रंदिवस
ओरडत आहोंत. परन्तु आपलीं मने स्वजनांपासून
दूरदूर वह्वात चालली अहित, ही गोष्ट त्याहून
शतपट अधिक दुःखाची नाहीं का? सरकारनं
अमुक करावे तमुक करावे एवढ सांगण्यांतच फक्त
आपलो देराभाक्त का? नाहो. आपला हा स्वभाव
नाहीं. दिवसमर काबाडकष्ट करून जी चतकोर
भाकर मिळेल, ती आपल्या दानदुबळ्या भावांसह
खाण्याची आपली सनातन संवय आहे. आणि असें
करण्यांत भापण मोठा त्याग करता असे आपल्या
मनांतहि नसत, अशा प्रेमळ व कष्टाळू भारतीयांस
आपल्या मातेचे का ओझें होइल? परकी माणसाने
माझ्या मातेचे देन्य हरावें म्हणून त्याच्या दारांत
का आपण भीक मागत बसणार १? छे छे.
आपणांस हे आवडणार नाहीं, आपल्या देशाचे
ओझे प्रत्येकाने रिरावर घेतले पाहिजे. यांत आपला
मोक्ष आहे. मी माझ्यापुरता अंस म्हणण्याचे दिवस
गेले. व्यक्ति कितीहि क्षुद्र असो. तिची उपेक्षा
अतःपर होतां कामा नये, अत्यन्त क्षुद्रार्चाह अव-
हेलना होतां कामा नये. मातेची सेवा त्यालाहि
(२३)
करूं दे, ती सेवा थोरच आहे.
आज जर एखाद्या तरुणाला म्हट्लें “ जा व
समाजसवेस वाहून घे -' तर तो गोधळांत पडेल,
त्याने कोणतें काम करावे,काणाच्या जोरावर करावे!
त्यांन काय खावे, कोठे रहाव ? असे अनेक प्रश्न
त्या तरुणाच्या डोळ्यांसमोर उभे राहतील. आपल्या
कार्यांची योजना एका व्यक्तीस करतां येणार नाहीं.
यासाठीं संघटना हवी. एखादा आश्रम हवा. परंतु
एखार्दी संस्था, एखादा आश्रम सुरू होतो. काम
होऊं लागते. परन्तु पुढे काम टिकत नाहीं, याच
मुख्य कारण म्हणजे कार्यकत संस्थेशी एकरूप होत
नाहींत. प्रत्यकजण आपल्यावरची जबाबदारी कमी
कमी करीत जातो व संस्था लयाला जाते. अशाने
के होणार ? ज्या परकीयांना आपणांस
तोंड द्यावयाचें आहे ते भअत्यंत सुसंघटित व कार्य-
क्षम आहेत. त्यांनीं आपल्या भोवती अनेक जाळी
पसरलीं आहेत. आपल्या देशांतील शाळांपासून तो
दुकानांपर्यंत त्यांनीं आपली पाळे मुळें घसडावेली
आहित. हें धृतराष्ट्राने भीमाला दिलेलें आठेंगन
आहे. हे कालियाचे कृष्णार्भोवतीचे वेढे आहेत. या
वेढ्यांतून, या मारक आलिंगनांतून मुक्त होण्यासाठीं
स्वदेशी समाजानें खंबीरपणे उभे राहिळें पाहिज.
ढिलाई दूर केली पाहिजे. शिस्त, संघटना यांची
बळकट कास धरून जो एक आपण पुढारी मानूं
(२४)
त्याच्या भोवती उभ राहिलें पाहिजे, तो पुढारी
आपल्या ऐक्याची खूण, तो आपल्या ऐक्याचा
प्रतिनिधी. ता. आपल्या ऐक्याचा सूय व त्याच्या
भोवतीं प्रदक्षिणा घालणारे आपण सारे ग्रहंपग्रह,
त्याची आज्ञा शिरसा मान्य करणे व पूणपणे पाळणे
यांत आपणांस कर्धाहि कमीपणा वाटतां कामा नये.
कारण आपल्या स्वातंत्र्याचे खरे स्वरूप त्या नाय-
काच्या द्वारे, त्या महान् पुढाऱ्यांच्या द्वारें प्रतीत
हात असतें.
असा जो हा समाजपाति निवडावयाचा,
राष्टर्पात निवडावयाचा, तो कधां उत्तमोत्तम असेल
तर कधीं तसा नसेल, परन्तु समाजपाते कसाहि
असला तरी बिघडत नाहीं. कारण तो कायमचे
नुकसान करूं शकणार नाहां. उलट सर्वांतम नायक
जरा कमी उत्तम मिळाला तर त्यांत कल्याणच आह.
कारण आपण आधिक दक्ष व तत्पर राहू. आपल्या
त्या प्रतिनिधीच्या शक्तींत जनता स्वतःची शक्ति
पाहील व समाज अजिंक्य होईल, या समाजपतीच्या
हाताखालीं दुसरे दुय्यम पुढारी असतील, ते देशाच्या
निरनिराळया भागांत कार्य करतील. त्या त्या भागांत
जीं जीं जरूरीची घे चांगढीं कामे करावयाची
त्यांबद्दल ते जबाबदार असतील, त्या कामांब्रह्दल ते
समाजपतीला जाब देतील,
(२५)
समाजांतील प्रत्येक व्यक्तीचा धम झाला पाहिजे
कीं देशासाठी कांहीतरी वगणी रोज बाजूचा काढून
टेवणे. देशाच स्मरण रोज हवे व स्मरणाची खूण
म्हणून कांही त्याग हवा. चि
रोजचे आह्िक झाले पाहिजे. निरनिराळ्या
उत्सव प्रसंगी, लझमंजी वगेरेचे वेळीं जो आपण
सचे करतो, त्यांतून कांही अश॒ देणगी म्हणून
आपण काहून ठेवला पाहिजे. नित्याची देणगी
व ही नेर्मात्तिक देणगी. या दोन्ही प्रकारच्या
देगग्यांनों आपल्या समाजाजवळ कायासाठी भर-
पूर पेसा उभा राहील. पूर्वी प्राचीन काळीं आपल्या
देशांत मोठमोठ आश्रम, मोठमोटां
विद्यापीठे कशी ऱवालत ? लोक
आपण होऊन ज्या देणग्या देत त्यांतूनच त्या भारत-
भूषण संस्थांचे खर्च चालत. त्याच आपल्या देशांत
आज पुन्हां सार्वजानिक सेवेस पेसा मिळणार नाही
असें मला वाटत नाहीं. अश्या आश्रमांचा योगक्षम
चालेल, हे आश्रम उत्कृष्ट काम करू लागताल
तेव्हां उदारांच्या देणग्या धण्याचा त्यांना हक्कच
प्राप्त होईल.
असा एक मध्याबेंद असला पाहिजे कीं जेथ
आपली सारी दानशक्ति वहात येईल. त्या मध्य
बिंदूजवळ साऱ्या देणग्या याव्यात ब तेथून योग्य
प्रमाणांत मदत दिली जावी. अशी जी मध्यवती
( २६)
संस्था अ9७ तिळा आपण प्राणापेक्षांहि जयल
पाहजे. तिळा आंतून रोग जडणार नाहीं हे पाहिलें
पाहिजे. बाहरून हला आला तर आंतील जीवन-
शक्तीच्या जोरावर आपण तो परततूं, आंतून
जर वृक्ष पोखरलेला नसेल तर
तो संकटाशी टक्कर देऊन उभा राहील, झगडून
अधिक बळकट होईल,आंतीळ जीवनशक्ताीचा धमच
आहे कीं बाहेरच्या जखमा भरून काढणे. वाढत्या
तरुण मुलाला सतरा ठिकाणीं लागलं तरी त्याच्या
जीवनराक्तीमुळें त्या जबमा पटकन् भरून येतात.
शरीरांतील जविनशाक्ते शरीरांत एकसूत्रीपणा ठेवत.
संस्थेतील जीवनशक्तीनेहि साऱ्या प्रयत्नांची एक-
बाक््यता करण, सवत्र चेतन्य खळवित रादृर्णे या
गोष्टी केल्या पाहिजेत.
राष्टांत जी अशी महनीय संस्था आपण निमू
तिला भारतमाता आक्लीवांद देईल. जनता दुवा
देईल. चांगल्या कामाबदल परकी सरकारहि पदवी-
दान करत, परन्तु आपणांस परकी सरकारच्या
पदव्यांची पर्वा नाहीं. मातेचा आशीवाद मिळाला
म्हणजे सारें कांही मिळाळे. कार्यकत्या संस्थेला,
सेवेने प्रेमेक्य निर्माण करणाऱ्या संस्थला, समाज
आशीर्वाद न देईल तर संस्थेला खरें समाधान
मिळणार नाहीं. समाजाने चांगळे काय करणाऱ्यांची
पाट थोपटली पाहिजे.
(२७)
आणि आज हिंदुमुसलमानांचे ऐक्य आधीं
निर्मावयाचें ही गोष्ट कोणी विसरतां कामा नये.
हिंदुमुसल्मानांताळ तंटे आपण दूर केले पाहिजेत.
सवाना योग्य व समान रीतीनें आपण वागविले
पाहिजे. पक्षपात न होईल म्हणून जपळें पाहिजे.
दोघांचे हितसंबंध पाहिळे जावेत. तडजोड करावी.
वाटेळ तो त्याग करून ही दिलजमाई घडवून
आणली पाहिजे. आपणांस ह्या ऐक्याचे बावतांत
जर यश॒ आले नाहीं तर पुन्हां पुन्हां कलहाचे
वणवे पेटतील, द्वेष मत्सर भडकतीलळ व त्यामुळे
देश दिवसे दिवस आधिक लढळापांगळा दुबळा
ही भांडणं मिटविण्याची आपणांस शाक्त
आहे हा आत्मविदवास आपण बाळगूं या. प्रैम-
रज्जूनें सवोस आंबळून ठेवण्याची कला हिंदुस्था-
नच्या साऱ्या जीवनांत आज दोकडीा वर्षे मुरलेली
आहे. नानाप्रकारच्या बिकट परिस्थितीत
भारतवषाने पुन्हां पुन्हां सुव्यवस्था निर्माण केली
आहे. आणि म्हणून तर हा थोर देश अद्याप उभा
आहे. अशा या भारतावर माझी श्रद्धा आहे.
भारतवरषांच्या आजच्या परिस्थितींत सुव्यवस्था
निमाण करण्यासाठीं या, सारे या. सुखलोल्प होऊन
मातेला का तुम्ही रडत ठेवणार ? तुमच्या रक्ताचे
शिंतोडे तिच्या अंगावर उडवणार ? छे, तसं होणार
(२८)
नाहीं ब कधींहि न होवो.
बाहेरच्या जगाशी भारत!चा आज कांही प्रथ
मच संबंध आला नाहीं. प्रथम आर्य अले व
येथील राहवाऱ्यांशीं त्यांचे भयंकर कलह माजले.
परन्तु विजयी आयानीं अनायांचे उच्चाटन केळे
नाहीं. अमेरिकेंत वा आस्टेडियांत गोर््यांनीं केळ
तसं येथ झाले नाहीं. मूळच्या राहिवार्यांच आचार
विचार, चाडीरीति, देवते सारीं निराळीं. तरीहि
आयोच्या समाजरचेनत त्यांना स्थान मिळाले.
आयांच्या समाजांत विविधता व वैचित्र्य आणून
मूळ राहिवाऱ्यांनींहि ते कण फेडले
पुढे बुद्ध काळांत भारताचा बाहेरच्या जगाशी
झपाट्याने परिचय वाढत चालला. दळण वळण
वाढत चाललें. अशा प्रकारचो मेत्री कधीं कर्धी
विरोधापेक्षांहि गंभीर स्वरूपाची असते. न कळेत
दुसर्याच्या आहारी आपण जात असतों. ज्या
वेळेस वेर नसते, झगडा नसतो, त्या वेळेस स्वष्षर-
क्षणाचा विचारच मनांत नसतो. आरोग्य हे बोापे-
कीर असते. दोन घास कमी काय जास्त काय. बुद्ध
काळांत अशीच स्थिती झाडी. हजारों लोकांशीं
संबंध आले. ब्राहेरच्या नाना जाति , जमातीशी
व्यवहार होऊं लागले. बुद्धधर्माचा लोढा आरिया-
भर पसरला व परस्पर विरुद्ध ध्येये, परस्पर विरुद्ध
संस्था यांचा हिंदुस्थानांत अनिरुद्ध संच'र होऊं
(९१)
लागला. आणि समाज विस्कळित होणार असे वाटू
खछागले,
परन्तु अद्या त्या अदाधुर्दाच्या काळांत जरी
भारत दिड्मूढ झाला तरी एकता व सुव्यवस्था
निर्मिण्याची त्याची जी अपूव बुद्धी, तिचा अस्त
झाला नव्हता. पूर्वी घरांत ज॑ होते, ब जें दारांत
नवीन येऊन पडले होतें, त्या दोहोनीं भारतीय
बुद्धि आपलें घर पुन्हां सजवू लागली. त्या प्रचंड
विविधतेतून तिने पुन्हां ध्येयेक्यवा निमाण केली ब
तो अधिकच हृढ केली. आज पुष्कळ लोक असा
प्रश्न विचारतात कीं “ भारतीय विविधतेत एकता
कोठें आहे १ परस्परावरुद्ध व परस्परांत भेद पाड-
णाऱ्या येथे शेकडा संस्था व गोष्टी आहेत. ” अज्ञा
प्रभाप निःरोक करणारें उत्तर देणें जरा काठेण
आहे. वतुळ जितकें मोठें, तितकें त्याचा मध्यबिंदु
शोधून काढणें काठेण जाते. हा मध्यबिंदू, असें
चटकन् घोट ठेवतां येणार नाहीं. त्याप्रमाणेच
हिंदु समाजांतीळ ऐक्य कोठे आहे हें दाखवतां येणार
नाहीं. तरीपण ते ऐक्य आहे हद्दी गोष्ट मनास पटते,
हृदयास ठाऊक असते.
बुद्धधमांनतर तिसरा प्रसंग मुसलमानांच्या
आगमनाने आला. मुसढळमानांचा आमच्या समा-
जावर परिणाम झाला नाहीं अथ म्हणतां येणार
माही. मुसढमान येतांच ऐक्य निर्माण करण्याचे
(0)
प्रयत्न सुरू झाल. तडजोड, देवाण घेवाण सुरू
झाली. सलोख्याचे संबंध प्रयत्नानी निर्माण केले
जाऊं लागले. निरनिराळे साधु संत झाले. रामानंद
कबीर अश्यासारख्यांनां फार थोर कामगिरी केली
आहे. वेष्णव साधुसतांच्या खालच्या जातींतील
अनुयायांनी या ऐक्याचे बाबतीत किती केळ ते
काळालाच माहीत. समाजांत ज्या घडामोडी होत
असतात, त्यांच्याकडे समाजांतील वरच्या वगाचे
फारसे लक्ष नसते. या बाबतींत हे वरिष्ठ वग बेफिकीर
असतात. ते जर या घडामाडी पाहतील, या घडा-
मोडीशीं संबंध ठेवतील तर आर्जाहे अक्ली
स्थित्यंतरे समाजांत होत आहेत ही गोष्ट त्यांना
दिसून येइल.
आणि आता आणखी एक धर्म आला आहे.
या धमानेंह्रि आपल्या बरोबर मिनत्न चालीरीती,
भिन्न विचार, मिन्न ध्येये, मिन्न शिक्षण%म वगेरे
आणलें आहे. अक्शा रीतीने हिंदुधर्म, बुद्धधम,
इस्लामी धर्म बव खिस्तीधम हे जगांतील चार मोठे
धम ह्या भारतवषात एकत्र आले आहेत. परमथोर
व परम मंगळ असे सर्व-धर्मेक्य घडवून आणण्या-
साठीं हिंदुस्थान ही परमेश्वराने प्रयोगशाळा योजिली
आहे. सवधमंसमन्वयाची प्रयोगशाळा होणाऱ्या
भारताच्या भाग्याचे वर्णन मी किती करू १
आपणांला एक गोष्ट विसरून चालणार नाही.
(३१९.
ती गोष्ट म्हणजे बुद्ध काळांत आपला अनेक देशांशी
संबंध आला. त्यावेळेस समाजाची घडी विस्कळित
होत होती. त्या अव्यवस्थेतूनाहे जरी
भारतवपौने एकता निर्मिली, तरी तेव्हां-
पासून एकप्रकारचा अतिकावधपणा आपल्या अंगी
आला आहे. आपण भित्रे बनलो आहांत. दुसरा
मला खाइल अदी भीति व धास्ती हिंदु समाजाला
सतत वाटत असते. अद्यी भीति प्रगातेपथथांतील
फार मोठी धाड असते. असला भित्रा समाज
फार हालचाल करित नाहीं. त्याच्यावर एक प्रका-
रची प्रेतकळा येते. सभोवती खंदक खणून त्या
रूदकांत हिंदु समाज राहू लागल्या पासून हिंद-
स्थानने स्वतःचें स्थान गमावले. एकेकाळी धर्म,
शास्त्र, विद्या, कला, या बाबतीत भारत अपग्रेकर
होता. परन्तु जगाला गुरुस्थानी असणारा भारत
त्या महनीय स्थाना पासून खालीं पडला. या
अधःपतनाच मुख्य कारण म्हणजे हृदयातील भीति.
जीवनांत भीति ठाणें देऊन वसली कां प्रगति
संपली, भित्र्याला प्रबळा समोर शातवार मरणं
एवटेैच काय तै उरते.
आपल्या ह्या आति सावधपणामुळे आपटी
जलसागरावरील व ज्ञानसागरावर्रील परयेटणें थांबली.
वास्तविक आपला धर्म खरा विश्वधर्म होता.आपला
संबंध साऱ्या जगाशी असावयाचा. परन्तु ते सारे
(२२)
जाऊन आपण कूपमंडूक बनली. बायका ज्याप्रमाणे
जुन्याला चिकटून बसतात, काटकसर करून असेळ
तेवढ्यांतच रुडुखुटु संसार चालवितात, तीच संवय
आपणांस लागली. साहस करावें, पोरुष प्रकट करावें,
प्रयोग करावे, अर्थ आपल्या मनांत येतच नाहीं.
जिज्ञासा म्हणून वत्तिच उरली नाहीं. केवळ भकड
वे बावळट होऊन आपण बसलो आहोंत. आपडी
संपत्ति पूर्वी व्यापाराने बादत अष्षे ती आज वाढत
नाहीं. संपत्ति घरांत येऊन बवली. शान घरांत
बसलं. ना व्यापारी धनाची वाढ, ना ज्ञानधनाची
वाढ. आपण अंतब्राह्य भिकारी झाले आहोंत.
याचे कारण भीति, जीवनाला जास्त कुरवाळित
बसल्याने जीवन नाहींसे होतें.
प्रत्येक राष्ट्र मानवजातीचा भाग आहे. मानव
जातीच्या कल्याणासाठी आपण काय केलं याचा
प्रत्येक राष्ट्राला हिशेब द्यावा लागेल. या जगाच्या
कल्याणांत, मानवीसमाजाच्या प्रगतींत जो जेवढी
भर घालील, ज्या किंमतीची घालील, त्या मानाने
त्याहा जगांत स्थान मिळेल. ज्या राष्ट्राची निमाण-
शाक्ते संपली, नवीननवीन विचार प्रसवण्याचे
सामथ्य संपले, ते राष्ट मरणपंथास लागलें असें
स्रमजारवे, अधोगवातानें एखादा अवयव लला
पडतो, त्याप्रमाणे मानवजातीचा तो राष्ट्रावयव
लुला झाल! असे समजावें. कसे तरी जगण्यांत पुरु-
(२३३२)
घाथे नाहीं, प्रौढी नाही. झऱ्यालठा जिवत रहावयाचे
असेल तर सारख नवीन पाणी स्वतःच्या हृदयांतून
त्याने जगाला दिले पाहिजे.वृक्षाला जिवत रहावयार्चे
असेळ तर नवनर्वान पानें फुलें फळें त्याला येत
राहिलीं पाहिजेत. ज्या झऱ्याचे हृदय उडत नाही,
ज्यांतून पाणी बाहेर पडत नाहीं, तो झरा सकला,
संपला. वसंत येतांच ज्या झाडाला नव पलब फुटत
नाहीं त्याचा अवतार संपला. त्याला तोडून चुलीत
घालणे एवढेंच बाकी राहिळ॑. ज राष्ट् नवीन प्रयोग
करित नाहीं, नवीन समरचमत्कार दाखवित नाही,
त्या राष्ट्राला मरण्याचेच फक्त उरलें. कोण कुऱ्हाड
घेऊन येतो ब कधीं येतो एवढेंच पहावयाचे.
:“सनातनो नित्यनूतन;” ज्याला चिरंजीव व्हावयाचे
असेल त्यांन नित्यनूतन राहिलें पाहिज.
भारतार्ने सत्ता गाजवण्यासाठीं दुसऱ्यांवर
कधीं स्वारी केली नाहीं. युरोपीयनांचा चंचुप्रवेश
होऊ नय म्हणून नवीन, जपान,
तिबेट आपलीं दारे लावून घेत.
परन्तु हिंदुस्थानासाठीं त्यांनां सदेव स्वागताचे हात
पुढे केले, हा लटारू नसून ज्ञानदाता तारणारा गुरु
आहे असे समजून हिंदुस्थानाला हे देश वंदन
करीत. हिंदुस्थानने दुसऱ्यांक गुलाम करण्यासाठीं
कधीं सेन्य बाहेर पाठवले नाही,तर शांतीचे, प्रेमाचे
स्ानाचे घडे डोक्यावर देवून त्यांने आपले शांति-
(३४)
दूत जगभर पाठवले. मोठमोठी अवाढव्य साम्राज्य
स्थापण्यापेक्षां, आपल्या संयमाने हे जे थोर वैभव
व सत्कीर्ति भारताने मिळविली, ती अपूर्व व दिव्य
तर खरीच.
परन्तु ते आपलं थोर वेभव लयाला गेले.
मिंत्रपणामळें चुलीजवळ जुडी करून आपण बसलो.
आणि नेमक्या अशाच वेळीं ब्रिटिश आले, त्यांच्या
जोरदार लोढ्यासमोर तर आणखीच दाणादाण
उडाली. आपण आंत आंत लपत छपत जात चा-
लला. ते अधिकाधिक पुढे येत चालले. हा हला
आपण कसा परतवणार स्वसंरक्षणाचीं सारीं साधनें
भंगली. आज आपण उघडे पडलो आहोंत. दोनच
गोष्टी आपणांध्र दिसतात. आयण एकेकाळीं किती
वैभवांत होतो,आणि आज किती भणंग भिकारी बनलो !
अतःपर भ्याडपणाची वृत्ति ठेवून वाढणार
नाहीं. सदेव माघार घेण्याने बचाव होत नसतो.
क्षणभर माघार घेऊन पुन्हां दुप्पट जोराने उठावे
लागते. स्वसंरक्षणाचा खरा मार्ग म्हणजे आपल्या
सर्व निद्रित शक्ति जाण्त करणे हा होय. स्वतःचा
आत्मा जागा झाला पाहिजे, बुद्धि पेटळी पाहिजे.
परकीयांची नक्कळ करून स्वसंरक्षण करूं पाहणें
ही आत्मवंचना आहे. अद्या अनु-
करणांत अथ नाहीं. अनुकरण म्हणजे मरण नक्कल
कर्धीहि अस्सलाचा पराभव करू दाकणार नाहीं.
(३५ )
आपल्या बुद्धीचा, सदाभेरुूचीचा जो ऱ्हास होत
आहे, तो जर थांबवावयाचा असल तर आपण
स्वतःशीच सत्याने वागू लागलें पाहिज. आपले
आपण खरे होऊ या. स्वतःशी आज आपण पारस्ते
झालो आहोंत. स्वतःची नीट ओळख करून घेऊ
या. विदेशी लोकांचे सुसंघाटेत थवे पाहून आपल्या
सव शक्ति जाग्रत झाल्या पाहिजेत. जगाला आज
आपल्या क्र्षांनीं संयमाच्या बळावर मिळवलेल्या
थोर फळांची फार जरूर आहे. तीं
अमोल फळें परमेश्वर वाया जाऊं देणार नाहीं.
म्हणून तर आज योग्थ वेळ येतांच संकटांचा दूत
पाठवून प्रभूने आपणांस जागे कलें आहे.
विविधतेत एकता पहाणे, विभिन्न सुरांत मेळ
राखून दिव्य संगीत निर्माण करणे, हा हिंदुस्थानचा
देवदत्त सनातन धम आहे. हा धम आपल्या रोम-
रोमांत भरलेला आहे. हार्डीमासीं खिळलेला आहे.
भेद असणें म्हणजे विराध असणे नव्हे, वेरी होणें
नव्हे. कोणी परकी दिसतांच त्याला शत्रु मानणें
हें योग्य नाही, अशी भारतवषांची सनातन सांगी
आहे. भारताने त्याप्रमाणें आचररणाहे ठेवलें. पर-
क्याच्या ठायी त्याने हत्रुता मानली नाहीं. पर-
कयाला दारांतून हांकून लाविळे नाहीं. भारतमाता
कोणास हांकालत नाहीं. कोणाचा नारा करीत नाहीं.
ती कोणत्याहि पंथाचा सर्वस्वी तिरस्कार करित
(२६)
नाहीं. निरनिराळ्या ध्येयांतील भव्यता व दिव्यता
ती पाहू शकते. प्रत्यक ध्येयांत, प्रत्येक पंथांत कांही
तरी सदेह असतोच व भारताला
ल्ला पाहण्याची संवय झाली आहे. निरनिराळ्या
ध्येयांची एकवाक्यता करण्यासाठीं भारताची सदैव
खटपट चाललेली असते.
हिंदुस्थानच्या ठिकाणीं ही अपूर्व ऐक्यवृत्ति
असल्यामुळें हिंदु, मुसल्मान, खिश्चन यांना आपणां-
पैकीं वरचढ कोण होणार या विचाराने झगडावयापत
नको. भारतमाता सवाना पोटाशी धर्रील, तिच्या
घरीं कोणासहि प्रतिबंध नाहीं. यामळे आपले
हिंदुत्व जाईल असें नका समजू . उलट वातावरण
अधिक यथार्थतेनें हिंदुमय होईल. निरानेराळे
अवयव भिन्न भिन्न दिसले तरी हृदय भारतीयच
राहील.
ईश्वराने हे जे विविधतत एकता निमिण्याचें
दिव्य कम भारताला नेमून दिलं आहे ते भारत-
वासी यांनीं आळखून ते जीवनांत प्रकट करण्या-
खाठी झटले पाहिजे. ज्या दिवशीं हे व्येय प्रत्यक्ष
सृष्टींत येईल, त्या दिवशी भारताला लागलेला
कलंक दूर हेईल, आपली अजर अमर शाक्ते पुन्हां
जाग्रत झाढी असे होइल. लो थोर दिवस यावा
म्हणून पुन्हां एकदां भारतमातेचे स्मरण करा.लिसें
नांब घ्या, तिची मूर्ति हृदयांत ठसवा. अनेक कशातकें
,(.३७)
झालीं तरी हो माता आपल्या भांडारांतून सत्य
शञानाचे खाद्य आपल्य़ा लॅकरांस देऊन त्यांचे
संगोपन करितच आहे. आपल्या मुलाबाळांचा सवे
नाश तिनें होऊ दिला नाही. आणि आज त्या
मुलांमध्ये प्रेम उत्पन्न करून, त्या सवाना परस्परांशी
आधेक जवळ आणून, तिने त्यांना हृदयाशी वात्स-
स्यानें धरून ठेवलें आहे.
| संपस्ताचा त्याग करण्यास आपण शिकलेले
[दहदोंत. ऐहिक वेमवाचा लोभ न धरण्यास शिक
&ेळे आहोत. दारद्य व विपात्ते यातहि सोंदय
वच॒ वैभव पाहण्यास ' आपण शिकलेले
आहोत. आज पेशाला पोटाशी धरून आपटी
खरी कतर्व्ये आपण दूर लोटणार का ! सेबेसाठी
त्या प्याचा त्याग नाहा का करणार ! आपल्या
मातेची सेवा करणारे खरे. सत्पुत्र आपण पुन्हां
नाहीं का होणार ? मातेचे पडके घर बांधण्यासाठी
पन्हा नाहीं का उठणार ? संयमी व निमळ होवून
सार्घे जावन गोड मानून, मातेच्या कामाला वाहून
घेऊ या. आपल्या देशांत कंदमळे खाण्यांत कमी
पणा बाटत नष. कमीपणा एकट्याने खाण्यांत
मानला जाई. वेदांतील क्रप्नि म्हणतो
* ६ केवडाघो भवाति केवलादी ”
जो एकटा खातो, तो केवळ पायरूप होय
__ आपल्या पर्वाच्या ह्या भव्य कल्पना. हे' थोर
( ३८)
विचार,त्यांना पुन्हां आपण हृदयाशीं नाहीं का धरणार
मी एकट्याने खाणे हा माझ्या आत्म्याचा अपमान
आहे, असे नाहीं का मला वाटणार ? आपले कांही
सुखविलास कमी करून, कांही ऐथआरामांस फांटा
देऊन, जे वांचेल ते बंधुभागेनीच्या सेवेस आपण
नाहीं का देणार? जे एके काळीं आपण सहजतेने
करित असूं ते आज आपणांत केवळ अशक्य व्हावे
का ? नाहों. अस कधींहि होणार नाहीं.
भारतावर आजपर्यंत अनेकदां घोर आपत्ति
आल्या. तरीहि भारताची प्रचंड शाक्ते शांतपणे,
न डगमगतां काम करीत राहिली व रोबटीं विजयी
झाली. ती भारतीय शक्ति आज का लोपली ?
शाळांमधून आमच्या तेजोभंगाचे किती जरी पाठ
देण्यांत आले, आम्ही नालायक होतो अस किती
जरी ठांगण्यांत आलें, तरी ती आ्जैक्य व अमर
अशी भारतीय शाक्ति मारली जाणार नाहीं, भारत-
मातेने हांक मारही आहे व प्रत्येक ह्यृदय़ त्या
हांकेलडा ओ देत आहे. कळत वा न कळत आपण
आपल्या मातेकडेच चाललो आहोंत. |
या, सारे इकडे या. ह्या आपल्या स्वतःच्या
घरांतील तो जो पवित्र नंदादीप, त्याच्यावर दृष्टि
स्थिर करून, मातेचे पुन्हां एकदां नाट स्मरण करा
वब मग कामाला लागा.
"लता
(२९ )
निब्रध २
हें सारे कसं घडवून आणावयाचे.
नदी तोडते का जोडते ? आपण हा प्रदेश त्या
प्रदेशापासून अलग केला असं नदीस वाटत असेल
तर वाटूं दे. परन्तु तिने न तोडतां जोडलेच आहे.
त्या दोन भागांत दळणवळण वाढवून, व्यापार
चालवून तिने दोन्ही भाग जवळ आणले आहित.
ज्या राष्टांत ऐक्य नसतं, तेथें ऐक्य निमिण्यासाठीं
परका सत्ता थेत असते. हिंदुस्थानचे एकीकरण
व्हावे म्हणून ईश्वरी इच्छेनेच ब्रिटिश सत्ता येथे
आली आहे. इंग्लंडला आवडो वा न आवडो.
त्यांच्या आवडीनावडी न जुमानतां हिंदुस्थानच्या
एकीकरणाचा प्रश्न सुटत जाणार, ऐक्य होत जाणार.
ते तोडावयास आले असले तरी त्यांचे घाव
आम्हांला जोडणार, नर्दीचा प्रवाह दोन प्रदेशांस न
तोडतां दोन्ही भागांस समृद्ध व वेभवश्याढी करणार.
एका जातीच्या लोकांच सारे वाटोळें करून
दुसऱ्या जातीचा कायमचा उत्कर्ष झाला आहे असें
इतिहास सांगत नाहीं. जेथे सवांच्या विकासास
संधि व वाव आहे तेथेच ऐक्याची शाक्ते असते.
1 ऐक्यशक्तीलाच धर्म असे आपण नांब देतों.
थें परस्परांताळ स्नेहभाव सुकून गेला आहे तेथें
[महि मेलेला आहे, असं निःशंक समजावें. आणि
(४०)
असा हा थोर धम जेथे मेळला असेल तेथे लोक
तरी कोढन जिवंत राहणार .?
_ धम एं हतो हान्त
तुम्ही धर्माला मारळेंत कीं तोहि तुम्हांला मारतो.
'घर्म एकटा मरतं नाहीं. मारणाऱ्यास बरोबर घेऊन
'तो मरतो. ब्रिटिश लोक-साम्राज्याभुळे आज वेभवास
चढले आहेत. परन्तु हिंदुस्थानला मान म्हणून वरं
करूं द्यायची नाहीं असेच धोरण जर दुर्देवाने
ब्रिटिश चालवतील, तर त्यांचाहि मोठेपणा मातींत
मिळाल्याशिवांय राहणार नाहीं. हिंदुस्थानला
उपाशी, दीनेद्रिद्री,' निःशस्त्र, दुबळा अंसा करणे
यांत ब्रिटिशसाम्राज्याचाहि नाश आहे. '
अंतःकंरणांत जेव्हां. लोंभाचे. राज्य असते,
स्वाथापठीकडे जेव्हां कांही दिसतंच नाहीं, तेव्हां
फारच थोंड्यांना राजकारणाचा विशाल दाष्टि ठेऊन
विचार करतां येंतो. जर एखाद्या लोभी सेरकारंनं
दिंदुस्थानाला' कायमचे गुलॉम करून ठेवण्याचे ठर"
विलें तर ते ध्येय दूर राहून उलट हिंदुस्थार्न काय-
मचा ल्यांच्या हातांतून निसटून जाण्याचाच संभंव
अधिक. कायमचा संबंध जोडणें ही गोष्ट नि्संगाचे
विरुद्ध आहे. सक्तीचा संबंध कायमचा असूं दॉकत'
नाहीं. बाह्य संबंध ' तात्कालिक असतात. वृक्षाला
सुद्धां शेवटीं फळाचा त्यांग करावा लागतो.:ते. पिक-
लेळें फळ झाडाला चिकटवून ठेवण्याचा जर कोणी
(४२१)
कृत्रिम उपाय योजील तर ते फळ पडल असते त्या
पेक्षांहि अधिक लोकर गळून पडेल.
ताब्यांतील देश दुबळा करणे, त्या देशांतील
लोकांत सदेव दुही ठेवणे, त्या देशांतील लोकांच्या
नेसर्गिक शक्तींच्या विकासास अवकाश न देतां,
त्यांची वाढ होऊं न देतां, त्या मारून टाकर्गे आणि
अश्या शकडी प्रकारांनी तो देश केवळ मृतवत व
पैगू करून ठेवणे, परावलंबी करणे- ही इंग्लंडची
आजची राज्यपद्धती आह. आज इंग्लंडच्या वाड्-
मयांत जगाला डोलवील असे वाड्मय निर्माण
होत नाहीं. तेथें कांटेरी राजकारणाचे रान मात्र भर.
मसाट वाढत आहि. इंग्लंडच्या हृदयांत दुसऱ्याच्या
दु:खांन कारुण्याच झरे आज फुटत नाहींत. पद-
दलित व अभागी लोकांसाठां त्यांच्या हृदयांत सहा
नुभूतीचा लवलेश नाहीं. दुसर्यावर सत्ता गाज-
विणें हीच आज त्यांची माठेपणाची कल्पना आहे.
दुसऱ्याला गुलाम करण्यांत त्यांना पुरुषाथ वाटत
आहे. साहसाच्या गोष्टी दूर राहून, स्वाथाच्या व
लटालटीच्या गोष्टीतच त्यांचें सारे शोय, धेय काम
करून राहिलें आहे. धमोस त्यांनीं हद्दपार केले
आहि. केवळ स्वतःच्या स्वा्थाला देशभाक्ते हे बडे
नांव त्यांनी दिलें आहे. आजचे इंग्लंड हे असें आहे.
इंग्लंडचे हे जे वास्ताबक स्वरूप,
त्यामुळें हिंदी जनतेचा फायदा होणार कीं नुकसान?
(४२)
संकटांत सवात अधिक आवद्यकता जर कद्याची
असेल तर ती सत्यदृषटीची. सत्यदर्रांन झाल्याशिवार
राष्ट्राला आद्या नाहीं. जे आपण स्वतःच्या प्रय
त्नांनी मिळवले पाहिजे, ते अ्जेविनंत्या करून
मिळणार नाहीं. जथे अखंड सेवेनेच यदा येईल
तेथें दाब्द खर्च करणें म्हणजे मूर्खपणा आहे. ?
कठोर सत्य पुनःपुन्हा संकटे व कष्ट पाठवून
परमात्मा आपणां हिंदी जनांस शिकवू पहात आहे
प्रयत्न व अखंड सेवा --ही दोन साधी सत्ये जोपर्यर
आपणांस कळत नाहींत, कळून जीवनांत उतर
नाहींत, तोंपर्यंत दुःखापाठीमागून दुःख आपणांवर
कोतळत राहील. अपमानापाठीमागून अपमान
आपणांस सहन करावे लागतील.
आपल्या वाढत्या ऐक्यावर परको सरकार
भीतीनें, संशयाने वा अन्यकारणांन जर घाव घाट
ळागले, त्या ऐक्याचे बाबतीत अडचणी मुद्दाम
आणि लागळे तर त्याविरुद्ध आपण
आरडा ओरडा करणें हे फारच वाई?
आहे. आरडा ओरडीनें. काम होत तर नाहीं उल
अधिक बिघडते. “ ब्रिटिशांच्या साम्राज्यांत राह
ण्यांतच आम्हांस कृतकृत्यता वाटेल ? असे तुम्ही
कितीहि गोडगोड शब्दांत इंग्रजांस सांगितले म्हणून
का त्या शब्दांवर ते विश्वास ठेवतील ! ते का
इतके दुधखुळे आहत ? कितीहि गोड व॒कुराल
“ जे 7 /“
(४३)
शब्दरचना करा. त्या गोष्टींवर इंग्रजांचा विश्वास
बसणार नाहीं. आज ना उद्यां तुम्ही स्वतंत्र होऊं
पाहणार ही गोष्ट तो पूणपणे जाणून आहे. परन्तु.
आपणांस ही स्वातंत्र्याची तहान कितीहि लागली
असली तरी ही गोष्ट स्पष्ट आहे कीं जॉपयंत हिंदु-
स्थानांत आस्तत्वांत असणाऱ्या रोकडों जाति व
पंथ, नानाधम व नाना परस्परावरद्ध गोष्टी
यांच्यामध्ये मेळ निमाण करतां येत नाहीं, जॉपर्यंत
या सर्वात आपणांस खरें आंतरिक जिव्हाळ्याचें
ऐक्य निर्भितां येत नाहीं, तोपयंत ब्रिटिशांच्या
संबंधाची आपणांस जरूर आहे. तें ऐक्य निमाण
झाल्यावर त्या संबंधाची आपणांस जरूर नाहीं.
अशी वस्ता्स्थाते असल्यामुळे स्वार्थी इंग्र-
जांना जर असे वाटलें कीं हे॑ ऐक्यच होऊं द्याव-
याचे नाहीं, हें ऐक्य रुजू द्यायचे नाहीं, वाहू
द्यायचे नाही, तर आपण कापर करणार १ स्वतःचे
आसन अऱ्वल राखण्यासाठी, स्वतःची जरूरी तुम्हां
आम्हांस सदेव भासविण्यासाठीं इंग्रज आपणांस
एकमेकांशीं भांडावयास लावील, आपणांत स्पर्धा
लावून दुही राखील. इंग्रज हे करणारच. लांकूडतोड्या
कुऱ्हाड पाजळून झाडावर घाब घालूं लागतांच
जर ते झाड गयावयां करून म्हणू लागळें “नको रे
घाव घाळूं. माझी फांदी तुठेल “-तर तो लांकुड-
तोड्या काय म्हणेल £ तो म्हणेल “ मला माहीत
(४४)
आहे तुझी ती फांदी तुटेल. परन्तु त्यासाठीच तर
पी उभा आहे. तेच माझं काम. ” त्या लाकूड-
तोंड्याकडे शिष्टमण्डळे नेऊन झाडांनी चर्चा कारित
बसण्यांत कांही अथ आहे का १
आपणांला वाटते की इंग्रजाजवळ वाद विवाद
करून त्याला पटवून दिले म्हणजे
झालें काम ! तिकडे ते पालमेटमथ्ये वादविवाद
करितात हे आपण इकडे इतिहासांत शिकतो, वर्त-
मानपलत्नांत वाचती. त्यांच्याकडे एकपक्ष दुसर्याला
उत्तर देतो. विजयी पक्षास आनंद होतो. तिक-
डच्या अशा गोष्टी वाचून आपणांसहि वाटतें कीं
वादाविवादांतील जय म्हणजेच खरा जय. परन्तु
त्यांच्यामधील व आपल्यामधील फरक आपण
विसरतो. इंग्लडमध्ये ते पक्ष एकाच शरीराचे डावे
उजवे भाग असतात. एकच शक्कति त्या दोन्ही
पक्षांस पोषित असते. तसा प्रकार येथे आहे का?
सरकारची येथील सत्ता बव आपली सत्ता एकाच
उगमापासून उत्पन्न झालेल्या आहेत का? तेंच झाड
हलवल्यानें आपणां दोघांस तींच फळ मिळतात
का ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीं मिल् काय
म्हणतो, स्पेन्सर काय म्हणतो, सीळींन काय लिहिलें
आहे, मोर्लेचे काय मत आहे हे नका पाहू. तो
क्रमिक पुस्तकें, परक्यांनी लिहिलेलीं तीं पुस्तक
दूर ठेवा. राष्ट्राचे पुस्तक डोळ्यासमोर उघडे
(४५)
आहे व खरें उत्तर तेथें लिहिलेलें आहे
थोडक्यांत सार म्हणजे असे कीं राजा
बोलतो ब दळ हालत. धनी सांगतो तसा सूर
लागतो. आपण कांही धनी नाहीं. परन्तु वाद:
विवादाचीच ज्याला होस, त्याचें एवढ्याने
समाधान होणार नाही. “ आपण इतके कोटी रुपये
क॑र देतों. आपल्याच पेशावर सरकार चालतें.
आपण आपल्या पैशांचा हिशोब नको का मागायला?
वगेरे तो बोलतच राहतो. परन्तु या आपल्या
देशांत सरकार जवळ हिठेब मागणे म्हणजे आपल्या
धन्याची पोरे लट. करण्यासाठी गाय ज
दूध देते, त्या दुधाचा हिशेब शिंगे उगारून तिने
मागण्याप्रमाणें आहे. गाय कां बेरे असा हिशेज
मागत नाहीं ? आणि जर ता विचारील तर काय
बेर होईल १
परिस्थितिप्रमाणें कावपद्धतीहि बदलते.हें साधे
सत्य आहे. तें सिद्ध करावयास नको. इंग्लंडच्या
मख्य प्रधानाला फ्रेंचांकडून जर कांही सवलती
मिळवाथच्या असताल, तर तो फ्रेच सरकारजवळ
वादविवाद नाहीं करणार, किंवा भ्रष्ट नीतीवर प्रव-
वने नाही देणार, तो कांही तरी मुत्सद्दागैरीचा
डाव टाकील. हे डाव कसे व केव्हां टाकावे या
साठी मोठेमोठे मुत्सही सारखकाम कारित असतात.
ज्यावेळेस इंग्लंडची व जर्मनीची दोस्ती होती, त्या
(४६)
वेळेची अशी एक गोष्ट सांगतात कीं एकदां मेज-
बानी चालली असतांना केसरळा हातरुमाल देण्या.
साठीं एक माठा डथूक स्वतः होऊन उठला !
परन्तु हातरुमाल देण्याने त्याचा पुढें पुष्कळ फायदा
झाला. एक काळ असा होता कीं मोगलांच्या दर-
बारांत इंग्रजांना मुजरा करावा लागे. महिनामाहिना
तिष्ठत बसावे लागे.
राजाच्या दरबारांतील मातबर लोकांस खुप ठेवण्या-
साठीं पेसा खर्चांवा लागे व खस्ता खाव्या लागत.
ज्या वेळेस विरुद्ध असणाऱ्या, नाराज असणार्या
लोकांकडून कांही सवलती मिळवून घ्यावयाच्या
असतात, त्या वेळे अश्शा गोष्टी कराव्याच लाग-
तील. हे सारें अपारिह्याय आहे. हे सारे परिस्थिती-
वर अवलंबून असते.
परन्तु आपल्या या दुबळ्या व आशाळभूत
देशाला अजून असें वाटून राहिलें आहे कीं सनद-
शीर चळवळ करून हं सत्तार्घाश सरकार वठणी-
वर आणतां ग्रेईल ! हे सरकार आपल्या मागण्या
मान्य करील. घुसळींत राहेल्याने दुधापासून लोणी
निघते हे खर. परन्तु दूध डेअरांत असेल व घुसळण
घरीं रिकाम्या डेऱ्यांत चाललं असेल तर लोणी कसं
निघणार ? “ आपण भीक थोडीच मागतो, आपले
रास्त हक्कच मागता ” असे कोणी कोणी म्हणतात.
ते त्यांचे म्हणण क्षणभर जरी ग॒र्ह्मत धरले,
( ४७ )
तरी ज्यॉवेळस आपल्या हक्कांना
आपण मुरड घाळू लागतो, सध्यां इतकेच द्या, असें
म्हणूं लागतों, तेव्हां सत्तार्धाशांपासून आपण भाक
मागतो ही गोष्ट जगाला व स्वतःलाहि कळल्या-
शिवाय राहत नाहों. आपे सरकार म्हणजे कांही
यंत्र नाहीं. रक्तमांसाच्या जिवंत माणसांचा तो एक
संघ आहे. त्या संघाच्या नसानसांतून रक्त नाचत
आहे. या संघांतील लोकांजवळ स्वार्थ लोभ नसून
ते संत आहेत असं समजूं नका. त्यांना त्यांचे पोट
आहे, सुखलालसा आहे, सत्तेची आवड आहे.
त्यांची चूक दाखविल्याने ते सुधारतील अशी
कल्पना करण्यांत अर्थ नाहीं.
आपली परिस्थिति कशी आहे, आपणांस
मिळवायचे काय, त्यांच उपाय कोणते, कायपद्धती
कशी असावा, इत्यादि गोष्टींचा आपण कधीं स्वच्छ
विचारच कारित नाहीं. जय मिळवणे हे जसं लठा-
यींचें ध्येय त्याप्रमाणें आपला हेतु सिद्धीस नेणें दं
राजकारणाचे ध्येय असतं. आज आपल्या राजकीय
संस्था केवळ वादविवादोेत्तेजक संस्था झाल्या
आहेत. जणुं सरकार म्हणजे एक विरुद्ध मताचा
विद्यार्थी व बादविवादांत त्याचा पराजय केला कां
झालं काम ! परन्तु शास्त्रीय चिकित्सा व तदनुसार
उपचार चाळू ठेवूनहि माणसें ज्याप्रमाणे मरतात,
त्याप्रमाणे उत्कृष्ट वादाविबादकुदलता व अप्रतिम
(४८)
वक्तृत्व आपणांजवळ असूनहि इच्छित फळ मात्र
आपल्या पदरांत अजून पडत नाहीं.
सरकार आमच्यासाठी काय करित आहे व
काय करित नाहीं याची मी तरी फारशी उठांठेव
करित नसतो. ह्या गोष्टीला मी महत्त्व देत नाहीं.
मेघांचा गडगडाट व विजांचा चमचमाट सुरू
होतांच जर आपण पदोपदीं घाबरू लागलो तर तो
मूखपणा होईल. पाहिळी गोष्ट म्हणजे गडगडाट
व॑ चमचमाट होऊन वीज पडतेच असें नाहीं;
आणि दुसरी गोष्ट म्हणजे विजेचे गोळे तयार
करून फेकण्याचा जो कारखाना आहे तेथें आपली
सल्ला मसलत घेण्यांत येत नाहीं, तिला तेथें किंमत
नाहीं; किंबा आपल्या प्राथनांमुळे वा हात जोड-
ल्याने तो पडणारा विजेचा गोळा थांबणार आहे
किंवा त्याची दिशा बदलणार आहे असेहि नाही.त्या
येणाऱ्या विजेच्या गोळ्याची दिशा बदलावयाचीच
असेल तर दुबळेपणाने आरडाओरड करून ते
होणार नाहीं. त्यासाठीं याग्य अशीं शास्त्रीय उप-
करणें व साधर्ने वापरावी लागतील. विद्यच्चुबक
हा कांहीं आकाशांतून मिळत नाहीं. तो शांतपणे,
श्रमपू्वक येथें प्रथ्वीवर कुझलतेनें तयार करावा
लागतो व मग त्या कडकडणाऱ्या, प्राण घेणाऱ्या
विजेच्या गोळ्याची दिशा बंदलतां येते.
सृष्टीच्या नियमांविदद्ध आदळआपट केल्याने
(४९)
कांही एक होत नाहीं. पतंग जर म्हणू छागला “मी
ग्रेमाने ज्योर्ताजवळ जावो, परन्तु ती मला जाळते.
कोण ही विषमता,” तर त्याचें कोण ऐकणार ? त्याने
समानतेचा विषमतेचा वाद सोडून तेजञापासून दोन
पाउले दूर रहावें हेंच बरें. कांहीं झाळे तरी हिंदु-
स्तानवरची आपली पकड सेल होऊ द्याबयाची
नाहे असे इंग्रजाने निश्चित ठरविले आहे. ज्या
ज्या वेळेस पोलादी चोकट जय दिली झाली आहे
असे त्याला वाटते, त्या त्या वेळेस चारदोन
खिळे मजबूत ठोकून तो ती चोकट पुनः घट्ट करून
ठेवतो. हिंदो लोक झक्क वादविवाद करतात, सुदर
इंग्रजी बोळतात, एवढ्याने बिदेशी मनुष्य भाळणार
नाहीं व सत्ता सोडणार नाहीं. तो सदेव ठाकठोक
करित राहणार, आपली सत्ता मजबूत ठेवणार.
आपण कांहीं केळे वा न केले तरी उगीच आदळ
आपट करणें हें तर फारच वाईट. दुर्बलाच्या
रागाचे जगांत हसे होत असते, एबढोदहे आपणांस
समजू नये का!
इंग्रजाच्या दृष्टीने आपण किती क्षुद्र आहोंत
ही गोष्ट आपण विसरू नये. तो किती उंचीवरून
आपणांकडे बघतो हें ध्यानांत ध्यावे. इंग्रज मनुष्य
अफाट राजकीय रंगणाच्या एका कोंपर््यांतून आप-
णांवर राज्य करतो. युरोप व निरनिराळ्या वसाहती
यांच्या प्रक्षुव्थ सागरांतून आपली साम्राज्यनोका
(९९)
सुराक्षतपण कशी हांकळून न्यावयाची यांतच त्याचें
सारे लक्ष असते. हिंदी जनतेचे फूत्कार व ब॒भू :कार,
हिंदी जनतेचे टामटोम, यांचा त्याच्यावर काडी
हृतकाहि प्रिणाम होत नाहीं.
पालमेंटांत ज्या ज्या वेळेस हिंदुस्थानासंतरधीचा
बादविवाद निघतो, तेव्हां सभासद झोपी जातात
बा उठून जातात; नाहींतर हजरच राहत नाहींत.
इंग्रज येथे येतो तो हिंदुस्थानावर प्रेम कर-
ण्यासाठीं नाही. हिंदुस्थानांतून तो जेव्हां परत
जातो, तेव्हां या देशाबद्दलच्या प्रेमाच्या व कृतज्ञ.
तेच्या भावना बरोबर घेऊन तो जाणार नाहीं.
त्याला येथील आठवणहि पुन्हां होणार नाहीं. येथे
असे पर्यंत कसं तरी तो काम करता. फ्लो रजा
केव्हां मिळल इकडे त्याचें सारे लक्ष असते, त्याला
येथें करमणुक हवी असली तरी तो येथील गोयर््यां-
कडेच पाहाल. त्यार्चे येथील भाषांवर प्रेम नसत.
गेव्हमेट गॅझेट मधून दशी भाषांतील ज्या उता-
ऱ्यांचें भाषांतर येते तेवळाच आपल्या वाड्ययांतील
विचारांशी व आकांक्षांशीं त्याचा परिचय. त्याच्या
हृदयांत आपणांला किती अल्प जागा आहि हे
पाहिलें म्हणजे त्यार्ने दाखवलेल्या दुष्टपणाबदल,
केलेल्या अन्यायांबद्दठ, आपणांस सखेद आश्रय
वाटणार नाहीं. आडांतच नाहीं तर पोहऱ्यांत
केठून य्रेणार? हृदयांतच नाहीं ते भाहेर कृतीत कसे
(६१)
दिसणार? जव्हा आपण त्याच्यावर रागावतो, आपले
दुःख त्याच्यासमार ओकतो, तेव्हां त्याला अतिशयाक्ती
वाटते. तो चिडतो व “ तुमच्याताठीं आणखी काय
करायचें बुवा ” असं विचारतो व सार हंसण्यावारी
नेतो.
मला इंग्रजावेरुद्ध दोषांची यादी करावयाची
आहे असं नाहीं. फक्त वस्तुस्थिती काथ आहे व
कशी असणारच हे मी सांगून राहेलों आहे.
अगदीं क्षुद्र असे जे दुबळे लोक, त्या श्वद्रांची दुःख
कितीहि हृदय पिळवटणारीं असलीं, त्या क्षृद्रांचे
कितीहि नुकसान होत असले, त्यांच्या किंकाळ्या
कितीहि करुणाजनक असल्या तरी त्या दुःखांची
कल्पना सुखाच्या व सत्तेच्या स्वगात राहणाऱ्याला
कशी थेणार १ इंग्रज मनुष्य किती मोठा, आझापण
कोठळे कोण. कोण्या झाडाचा पाला ! इंग्रजाची
ही अशी दृष्टी असल्यामुळे आपणांस जे फार मह-
त्वाच वाटते ते त्याला विचारांतहि घ्याव असें
वाटत नाहीं, वंगभंग होऊं नथे म्हणून आपण
कितीहि ओरडलो, डोळे ढाल केले, तरी इंग्रजास
त्याचें काय होय ? प्रश्न कोणताहि असो. आपण
ज्या मानानें आरडाओरड करतो त्या मानानें
फळ मिळत नाहीं. म्हणून आपण चकित होतो.
परन्तु इंग्रज हा परका आहे. त्याचे सुखदुःख व
आपले सुखदुःख ही निराळीं आहेत.ही आपण गोष्ट
(५२ )
विसरता. ज्या उंच आसनावर इंग्रज बसला आहि
तेथें जर क्षणभर आपणास जातां आळे तर आपण
किती खाली दूर दर्रात पडलो आहेत ते दिसून
ग्रेईल. त्याला त्या ठिकाणाहून आपण कीडमंंगीप्रमाणे
दिसत असू.
लॉड कझन किती उंच बसलेला त्याला
तेथून आपण हिंदी लोक असच अगरदा लहान
दिसतो. ३३ कोटी लोकांना आमच्या साम्राज्यांत
बुड्डून जावें अस कां वाटत नाहीं, असा त्याने एकदां
आश्चयाने प्रश्न केला होता. ३३ कोट लोक म्हणज
एक क्षुद्र निंदु, एक बार्रीकसा जणु ठिपका. ब्रि.
साम्राज्यांत मिळून जाणें म्हणजे केवढी मोठी गोष्ट!
परन्तु हिंदी लोक तयार होत नाहींत. हिंदी लोकांस
अक्कलच नाहीं ! कझनच्या कुरंबाजीचा विचार
तरी करा, वसाहतीचा दजा हिंदुस्थानास द्यावयाचा.
ज्या वसाहतींचे साम्राज्यरूप आलिंगन
मिळावे म्हणून ब्रिटिश मनुष्य झुरत असतो, ज्या
बसाहतींच्या दारांत जाऊन त्यांचीं हृदर्ये व्य करून
घेण्यासाठीं गोड गाणीं गातो, त्यांची मर्जी खप्पा
होऊं नये म्हणून इंग्लंडमर्घांल भाकरीहि महाम
करावयास तयार होतो,त्या वसाहतीचा दर्जा हिंदुस्था-
॥स मिळेळका? कझनसाहेब सत्यार्थानें बोलत होते का?
कझनसाहेबांच्या मनांत कांहींहि असो. जेथे
सिंह वाघ मेजवानीस जमले आहेत, तेथें शळींला
(५२३)
आमंत्रण असलें तरी तिची जी मनःस्थिति होईल,
ताच ब्रिटिश साम्राज्यांत मिळून जा असें ऐकतांच
आमची होते. वत्रिटिशा साम्राज्यांत द. आफ्रिका
कॅनडा, आस्ट!लिया यांनी 'असणें [निराळें व हिंदु-
थानने असणें निराळें. एकाच घरांत पितापुत्र
त्यांचे नोकर राहतात. परन्तु प्ितापुत्रांचे राहणे
निराळे, नोकरां्चे राहणे निराळ, हिंदी लोकांनी
ब्रि. साम्राज्यांत रहावयाचे याचा अथ इतकाच की
जर आफिरकेच्या उष्ण प्रदेशांत रोती करायची
असेल, पाडित जमीन लागवडीस आणायची असेल
तर हिंदस्थाननें पुदततंदीचे स्वस्त मजुर पुरवले
पाहिजेत. गरीब लोकांच्या विरुद्ध तिबेटवर स्वारी
करायची असेळ तर आम्ही पेसे व सेन्य पुरवले
पाहिजे. जुलमाने त्रस्त झालेल्या सोमालीठेड
मधील जनेतेन जर बंड केळे, तर तें बंड मोडण्या-
साठीं आम्ही तेथे जाऊन मेले पाहिजे. मोठ्यांचा
व छोट्यांचा हा असा प्रेमसंबंध असतो. परन्तु ह
अस चालावयाचच. सृष्टीचा हा भीपण कायदाच
आहे. त्यामुळे डोळे लाळ करण्यांत वा ओले कर-
ण्यांत कांही अथ नाहीं. आपण जे जें करू त्यांत
वरील गोष्ट लक्षांत ठेवळेली असावी म्हणजे पुरे.
उच्च नेतिक भूमिकेवर उभे राहून आयण
जर इंग्रजांस म्हणूं “ अहो जरा माणुसकी तरा
दाखवा “-- तर इंग्रज आपणांस म्हणेल “ ठुझा उप-
(५४)
देश आम्ही मागून ऐकू. परन्तु सध्यां आम्ही ज्या
भूमिकेवर आहोंत, त्या भूमिकेवर तू प्रथम ये.
आम्ही आमच्या देशाचे हित तरी पहात आहोत.
परन्तु तूं तुझ्या देशाचे तरी हित आधीं पहातोस
का? तूं स्वाथ बाजूस ठेवून स्वतःच्या देशाचे
कल्याण तरी आधीं करशील काय? स्वतःच्या देशा-
साठीं प्राण देशीळ काय ? प्राण णें दूर राहो पण
थोडा सुखोपमोग कमी करून दोन पेशाची मदत
देशासाठी करशल काय १ एवंटेहि तूं तुझ्या देशा-
साठीं करावयास तयार नसशील तर तुझ्यासाठी
सारे आम्ही का परक्यांनीं करावयाच १ आम्ही
स्वतःच्या देशाचे तरी हित पाहतो..तू तहि कारेत नाहींस,
आम्हांला उपदेश करण्याचा आव मात्र आणतोत?
स्वतःच्या देशाचे हित पाहणे एवढी तरी माणुसकी
आमच्याजवळ आहे. तुझ्याजवळ तीहि नाही. ”
असा टोमणा जर इंग्रजाने मारला तर वर तोंड
काढण्यास आपणांस जागा आहे का ? आपण
स्वदेशासाठीं काय करतो, काय देतो ! स्वतःच्या
देशाचा परिचयहि आपण करून घेतला नाहीं.
आपल्या देशाचा इतिहास आपणांस माहित नाहीं.
आपण पराकाष्ठेचे आळशी आहोंत. आपल्या आळ-
शीप्रणास तुलना नाहीं. परके येऊन आमचे इति-
हास लिंद्दितात व त्यांचीं भाषांतरे करून आम्ही
शिकतो शिकवितो. परका येऊन आमच्या भाषांची
((५))
व्याकरणें लिहतो व तीं आम्ही आमच्या डोक्यांत
कोंबता. माझ्या शेजारीं काय आहे इं जाणून
घेण्यासाठीं हंटरसाहेबांचे ग्रंथ मला पहावे लागतात.
आपणांस माहिती नाहीं, ज्ञान नाहीं. ज्ञानासाठी
जीवन देणार नाहीं. मनुष्यजातीबद्दल, व्यापाराबद्दल,
शेतकीबद्दल, शिक्षणाबद्दल कसलेंहि ज्ञान आपणांस
नाहीं. आपण ऐदी, खुश्याळचेंडू व उदासीन आहोंत.
आणि असे आळशी कमंश्ून्य लोक जेव्हां इंग्रजाला
:: तू आमच्या देशासाठीं अमुक कर, तमुक कर ”
अर्धं सांगू लागतात तेव्हां त्याला त्यांच्या निळज-
पणाची कमाळ वाटते. आपल्या पोकळ वाक्पांडि-
त्याचा ब दुबळ्या रागाचा इंग्रजावर काडीइतकाहि
परिणाम होत नाहीं. सरकार रुपयांत पै इतकेंतरि
हिंदुस्थानासाठीं मनापासून नसळें तरी लोकळलजे-
स्तव करते. परन्तु आपण तर कांहींच कारेत नाहीं.
सरक!र बोळून चाळूत परकी. परन्तु आपण स्वबदे-
शाशीं परक्याहून परकी झालो आहोत. इग्रज लोक
स्वतःच्या देशाचे पूर्ण हित पाहतात व रुपयांत पै
हिंदुस्थानचे पाहतात. परन्तु आपण स्वदेशाबद्दल
केवळ बेफिकीर आहात. आपण कृत्त आहोंत.
इंग्रजांना हिंदी लोकांब्रद्दळ कां आदर वाटावा १
त्यांसी आमच्याशीं कां सहकार्य करावें ! म्हणून
शेवटीं झडा देखावा दिसतो कीं एका बाजूडा रागा-
रागाच्या, आवेश्याच्या समा व घसा बसेपरयन्त
(५६)
भापणे, आणि दुसर्या दिवशीच अत्येत अपमा.
नास्पद अशा गोष्टी मुकाट्याने गिळून बसणें. किती-
हि कडू असो. गोळी आपण गिळून बसतो. नाक
दावण्याचीहि जरूर नाही.
मी अगा साधी साधीं सले सांगून राहिलो
आंहे, असा माझ्यावर कोणी आरोप करताल.
:: आपणच आपेल वेरी आहोंत. आपणच आपेळढ
मित्र आहोत, आपण आपली लाज राखली पाहिज,
स्वतःची घाण दूर केली पाहिजे ” इत्यादि जे मी
सांगून राहिली आहे ते खरोखरीच नवीन नाहीं.
“ तुम्ही नवीन काय सांगतले ? त्याच सनातन
गोष्टी तुम्ही सांगत आहांत ” अर्से मला कोणी
म्हटले तर त्यांत माझा जयच्च आहे. मला अशा
म्हणण्याची मुळींच भीति नाहीं वाटत. भीति वाटत
अहि ती अशी कीं “ ह काय तुम्ही नर्वांन कांही-
तरी सांगतां ” असे कोणी मला म्हणतो को. काय?
कारण स्वतःसिद्ध सत्यालाहि ईद कारेत बसावे
लागणार असेल तर ते मला अदाक्य आहे. साधी
खरळ सरत्येहि जर आपणांस दुबोध वाटू लागलीं तर
मात्र फारच कठीण प्रसंग आला म्हणावयाचा.
ते कांहीं असो. पद्या नदीच्या विशाल
व विस्तीण तीरांवर रात्रीच्या रात्री भटकण्यांत मला
मोज वाटत असे. काळोखांत जमीन ब पाणी एक-
रूपच कशीं दिसतात, अगदीं सरळ रस्ते घोटाळ्याचे
( ५७)
कसे वाटतात व आपण कसे चुकतो याचा मला
त्यावेळीं अनुभव येत असे. आणि उजाडतांच
आपण असे कसे रात्री गोंधळलो याचें आश्चयं
वाटे, आपल्या राष्ट्रास हाच अनुभव येईल, सरळ
साधा रस्ताहि आज अधारांत घोटाळ्याचा वाटत
आहे. परन्तु आपल्या राष्ट्राची भाग्यप्रभा येतांच
आपणांस खरा पंथ दिसेल आणि चुकलेलीं पावले
आपण सुधारू, या आशेनं मी जगत आहे.
शिवाय आपण सारेच अंधारांत आहोंत असें
नाहीं. कितीतरी उत्साही बज त्यागी तरुण माझ्या
परिचयाचे आहेत. देशदेवाच्या सेवेंत शब्दांपेक्षा
कांहीं तरी अधिक देण्यास ते तयार आहेत. परन्तु
काय करावयाचें तें त्यांना समजत नाहीं.
दिशा कोण दाखवील, कामासंबंधीचा सल्ला
कोणाला विचारावा हे त्यांना कळत नाहीं. सेवा
कोणती करावयाची, कोणाची करावयाची, हें दाख-
वणारा मागदशक गुरु त्यांना भटत नाहों. कोणती
तरी पद्धती डोळ्यासमोर असल्याशेवाय, कांहीं
संघटना असल्याशिवाय, स्वतः एकाकी कसे तरी
घडपडत राहणें थांत अनाठायीं श्रम होतो, अना-
ठायीं त्याग होतो.
फुकट जाणारा त्याग काय कामाचा १ त्याग
ही एक पवित्र वस्तु आहे. त्याग कसा तरी कच-
झ्याप्रमाणे फेकून द्यायचा नाहीं. त्यागांतून कांहीं
( ५८)
तरी निर्माण झाले पाहिजे, त्याग कोणत्यातरी कर्मा-
च्याद्वारा अकुरित झाला पाहिजे. अशावेळेस मध्य-
वर्ती आश्रमासारख्या संस्थची अत्यंत आवश्यकता
असते. त्या मध्यवर्ती शाक्तिभौवतीं सर्वाचे एकी-
करण झाले पाहिजे, तेथे विचारवेत विचार देतील,
श्रम करणारे श्रम करताल, उदारांच्या देणग्या तेथें
येतील, शिक्षण, वाडाय, कला, उद्योगधंदे-आपल्या
कल्याणाची सारीं कार्ये त्या मुख्य केन्द्राभोंवतीं
उभीं राहतील. आणि
जे रामराज्य निमाण करण्यासाठीं देशभक्त झटत
आहेत, तै सवाचे समृद्ध असे रामराज्य नमाण
होण्यास त्या केंद्रांतेन मदत होईल.
परकायांकडून परमेश्वर आपणांस तडाके देव-
वीत आहे. त्यांत परमेश्वराचा हेतु आहि. कोठे
तरी शक्तिस्थान निमाण व्हावे असा त्यांत निःसंदाय
हेतु आहे. त्या शक्तिकेंद्राकडे आपली तोड वळावीं,
त्या तेजाकडे आपले पाय वळावे, यासाठीं आपले
सारे अजञञ फेंटाळण्यांत येत आहत. अशा प्रकारच
शक्तिकेद्र उत्पन्न व्हावे अशी उत्कंठा सर्वांना वाटत
आहे. आपण निराशेने सरकारवर टीका करून
राहिली आहेत. परन्तु या निराशेतूनच आपलें
शक्तिकेंद्र निमाण होणार आहे, अंधार उषेला जन्म
देतो. त्याप्रमाणे ही निराशा आशेच्या उषला,स्वाव-
लंबनाच्या सूर्याला जन्म देईल, अशी मला श्रद्धा
(५९)
आहे. निराशेचा मी तरी हाच अथ करिती.
आपणांला जर असे केन्द्र स्थापतां आले तर
मग आपण आपले सारे विचार, साऱ्या योजना
त्या केन्द्रांवाल मंडळीसमार मांड्र. आपल्या विचा-
रांना तेथे कांही तरी स्थिर अर्थ प्रास्त होईल. बाऱ्या-
प्रमाणं भटकणाऱ्या विचारांस स्थिरता आली म्हणज
कायास सुरवात होईल. या शाक्तिकेन्द्रासाठी आपण
आपलें सर्वस्व देऊ. आपला उत्साह तेथे ओतू,
आपलें आयुष्य तेथे वैचूं . आपल्या बुद्धीला तेथ
पूर्ण वाव मिळेल. घोटाळे दूर होऊन मार्गदशन
घडेल, त्यागाची शाक्ति जागृत होईल. आपल्यांतील
सवे थोर व उदात्त भावना उचंबळून येतील.
ज्याच्यासाठी जगावे व ज्याच्यासाठी मरावे असे
कांही तरी डोळ्यासमोर असलं पाहिजे. असं व्येय
डोळ्यासमोर दिसले कीं तरुण लाक जीवन द्याव-
यास पुढें येतील. कार्यांची दिशा दाखवणारे असें
केन्द्र निमाण होऊं द्या.
असे केन्द्र निर्माण झाळें म्हणजे त्यांवद्वारा
शिक्षण, कला, व्यापार, उद्योगधंदे, सवाची प्रभा
फांकू लागेल. संसारांतील विविध अंगांना झपाट्याने
चालना मिळेल. आपण उठल्याबसल्या मग वक््त्यां-
च्या पाठोपाठ धांवणार नाहीं. सरकारने जरा कोठें
अन्याय केला कीं निषेधाची सभा घ्यायची, तेथ
कोणा वक्तत्याला आणून उभे करायचे, ठराव करा-
(६०)
यचे, दुःखाला वाचा फोडायची, अशा गोष्टींची
मग जरूर राहणार नाही. दी क्षणिक जाग्ताची चिन्हे
असतात, मधून मधून आरडा ओरड करायची व
फिरून मेल्याप्रमाणे पडायचे या गोष्टी आतां हास्या.
स्पद होऊं लागल्या आहेत.असले फास बंद करायचे
असतील तर आपल्या राष्ट्ाच्या. सार्या प्रगतीचा
कार्यमार आपण आपल्या शिरावर घेतला पाहिजे.
जगावर रुसून आपणांस एकेंट बाजूला बसावयाचे
आहे असा याचा अर्थ नाहीं.प्रेमाच्या भांडणांत रुसणे
फुगणे आहे. राष्टाच्या कार्यांत त्याला स्थान
नाहीं. रुसून बसण्याच्या उलट माझे सांगणे आहे.
सरकारजवळ नीट सभ्यतेचे, सरकारचे रूप ओळ-
खून, संबंध ठेवावे. मोकळेपणांन संबंध ठेवण्यांत
स्वातंत्र्य आह. जो संबंध आपणांवर लादला जातो,
तो गुलामागेरीचा भाग असतो. क़ात्रिम माराकुटी-
चे संबंध टिकत नाहींत. परन्तु एकमेकांचे स्वरूप
ओळखून मोकळेपणानें ठेवलेले संबंध पुढें मेत्रीचे
व प्रेमाचे होऊं शकतात.
आपणाला जे जे पाहिजे ते सरकारने लगेच दिलें
तर सरकार व प्रजा यांच्यांत प्रेमाचे संबध उतपन्न
होतील असे आपणांपेकी कांहींना वाटतं. परन्तु ह
वाटण अनुभवाच्या विरुद्ध आहे. एका बाजूनें भीक
मागणे ब दुसर्या बाजूनें भीक घालणे-या गोष्टी
संपणार कर्धी ? अझीवर तेल ओतल्यानें ज्वाठा
(६१)
दामत नाहीं. भिकाऱ्याला मिळत चाललं म्हणजे
त्याचा लोभहि बळावतो व त्याचें समाधार्नाह कमी
होते. जेथे मिळवणे हृ मिळवणाऱ्याच्या मेहनतीचे
फळ नसून, दात्याच्या कृपेचे फळ असते-तेथ
देता व घेता दोघांचा नाशच व्हावयाचा. दोघांचा
त्यांत अधःपातच आहे.
जेथ परस्पर देवाणधवाण असते, जेथें अन्योन्य
संबंध समान दजांचे असतात, तेथेच प्रेमसंबंध
निमाण होण्याची शक्यता असते. भिकारी व दाता
यांचा स्नेह कसा जमणार ! प्रेमाचे संबंध जोडून
उभय पक्षाचा जो फायदा होईल तोच खराखुरा
फायदा हाय, आपणांस हे केव्हां बरें राक्य होइल?
ज्या वेळेस स्वाव्बनाच्या पायावर आपण उभे
राहूं त्यावेळेस हें शक्य होईल. आपण आपलीं
कामे तौत्रतेनें व जिव्हाळ्याने जेव्हां करावयास
उठू, तेव्हां हें शक्य होईल. आपणांस स्वतःचीं
काम केल्यानें सामथ्य लाभेल, आत्मविश्वास वाटेल.
दोन समथ व्यक्तोर्ताल देवघेव सुंदर असते. त्या
व्यवहारांत मोकळेपणा, आनंद व समाधान असते.
तेथे कुणी कुणाची कोंव करावयाची नसत, कोणी
कुणाची मनधरणी करावयाची नसंत. अस संबंध
चिरस्थायी, सन्मान्य व अन्योन्यांस सुखद, हितद
असे असतात. सरकारनें देशासाठी काय केलें
याचा हिहोभ मागण्यापूवी आपिणां-
(६२)
कडून राष्ट्र ज्या सेवेची अपेक्षा कर्रीत
आहे ती पूणण करणें ही गोष्ट महत्त्वाची आहे.
ज्या मानाने आपण राष्ट्राला देऊ, त्या मानाने
सरकारजवळ मागण्यान्वा आपणांस हक्क प्राप्त होईल
स्वतः सेवा न करलां सरकारला जात्र विचारण्याचा
आपणांस अधिकार नाहीं. तें यीग्य होणार नाहीं ब
त्याचा काडी चाहि उपयोग नाहीं. जो स्वतः रात-
दिवस श्रमतो,निवानें रान करतो,त्यालाच दुसऱ्यास
जाज विचारण्याचा अधिकार पोचलो.
आम्ही जर राष्टाची स्वरीखरी सेवा करू
लागली तर सरकार अडथळे नाहीं का करणार १
अश्शी कोणी दोका बिचार्राठ, दोका रास्त आहे.
आपल्या मार्गात सरकार कांटे पसरणार नाहीं असे
नाहीं. जेथे परस्परांत्वी हिते एकरूप्र नाहींत तर
उलट विरोधी आहेत, तेथं असे अड थळे येणारच.
परन्तु पुढ अडचणी येतील म्हणून कामाला हात
न घालणें हे चांगले नाहीं. प्रामाणिकपणे काम कर-
णाऱ्याच्या मार्गात मुद्दाम अडचणी आणून उभ्या
करणें दी गोष्ट धाटते तितकी सोपी नाहीं.
सरकारने कृपा न करणे, आणि सरकारने आपल्या
सेवाकायोतत अहथळे आणणे, ह्या दोन गोष्टी भिन्न
आहित. श्या दोन्ही क्रिया एकरूप नाहींत, छदाहरण
म्हणून स्थानिक्त स्वराज्याचा प्रभ घेऊं, ॉडे रिप-
नर्म कांही दिकेव ते दुसऱ्या एका लाडाने काढून
(६१)
घेत, म्हणून आपण घधक्षा बसेपर्यंत ओरडतो.
ज्यांनी दिळे, त्यांसी ले परत घेतले म्हणून ओरडणे
यांत काय अर्थ ? मिकेच्या तुकड्याला आपण किती
महत्व देता ! काय ही आपली स्थिति ! धिक्कार
असो आपणांला ! आणि अबल्या भिकेच्या तुक-
ड्यांना स्थानिक स्वराज्य म्हणून आपण गोरविता
हा तरी केवढा मूर्खपणा ब बावळटपणा !
आणि बास्तविक सख्वरें म्हटछें तर स्थानिक
स्वराज्य आपल्या दारांत आपली वाट पहात आहे.
ते कोणी द्यावयास कशाला हर्वे ! स्वराज्य आपल्या
ञअवळ आहे. य़ा स्वराज्यापासून कोणता लॉड आप-
णांस दूर करील ? हें घरचे स्वराज्य आजवर कोणी
हिरावले नाही, आणि पुढेंहि कोणाला हिरावून
घेता येणार नाहीं. आपल्या खेहे गांवाना
अं जे पाहिजे त॑ सारं आपणांस करतां गयहइल.
खड्याम धील शिक्षण, आरोग्य, स्घच्छता, रस्ते,
दबाह, पाणीपुरवठा, सांर आपण करू ४॥कू. कामास
लागावयाचाच अबक्राश आहे. निश्चयपूधक ऐक्या-
में वागू व कामे करू तर कामार्ये हां हां म्हणतां
छोंगर उठवतां येतीळ., हीं कामे करण्याला सर-
कारच्या परवानर्गाची जरूरी नाहीं, परन्तु आपला
निश्चय अद्याप होत नाहीं. त्याला काण काय कर-
णार ! जर आपण एकत्र येऊन कार्य करणार
नाहीं तर हे गोवधन के उच्चडळे आणार ?
(६४)
अद्यापहि एकत्र येऊन सहकार्याने कामे
करण्याचा निश्चय हात नसल तर आपण मानस
धोंडा बांधून सपुद्रांत जीव तरी देऊं या. नीट
जगा नाहींतर मरा तरी. परन्तु ना धड जगणे
ना मरणे, या स्थितीला काय म्हणाव ?
शिक्षणाचा प्रश्न तर स्वात ' आधीं हातीं
घेतला पाहिजे. इंका घेणारा विचारील, या शिक्ष-
कांना पगार कोठून द्यायचा ? पगार देण्याचसुद्धां
आम्ही आमच्या शिरावर
घेतलें पाहिजे. देशाचें काय आम्हा करूं लागलो,
देश्याचें काये जर आमच्या हातीं घेतलें, तर ते काम
करणाऱ्यांना आम्ही का मुशाहिरा देऊं शकणार
नाहीं ! जो पगार देतो तो धनी असता ही गोष्ट
खरी. आपणांस पगार देणारे सरकार असेल तर
सरकार धनी राहील. आणि हा परकी धनी स्वतः
चाहि खिसा नीट भरून घेतल्याशिवाय राहणार
नाहीं. म्हणून सारी कार्यक्षेत्रे आपण आपल्या हाती
घेतलीं पाहिजेत.आणि सवोत आधीं शिक्षण.शिक्षणावर
आपली हुकमत हवी. धेदेशिक्षणाच्या बाबतींत
आपणांस अडचणी येतील, परन्तु आपणांस भरपूर
अनुभव आतांपर्यंत आला आहे कीं परकी सरकार
तर धेदेशिक्षणाची कधीच सोय करणार नाहीं.
कारण त्यांत त्या सरकारचें मरण आहे.
माझ टीकाकार म्हणतील आतां बरीक कठिण
(६५ )
झाले ! कारण आतां तर प्रत्यक्ष कार्याचीच भापा
सुरू झाली, होय, केवळ बोलाचीच कढी व बोला-
चाच भात याने अतःपर भागणार नाही. काम
कटीण तर खरंच, परन्तु म्हणूनच त शिरावर
घेण्यांत अपार गोडी आहे. अजाच्या कागदाची
नाव करून तींत बसून सोन्याची पिसे धुडाळून आणू
अशी जर कोणी कल्पना काढली तर कांही देशभक्त
त्या गोष्टांतील लोकांप्रमाणे खरोखर त्या नावेत
बसून निघण्यास तयार होतील. परन्तु राष्ट्राचे खर
भांडवल असल्या फुसक्या नोकेंत घाळून धोक्यांत
आणावे अशी सल्ला मी देणार नाही. धक्का बांधून
पाणी अडविण हे कटीण आहे. आणि “ हे पाण्या,
कुपाकरून मार्गे सर ” अशी हात जोडून सनदशीर
चळवळ करण्याची गोष्ट सोपी अहे. परन्तु पहिला
माग दगदूर्गांचा ब करीण असला तरी त्याचा अ
वलंब करूनच आपण संकटमुक्त होऊं. दुसरा मार्ग
जुंडवीळ यांत शका नाही. कांही तरी स्वस्तांत
मिळवणारा मनुष्य “ मी किती हुह्यार ” अशी
बढाई मारतो. परन्तु ती स्वस्त वस्तु जव्हां कामी
येत नाद्दी, तेव्हां दुसऱ्या कोगावर तरी दोप लादून
तो मनुष्य मोकळा होतो. परन्तु दुसर्यावर दोय़
लादून स्वतःचे किर्ताहृ लटके समाधान केलें तरी
कार्य होत नाहीं ही गोष्ट डोळ्यांना दिसत अपते.
जोपयंत जबाबदारी दुसऱ्यावर असते तोंपर्यंत
(६६ )
त्या जबाबदार्रीचे महत्त्व आपणांस वाटत नाहीं.
परन्तु तीच जबाबदारी जर स्वतःच्या शिरावर
येऊन पडली तर तिचा आपण केवढा
तरी बाऊ करतो. दुसर्यावर असतांना जी जवाव-
दारी हलकी वाटे, त्री स्वतःवर येतांच जड वाटूं
लागत. परन्तु ही खरो नाति नघ्हे. सवाना एरच
न्याय लावला पाहिजे, ज्या वेळेस आयण ब्रिटिशांचे
वतनावर तादहेरा झाडतो, त्यांचे आपण न्याया-
धीश होतो, त्या वेळेस मानवी दुबलता, मनुष्य
सहजदोप, या सर्व गोष्टी आपण ध्यानांत घेतल्या
पाहिजेत. इंग्रज झा% तरी मनुष्यच आहित. त्यांच्या
बाबतींत आपण जितकी कठोर कसोटी लावूं, त्या-
पेक्षां अधिक कसोटी स्वतःचे बाबतींत आपण स्वतः
लावली पाहिज. कारण इंग्रज बोळून चाळून परका .
त्याठा_भारताबद्दळ आपलपणा कां व कसा वाटावा?
भारताविषयींचे कर्तव्य तो नीट बजावीत नाहीं
म्हणून आपण कडक दोरा मारला, आतां स्वतःच
वतनावरहि शेरा मारा. न्यायाचा कांटा तोच ठेवा.
ब्रिटिशांना शिव्याशाप देणें हे सोपें राजकीय काम
आहे. परन्तु तेवढ्याने ध्येयम्राप्ते होत नाहीं.
जश्यास तसं,टोल्यास टोला, ह्यामुळें खऱ्या कर्तव्याचा
गंभीर व खबीर पाया घालण्याचे आपण विसरू.
ज्यावेळेस एखादा पक्षकार इरेस पडतो, माझे सार
जरी गेले तरी मी हा खटला लढवीनच लढवीन झरे
(६७ )
७२
म्हणते!, त्या वेळेस त्याला विवेक राहत नाहीं. तो
विकारवश पश्चुच होतो. आपल्या राजकीय चळ-
वळीचा पाया जर क्रोध असल तर साध्य दूर
राहून क्रोध हेंच आपले ध्येय होऊन बसेल, दुय्यम
व कमी महत्त्वाच्या प्रश्नांस महत्त्व प्रात होईल
आणि विचारांची व आचारांची गंभीरता लस
होईल, विकारांचा नंगानाच सुरू होईल. परन्तु
भरमसाट भावना, भरमसाट कृति म्हणजे सामथ्य
नसून दुबळेपणा आहे.
असला सारा क्षुद्रपणा, हे सारे विकारी
पश्युत्व आपण झडझडून टाकठें पाहिजे. देशप्रेमा-
च्या विश्याळ ब सुंदर पायावर आपण सारे काम
उभारले पाहिजे. दुसऱ्यावर विसंबून राहू नये.
दसऱ्याचा तिरस्कार हाहि आपल्या कायाचा हेतु
नसावा. दुसऱ्यावर विसंबणे किंवा दुसऱ्याचा तिर-
स्कार करणे, या दिसावयाल जरि दोन गोष्टी
देसल्या तरी एकाच दुबळेपणाच्या वृक्षाच्या त्या
जोडफांद्या आहेत. याचनेंत आपला मोक्ष आहे,
असें जर आपण ठरविळे, आणि ती याचना दात्यांन
जर पूर्ण केली नाहीं,तर त्या दात्याबद्दल तिरस्कार व
द्वेष वाटू लागतो. दुबळेपणा व तिरस्कार जवळ जवळ
नांदतात. दुबळ्याळा प्रबळाचा सदेव तिटकारा
वाटतो. आपण कोणाजवळ भीक मागितली नाहीं
म्हणजे कोणाचा तिरस्काराहे कराव। लागणार नाहीं.
(६८)
आपणांला भीक न घालणार््यांचा तांत्र तिरस्कार
म्हणजेच देशभाक्ति असा जर सिद्धान्त आपण ठोकून
दिला तर एका क्षणांत एकप्रकारचे देश्भाक्ति केल्या
चच समाधान वाटेल. परन्तु त्या समाधानाची
किमत शून्य आहे हं सांगणे नलगे.
मुलाची शुदुरूषा करगे हे आईंचें आवडते
कतव्य आहे. तं आईकडून काहून घेऊन जर दुसऱ्य
वर सोंपवळे तर आइच्या हृदयाची काय स्थित
होईल ते पहा. तिचे कोणालाहि मग समाधान करता
येणार नाहीं. कां बरं १? कारण मुलावर तिचें अपरं
पार प्रेम असते. आणि म्हणूनच भुलाची सेवा
आपणच करावी असे तिला वाटत असतें. त्या
प्रेमाला सेवेचे खाद्य पाहिजे असते. त्याप्रमाणेच
आपल्या देशाचे सारे काम इतरांना केलें तर तें
आपणांस आवडेळ का ? आपल्या मातेची सेवा
इतरांनी करावी ब आपण स्वस्थ बसावे हें आपल्या
मातृभक्तीस रुचते का, शोभते का? आपणच
आपल्या देशाची खरी निता वाहिली पाहिजे
त्यासाठीं अहोरात्र कष्ट केळे पार्हजेत. यालार्च देरा
भाक्ते म्हणतात. हे कतव्य, ही सेवा, ही जबाबदारी
दुसऱ्यावर टाकून आपण त्याला फक्त शिव्या देणें
याला देशभाक्ति म्हणतां येणार नाहीं, शहाणपणाहि
म्हणतां येणार नाही.कारण देशासंबर्धींचें खरें कर्तव्य
त्यामुळें अपूर्णच राहणार, ते परका कसे पुरें करणारः
ष्ण्व््त्र्च्न्ल स्स
(६९)
निबंध २ रा.
€ ९
सवांचा मिळून एकच राष्ट्राय
पक्ष होऊं दे.
मी कोणत्याहि एका विदक्षिष्ट पक्षाचा नसल्या
मुळें राष्ट्रीय-सभेंत ज झगडे झाले, त्यांचे तिर््हाइत
या नात्याने मला नीट निरीक्षणपरीक्षण करतां आले.
ज्यांना ते प्रत्यक्ष पहावे लागले, ज्यांच्या पनाला
जबर धक्का बसला, त्यांची गोष्ट माझ्याहून निराळी
आहे. त ती गोष्ट लोकर विसरू शकणार नाहींत.
परन्तु जी गोष्ट होऊन गेली, तिची उद्वेगजनक
स्मृति सदेव ताजी ठेवणे हें बरें नव्हे. राष्ट्रीय आरो-
ग्याचें ते लक्षण नाहीं. राष्ट्राची मंदावत चाल:
लेली नाडी आज जावनरसाने पुन्हां उड्डें लागली
आहि. यासाठीं मधूनमधून जरी अंस वाताचे झटके
आले तरी नाडी ठीक असल्यामुळें निराश होतां
कामा नये. पूर्वीचे आरोग्य पुन्हां प्रास्त होणार यांत
शका नाहीं. थोडा उशीर लागेल एवढेंच. जो
नवीन जीवनरत्त उत्पन्न होत आहे, त्याच्या बळावर
हे झटके सहज सहन करू शकूं.तो जीवनरस एकदम
जोमार्ने भरू लागल्यामुळे तर हा धक्का बसला.
येणाऱ्या आरोग्याची, लाभणाऱ्या जैतन्याचीं ही
आगामी चिन्हे आहेत, वाळलेले लाकूड तोडले तर
ते वाढत नाहीं, परन्तु जिवत वृक्षाला तोडले तर
(७०)
तो आणखी फोंफावतो. राष्टाळा झालेली आजची
जखम आपण चिघळूं देतां कामा नये, आपल
वाढते आरोग्य प्रकट करून ती जखम त्वरित भरून
काढूं वा. जो धडा आपणांस शिकविण्यांत आला
आहे, तो नम्रपणे शिकून अधिक विवेकी व शाहाणे
होऊन पुनश्च ऐक्याच नवीन प्रयत्न करूं या.
आजपर्यंत सारे राष्ट मृतवत पडलें होते.
आतां नाना रूपांनीं, नाना दिशांनी जीवन पुन्हां
प्रगट होत आहे. अशा वेळेस दृद्ट धरून चालणार
नाहीं. सवे मिन्न मिन्न मतांबद्दह आपण आदर
दाखविला पाहिज, सहिष्णुता राखली पाहिजे.
अखिल राष्ट्राच्या एकीकरणाथ व वेभवार्थ प्रत्येकाने
दुसऱ्याशीं आविराधी राहून स्वतःची कार्यपद्धती
आंखावी अस ठर पाहिज. अंस केल्यानेच
आपणांस चांग शिक्षण मिळल, कार्यपद्धती समजेल.
असा अनुभब घेतल्यादीवाय, अशा गोष्टी शिकल्या-
शिवाय, स्वराज्य म्हणजे एक भ्रान्त कल्पना राहील.
कोणत्याहि स्वतंत्र राष्टांत कोणतेहि मत दाबळ
जात नाहद्दीं. निरानेराळ्या विरुद्ध पक्षांची एकमेकां-
वर क्रिया प्रतिक्रिया होत असते. प्रत्येक पक्ष धड-
पडतो व रोवटीं एक निकाल बाहेर पडतो. तो
निकाल बळवान् असतो. इंग्लंडमध्ये मज्रपक्ष किंवा
समाजसत्तावादी पक्ष- ज्यांचे विचार क्रान्तिकारक
असतात- त्यांनाहि तेथील पालमॅटम्ध्ये स्थान आहे.
(७१)
इतके परस्परावरुद्ध पक्ष असूनहि त्यांच्या प्रातिनिधी-
मध्ये अक्या प्रकारचें सहकार्य करस बरे शक्य
होते ? ते शक्य होतें याचें कारण स्वातत्र्या साठी
जे अनेक दिव्य झगडे त्यांना केले, त्या झगड्यांतून
त्यांनी जे रीस्तरचिं शिक्षण मिळविकं तं होय. ही
शिस्त त्यांच्या हाडीमांसीं खिळलेली आहे. आईच्य़ा
दुःधाबरोबरच हे शिस्तीचे बाळकडू त्यांना पाजले
जाते. ह्यामुळें नाना मतभेद असले, कितीहि कठ
बादविवाद झाले, तरी क्रियेचे ब ध्येयाचे ऐक्य
तेर्थे राहू शकते.
परन्तु आपग ज्या सभापरिषदा भरवितो,
तेथे प्रत्यक्ष कायाची कल्यनाच नसत. त्यामुळें
जबाबदारीचीहि जाणीव नसते. राष्ट्रीय वृत्तिव
एक राष्ट्रीय इच्छा उस्न्न व्हावी व ता वाढीस
लागावी, यासाठीं ह्या सभा परिषदा अस्तित्वांत
आल्या. राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठीं भर-
वबलेल्या या परिषदांतहि---जथ देशांतील थोर थोर
पुढारी जमतात, वेचक माणस एकत येतात, तेथंहि
जर विरुद्ध मतांबद्दळ आपण आदर दाखविला
नाहीं तर या जगांत आपण फारच हिणकस टरूं.
“आमच मतभेदच नाहीं, जाऊं द्या आमचीं
मंत चुलींत, आमच्या मतांचे काय एवंढेस ”-असें
वरपांगी बोळून, दिखाऊ ऐक्य निर्माण करा, असें
मी कधीहि सांगणार नाहीं. ते॑होणारहि नाहीं व
( ७२ )
झाळे तरी हितकरहि नाहीं. या विश्वामध्ये लोट-
ण्याची व खेचण्याची अशा दोन शाक्ते आहेत.
या दोन शक्तिप्रवाहांसना विश्वाचा विकास होत
आहे. अज्नाच प्रकारची विकासपद्धती सव सनद-
शीर संस्थांताह निमाण झाली पाहिजे, आणि या
प्रमाणे वागू लागल्यास परस्परविरुद्ध ध्ययांना फुटून
दूर निघून जाण्याची पाळी न येतां, तेथेच राहून
वरचढ होण्यासाठी प्रयत्न करतां येईल. उत्पन्न
झालेली वाफ व्यथ जाऊं न देतां, तिचा उपयोग
करून घ्यावयाचा असेळ तर वाफेला कह्यांत ठेव-
णारा बॉयलर तेथें अवश्य पाहिजे.
जोपर्यत राष्ट्रांत जिवंतपणाच नव्हता, तोपयंत
मतभिन्नताच दिसून येत नव्हती. तोंपर्यंत अशा
विकासवादी घटनेची जरूरच भासली नाहीं. परन्तु
राष्ट्राच हृदय आज पुन्हां उडे लागलें आहे. आतां
राष्ट्राच्या मेंदूनेंहि जागत होऊन, अवयवांकडून
नीट पद्धतशीर काम करून घेतलें पाहिजे. राष्ट्राय
सभेचीं अनेक शकले व्हावी ही घटना फार दुःख-
दायी आहे.
एकाच मातृभूमीच्या अंगाखांद्यावर आज
शैकडा वर्षे हिंदुपुसळमान वाढवले जात आहेत,
खेळवले जात आहेत. तरी अजूनहि आपण परस्प-
राहून किती दूर आहोंत १ आपणांमधील ज्या कांही
विशेष दोषांमुळे हे॑ अंस होते, ते सारे दोष दूर
( ७२)
केल्याशिवाय आपल्या प्रगतीच्या मागातील अड-
चचणी दूर होणार नाहींत. हे दोष शोधून
ते जोंवर आपण समूळ खणून काढणार नाहीं
तोंपयंत आपल्या मोठमोठ्या आशा आकांक्षा फोल
अहित. हे दोष काढून टाकू तर परक्यांचे आपल्या.
मध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न हास्यास्पद ठरतील.
तसे खोडसाळ प्रयत्न मग कोणी करणारच नाहीं.
सरकारला हे दुहीचे वणवे मग पेटवतां येणार
नाहींत.कारण पेटवण्यासाठीं लागणारे इंधनच नसेल.
निरंधन ऑरम्नि कसा पेटणार १? आणि थोडें फार
इंधन सरकारजवळ राहिलेच तर सरकारच आधीं
घांबपळ करून आगीचे बंब आणील व आग विझ-
चील. अत्यन्त गरीब व दारद्री माणसाच्या झोपडीला
आग लावणे सम्राटालाहि करतां येणार नाहीं; कारण
त्या ज्वाळा राजवाड्याकडेच पेटत जावयाच्या व
राजवाडाच भस्म व्हावयाचा !
जुन्या बंधनांतून धडपडत जेव्हां एखादा
नवीन पक्ष उदया येतो, तेव्हां हा एक उपटसुंभ
उभा राहिला, हा एक अभद्र धूमकेतु उत्पन्न झाला
असे कांहीना वाटू लागते. त्या नर्वांन पक्षाच्या
मानेला नख लावून त्याला ताबडतोब मार्तीत मिळ-
वावे असे त्यांना वाटते. मग नूतन पक्षहि अज्ा
परिस्थितीत जर देड थोपडून उभा राहिला, त्याने
जरा आडदांडपणा केला, जरा रिष्टाचाराचें अति-
(७४)
क्रमण केळे, तर ते क्षम्य्च आहे. जे जे नवीन
म्हणून निर्माण होते, तें संपूर्णपणे नवीन नसते.
ते नैसार्गक नियमांनींच उत्पन्न होतें व जुन्याशीहि
अविभक्तपर्गे जोडलेले असते. कार्यकारणाच्या सांख:
ळींतीळ तो आणखी एक नवीन दुवा असतो. हें
सारे लक्षांत घेऊन, नव्याजुन्यामध्ये जर कांही
झटापट झालीच, जर कांही बाचाबाची, बोलाचाली
झालाच तर ती तात्पुरतीच असणार, त्या झटापटीं-
कडे फार लक्ष देऊ नये. या नव्या व जुन्या दोन्ही
पक्षांचे एकीकरण होऊन एकच असा राष्ट्रीय पक्ष
स्थापन होणार यांत दाोका नाहीं.
राज्यकते जी जे आधिक जळूम करतील, तो
तों त्या जुलमाला पुरून उरून जर राष्ट वर मान
करूं लागले, तर त्यांत मिण्यासारखष काय आहे ?
अशामुळे सदैव असंतोषच राहील, धुसफूस राहील,
असे भय वाटावयास नको, उलट राष्ट कांही मेले
नाहीं, हातपाय तरी झाडण्याची त्याच्यांत अद्याप
घुगधुगी आहे, हे दिसून आल्याने आधिक उत्साह
आपणांस वाटावा, अधिक आश्या वाटावी, सरकार
च्या जुलमाचा जरी प्रातिकार करतां आला नाहीं,
हातपायहि समजा हलवतां आलि नाहींत, तरीहि
त्या जढमांबद्दल जर मनांत अत्यन्त दुःख
होत अंसळ, तर त्याच्यांतहि जिवतपणा आहि अस
वाटून मळा आशा वाटते, भावनाद्यून्यता ह्या एक
(७५)
सद्गुण आहे असें मानावयास मी तरी कदापि
तयार होणार नाहीं.
जहालपणाविषयीं एक गोष्ट अशी आहे कीं
जहालपणा लोकर निमाण होता, परन्तु तो कह्यांत
ठेवणे कठीण असते. आपले राज्यक्तहि जहाल
आहेत. परन्तु यामुळेच त्यांचा अत होणार आहे.
त्यांच्या लक्षांत अजून ते॑ आले नाहीं. हिंदुस्थानांत
खालचे आधिकारी जे अत्याचार व जुलूम करतात,
ते कदाचित् वरिष्ठ सरकारला संमतहि नसतील,.खाल
येच बेजबाबदार लोक विकारशल असल्यामुळें
भतिरेक करित असतात.
हे जसं सरकारचे बाजून म्हणतां येईल, तसच
लोकांच्याहि बाजून म्हणतां येईल. जहालांनीं अत्या-
चचार केळे असं म्हटळ म्हणज कोणत्या पुढाऱ्याला
दोष द्यावा हे कळत नाहीं, ते अत्याचार, तो
अतिरेक जहाल पुढाऱ्यांस मान्यह्ि नसल. हे सारे
बेशिस्त प्रकार विकारवशा वब उतावळ्या अनुयायां-
कडून होतात. कारण त्यांना जबाबदार्यीची जाणीव
नसंते. शिवाय नेमस्त व जहाल या विभागणीच्या
रेषा सरकारने *वतःसाठीं आंखल्या आहेत. त्याची-
चच री आपण काय म्हणून ओढावी!
जहालांचा असा विशिष्ट पक्ष देशांत नाहीं कां
जो खड्याम्रमाणे निराळा काहून सरकारनें चिरडून
टाकावा, राष्ट्रीय चळवळीच्या ह्या खुणा आहेत.
(५७६)
आणि जॉ. पर्यत देशांत दुःख व दारिद्य आहे, दास्य
व असंतोष आहे, तोंपर्यंत सरकारनें राष्ठ्राय चळवळ
कितीहि दाबली व दडपली तरी याना त्या रूपाने
ती पेटतच राहणार ! किंवा योग्य संधीची वाट
पहात राष्ट्राच्या पोटांतच धुमसत राहणार. ती
मरणार नाहीं.
निसंगाच्या नियमाप्रमाणे होणाऱ्या या सहज
गोष्टींवर “ ह्या कांही विषिष्टर प्रेथाच्य़ा भाहेत ”
असा शिक्का कोणी मारतात. कारण त्या त्यांना
नको असतात. १८ व्या शतकांत युरोपमध्ये धम
म्हणजे पोटभरू स्वार्थी लोकांसी निमिठेळे थोतांड
असा धर्मावर शिक्का मारला गेला. आपल्याकडेहि
हिंदुधर्म कांही ब्राह्मणांनी पोटासाठी निर्माण केला,
त्यांना हद्दपार करा, असे कांहीं म्हणतात. त्याचप्र-
माणे जहालपणाहि कोठें तरी गुसत प्रयोगशाळेत
निमाण होत आहे, त्याच्या मुळाशी कांही असंतुष्ट
गुंड आहेत, त्यांचे पुढारी न्यायासनासमोर खेचून
ही चळवळ दडपून टाकावी असे ह्या सरकारलाहि
वाटूं लागलें आहे.
असे करण्यांत सरकारला काय वाटत असेल
ते वाटो. परन्तु सरकारप्रमा्णेंच आपणहि बरळू
लागू नये व शिक्के मारीत सुटूं नये. आपण जरा
खोल पहाण्याचा प्रयत्न करावा. आज दळणवळण
बाढळू॑ आहे. दूरचे प्रांत जवळ आलि आहेत,
( ७७)
सरकार आज एक आहे. आपण राष्ट्राचा इति-
हास अभ्यासून राहिलो आहोंत. राष्ट्रीयसभेचे
जोराचे प्रयत्न चाळू आहेत. ह्या सव गोष्टीमुळे ह
राष्ट् एक आहे, हा देश एक आहे, असे दिव्य
विचार मधूनमधून आपल्या हृदयाकाशांत प्रकट
होऊं लागले आहेत, सुखदुःखांत आपण सांरे भारत-
वासी एक, आपले भवितव्य एक, ध्येय एक, अले
विचार मनांत येत आहेत. अशा वेळीं प्रेमाची ब
स्नेहाची बंधने आधक बळकट करून जर आपण
परस्परांस आधिक एकत्र आणणार नाहीं तर ह
उत्पन्न होणारे मंगल विचार पुन्हां मावळर्ताल.
आणि मग ध्येयभूत राष्ट्रीय ऐक्य करस व्हावयाचे १
ऐक्याची भावना दृढमूल करण्यासाठीं आपण काया-
वाचामनें प्रयत्न चालवले नाहींत. ऐक्याची भावना
निमांण करण्यांत आपके हृदय नाहीं व नव्हते. हॅ
कठोर व कडु सत्य जितक्या लोकर आपण साक्षा-
त्कारूं तितके अधिक चांगल.
सत्याचा अविष्कार आश्चर्यकारक असतो.
सत्य आश्चर्यकारक रीतीनं प्रकट होत असतें. एके
काळीं जे बिचार मोठमोठे . लोक सांगत होते,
परन्तु ज्यांच्याकडे कोणी लक्ष दिळें नाहीं, तेच
विचार आज सामान्य लोकांच्याहि बोलण्यांत प्रकट
होत आहेत. प्रथेक जण दुसऱ्याला म्हणत आहे
“ होय हे खर आहे, नाहीं का रे! गुलामागिरीपेक्षा
(७८)
स्वाबळंबम व कष यांत श्रष्ठपणा आहे. तुला नाहीं
अर्से वाटत ? ” नोकरीशिवाय्र ज्यांना कांहीं दिसत
नसे, त्यांनीं वरील उद्गार काढावे हे आश्चर्य नाहीं
का १ श्रीमताचा मुलगा विणकाम शिकायला जातो;
सभ्य ग्रहस्थाचा मुलगा कपड्यांचे गांडोडं डोक्यावर
घेऊन फेरीला निघतो; ब्राम्हणाचा मुलगा आमि
मानाने नांगर धरतो: हा चमत्कार नाहीं का पूर्वी
केवळ शब्द कोणाला पटत नव्हते. परन्तु सत्याचे
द्दीन होतांच कृति होऊं लागली. सत्यददान
विजयी असते.
व्यक्तीला काय किंवा राप्टाला काय,स्वातत्र्य,
मोक्ष, हेंच अंतिम प्राप्तव्य आहे. या मोक्षप्राततीच्या
पंथांतील अडचणी आपणच आपल्या करल्पनांतून
निर्मित असतों. कोळी आपल्याच धाग्यांत गुरफ-
टतो. ह्या सव अडचणी संयमांन, विचाराने श्रमाने
व अभ्यासाने आपण वूर केल्या पाहिजेत !
भम हे आपलें कतंब्य, वादविवाद नव्हे. शब्द नकात
कर्म हवे आहे.ज्या कामाने आपणांस उत्साह मिल
असे काम केलें पाहजे. “ आपण आळशी आहोंत,
कष्टांचा व श्रमांचा आपणांस कंटाळा आह ” हा
आपणांस लागळेला कलंक आपण कामाचे पूर वाह-
वून धुवून ठाकला पाहिजे, आपलें दारिद्य व आपले
कलह यांच्या मुळाशीं आळस व कमंशून्यता आहेत.
आळशी मतुष्य दारेद्री होतो ब आळशी कांही
(७९)
उद्योग नसल्यामुळे भांडत बसतो. आपण गुलाम
आहोंत, कारण आपला परस्परांवर विश्वास नाहीं.
आपणांमध्ये ऐक्य येण्यासाठी आपण स्वतःला मर्या-
दाशील व संयमी बनावैलें पाहिजे. आपण विकारी
न होतां विवेकी झाल पाहिजे, समतोल राहण्याची
खटपट केली पाहिजे. खऱ्या र्वाराप्रमा्णे वाणी व
करणी यांवर संयम ठेवण्यास शिकले पाहिजे. आपण
असे न होऊं, ह्या गोष्टी जर मनापासून आपण न
शिकू, तर आपले कर्मक्षत्र हे आपलें कलहक्षत्रच
हाऊन बसेल !
आपल्या देद्यांतून जी अलोट संपात्ते आतां-
पर्येत इंग्रजांनी नेळी व जिच्यामुळे आजचें जगांतील
महनीय स्थान त्यांना लाभले आहे, त्या
संपत्तीचा एक अर्शाह आपणांत परत मिळणार नाहीं
ही खातरी बाळगा, आपल्यासमोर जे काम आहि,
तो पोरखेळ नाहीं. आपलें सारे सामम्यं, सारी
सहनशीलता, या कामीं ओतावी लागेल, उर्गाच
आरडाओरड करून, उल्ळूपणा करून, दिखाऊपणा
करून, आधींच असलेल्या अनन्त अडचणींत ज
भर घालतील ते कार्यांची हानी करतील, न डग-
मगतां आपण सारें कार्य शिरावर घेतळे पाहेजे.
आपण आपले उद्योगधंदे मोकळे केले पाहिजेत.
आपण आपले शिक्षण आपल्या हातीं घेतलें पाहिजे.
आपण संघटना निर्मिली पाहिजे. सहकार्य केळे
(८०)
पाहिजे, आपण बलवान्, शीलवान् व संयमी झालें
पाहिजे. कार्य अफाट आहे. ह्या प्रचण्ड कार्यांत
रक्ताचें पाणी करावें लागेल. परन्तु उगीच बेजबाब-
दारपणे दंगेधोपे माजवणे योग्य होणार नाहीं.
त्यानं कार्यह्याने होऊन ध्येय अधिकच दूर राहील,
मी भीतीमुळे, आतेसावधागर्रामुळें हें बोलत
आई असे नका समजूं . दुःख व कष्ट म्हणजे काय
ते मी जाणता. आपात्ते ही प्रभूची देणगी आहे व
तिची मी पूजा करतो. आणि दुःखाबद्दळ मला
आदर आहे म्हणून त्याच्याबद्दल मी गेर्भारपणे
विचार करू लागतो. जे दुर्बळ असतात, ते दुःखा-
मुळे एकतरं धांगडाधिगा घालतात. आदळआपट
करणे निराळें व खंबीरपणे उभे रहाणे निराळे,
बडबड निराळी, वारता निराळी. आत्मसमथन
निराळे व आत्मसाक्षात्कार निराळा. दुःखाला
जो धडा आपणांस शिकवावयाचा आहे, तो जर
आपण ॥एीकू तर वरील गोष्टीतील भेद आपण
ओळखू शकू.
तर मग आपण कार्याला कसा आरंभ करा-
वयांचा ? एक गोष्ट विसरू नका कीं कळस जितका
उंच, तितका पाया खोळ असला पाहिजे. आपल्या
आकांक्षांप्रमाणें राष्टाची इमारत जर भव्य व टोले-
जंग उभारावयाची असेळ तर प्रत्येक जिल्ह्यांतून
कामाळा आरंभ झ!ला पाहिजे. प्रांतिक सभांगी
(८९१)
आपापल्या प्रांतांत काय करणाऱ्या शाखांचीं जाळी
पसरलीं पाहहजेत. ह्या शाखांचे पहिळे काम म्हणजे
बारीकसारीक सारी माहिती गोळा करणे. कोणतेहि
योग्य काम करण्यापूर्वी स्पष्ट व भरपूर अशी माहिती
आधीं हवी.
संघटना बळवान् असावी म्हणून निरनिराळे
घटक तयार करून त्या घटकांनाहि बलवान् बनाविलें
पाहिजे. प्रत्येक गांव स्वाबंलजी केला पाहिजे. प्रत्येक
गांवांत शाळा हवी, उद्योगधंद्याची शाळा हवी,
धान्याची कोठार हवींत, बॅक हबी. अशा संस्था
खड्यांतून निघाव्यात ब टिकाच्यात म्हणून मदत
केली पाहिजे. खेड्यांतून क्रीडांगणे हवीत, एकत्र
येऊन काम काज करण्यासाठीं पंचायतिं ठिकाण
हवे, वाचनालय व ग्रंथालय असावे. इं सारं काम
करावयाचे आहे.
जोपयत जमीनदार व मजूर यांच्यामध्ये प्रेमाचे
संबंध नाहींत, तोपयंत दोघांचेंहि नुकसान आहे.
सहकार्य निर्माण करण्याची वेळ अजूनहि आली
नाहीं का ? मजुरांना जगविळे पाहिजे, सुखी केलें
पाहिजे, श्रम वांचबिणारी ब्हान लहान यंत्रे आपण
उपयोगांत आणलीं पाहिजेत. सुधारलेले हातमाग,
सुधारलेल उसाचे सरक, शास्त्रीय गोरक्षण व गोसं-
बधन, नाना गोष्टी खड्यांतून करावयाच्या आहेत.
यासाठीं सहकार्य इव. अनेकांनी एकत्र आठ पाहिजे.
(८२)
राहरांतील प्रचण्ड प्रमाणावर चाढलेल्या कारखा-
न्यांताल दोष खड्यांतून सहकारी तत्त्वावर चाललेल्या
छोट्या संस्थांतून शिरणार नाहींत.
एकादा का होईना जर आदरा गांव तयार
करतां आला तर ते उदाहरण इतरांस मा्गददांक
होईल. दिव्यांन [दिवा लागतो. एकाचे पाहून दुसरा
उ चलील,. परन्तु जोपयत आपण प्रत्यक्ष कांहीं तरी
करून दाखावित नाहीं, तोपर्यत मध्यवर्ती आपली
संस्था निष्प्राणच राहाल, नेथे पारिघच नाहीं, तेथे
केन्द्र कोठून असणार !
कोठें तरी मध्यवती सरकारच्या हातांतील सूज
आपल्या हाती यावीं म्हणून आपण उत्सुक झालो
आहोंत. आपला सारा उत्साह त्यांत खच होत
आहि. परन्तु ती सूत्र हातीं घेऊन ज्यांच्यावर राज्य
करावयाचें त्यांची ददशा काय आहे ? युरोपा-
मधील प्रचण्ड कारखाने आपल्या देशांतील ज्या-
प्रमाणं उद्योगधंदे मारित आहेत, त्याप्रमाणेंच हें
परकी राज्ययंत्राह खेड्यांतील आपल्या संस्था, व
आपली संस्कृति यांना धुळींत मिळवित आहे. खेड्यांतून
पूर्वा जे चतन्य दिसे, जी चळवळ असे, त्यांच
आज नांवहि नाहीं. तळीं कोरडी पडलीं, पाट
गाळाने भरून गेले, कुरण नष्ट झालीं, देवळें
ओस पडलीं. खेड्यांतील श्रीमंत लोक शहरांत
राहूं लागले आहेत. ते जेव्हां पूर्वी खड्यांतच रहात
(हरे.)
तेव्हां त्यांच्या उत्सवसमारभांत, त्यांच्या सुखांत खेड्यां.
नील जनता भाग घेई. क्षणभर सुखी होई. परन्तु
आज श्रीमंतांचे मुनीम व हस्तक हेच खेड्यांत रहा-
तात. आणि ते गरिबाना कसे वागबित असर्ताल
ते दिसतच आहे.
जनतेसमोर उदात्त व यथार्थ अस ध्येयच
आज नाहीं. त्यागाचे जिवंत उदाहरण डोळ्या-
समोर नाहीं. नेतिकबर्धेन नाहींत, कांही विर्धिनिपव
नाहीं. कठोर देडुक्याच्या जोरावर देशांत आज
स्मशानशार्स्त राखली जात आहे. कायद्याला दया
नाही, धर्म नाहीं. खोट्यानाय्या फियोदी होत आहेत.
वादीप्रातैवादी परस्परांस धुळींत मिळवित भाहेत.
कोटकचेऱ्या व वकील या कलहधर्मास उत्तेजन देत
आहेत. खेडी मृतवत् हात आहेत. हिंवताप सर्व
देशाचा मसणवटा करित आहे. दुष्काळ नाहीं असं
एकहि वष सुधे जात नाहीं. अवपर्णे निलार्चाी
झालीं. पूर्वी दुष्काळांत आधार देणारीं धान्याची
पेबें असत. तीं मात्र आतां राहिली नाहींत. पोलि
सांना किंवा गुंडांना हां म्हणण्याची, खबरदार म्हण-
ण्याची जनतेंत ताकद नाहीं. पोलिसाने दरडवावे,
लटारून लटावे, गुंडाने गप्प बसवावे. जनता प्रति-
बंध करू शकत नाहीं. सारी प्रतिकारशाक्ते मेली.
चोर व चोरांना पकडण्यासाठी ठेवलेले- दोघे
जनतेला खात आहेत. आणि जनंतजवळ काय उरते?
(८४)
खाण्यापिण्याची भ्रान्त आहे. दुधतूप शब्दच उरले,
गरिबांच्या भोजनांत त्या जणुं [नापिडठ वस्तु ठरल्या!
आुद्ध तूप गेले, आतां भेसळीचे थेऊं लागलें. खाण्या
पिण्याची ददात आणि त्यांत पुन्हां रोग, पूर्वीचे
घरचे देशी राग आहेतच, आतां परदेशांतीलहि
नाना रोग आले आहेत व कायमचे राटैवाशी
झाले आहेत. |
आनद नाहीं, अन्न नाही, आरोग्य नाहीं,
आशा नाही, स्थान नाहो, मान नाही, बळ नाही,
फळ नाही, शेजारीं मदत करावयास कोणी नाहीं.
तडाका येताच तो मुकाट्याने घेण्यास माथे बांक
बळे जात आहेत. मृत्यु येतांच हातपाय न हल-
वतां त्याच्या स्वाधीन व्हाबे लागत आहे. परमा-
बधीच्या सोशिकपणामुळे अन्याय सहन केळे जात
आहेत. सारा दोष ग्रहृद्देच्या माथ्यावर व कालि-
युगाच्या डोक्यावर दिला जात आहे. संकटे आलीं
तेर तारक एक फार तर परमेश्वरच उरला आहे.
हे असें सारे कां? कारण पुळालाच कोड
लागली. वक्षाच्या मुळांना पोसणारा सारा ओलावा
सुकून गेला. राष्ट्राची खरी जननी म्हणजे रूंड्यांतील
सुव्यवस्था. ही जननी, ही आई आज मेली आहे.
खेड्यांतील सुदर संस्था छिन्नाभिन्न होऊन पडल्या
आहेत. जीवनरस देणाऱ्या या संस्था उखडल्या
गेल्या, काळाच्या आघांत बाळलेल्या ओडक्या प्रमाणे
(८५)
त्या वाहून जात आहेत. खडी उब्वस्त झालीं तर
राष्ट कर्से टिकणार? ही ७ लास्त खेर्डी राष्ट्पुरुषाच्या
शरारांतील ह्या रक्तवाहिन्या आहेत्त. ह्या आज रक्त-
डीन आहेत. महान आपत्ति आळी आहे. तर मम
उशपण काय करणार ? नवीन कांही निर्मिणार
नाहीं का ? ओलावा देण्यासाठीं, खेड्यांना पोस-
ण्मासाठी कांहा हालचाळ करणार नाही का ? राष्ट:
वेक्षाची जीं ही ७ लाख मुळे, त्यांना जाऊन पाणी
बालणार नाहीं का ? मिसर, बराविलोन वगेरे राष्ट
मली, त्यांच्या प्रमाणे आपण मरणाची वाट पहात
बसली आहोत का ? नाही. ह्या गोषी म्हणजे नाश.
बाचा खळ नाहीं. ग्रहदशेवर दुदशा अबलंबून
नसते. आपल्या अवनतीला कार्यकारणभाव आहे. ती
कारणे आपण दूर केलीं पाहिजेत. म्हणजे पारिस्थाति
बदळल. त्या कारणांचा नाश करूं तर भाग्य परत
येइल. परन्वु हातपाय जोडून स्वस्थ बसू तर उद्यांचे
मरण आज येईल.
ज्याच्या नाकाशी सूत वरून बसले आहेत,
असा आसन्नमरण रांगीहि बरा होतो. त्याची काळरान
निभाववे. तो मरणाचा क्षण जाऊन गुण प्रे लागतो.
खिडकांतून नवजीवनाचे किरण येतात. रोग्याच्या
डोळ्यांत पुन्हां तेज चमके लागते. पूर्वी वरचे वर्ग,
पांदरपेक्षे प्रतिष्ठित समजल जाणारे वग आपल्या
बंधूच संरक्षक असत. परन्तु आजचे प्रतिष्ठित व
(८६)
]शाक्षित लोक आपल्या भावाबाहिर्गापासून दर जाऊ
लागले. ते स्वतःचे कतव्य विसरले, स्वतःची जवावर
दारी विसरले. इंग्रजी अमदानींत भाऊ भावापासून
दूरदूर चालला.
परन्तु आतां चूक कळूं लागली आहि. जी
कतव्ये चुकवळीं ती करण्यास पुन्हां आपण उत्सुक
होत आहोंत. कृत्रिम भेद दूर करून सामान्य जन:
तेशी एकरूप होऊ पहात आहात. रामराज्याचा
आरंभ करित आहोंत. होय, चला या सार व झटून
कामाला लागा. वेळ आली आहे. ता आपल्या
कामाची वाट पहात आहे. काळ कोणाची वाट
त्रघत नाहीं. तुम्ही काम कळे नाहीं तर काळ झरकन
निघून जाइल. मग आणस्वी रडत बसावे लागेल,
आपल्या दुबळपणांच मुख्य कारण म्हणजे आपण
भाऊभाऊच परस्परांस पारवे झाली आहोत. या
प्रेमच्यन्यतेमुळे जीवनरस कमी होत चालला होता.
जर भाऊभाऊ सार एकत्र याल, प्रेमाने नांदाल,
तर एका क्षणांत उत्साह वाढेल, बळ चढेल. आपण
दीनदुबळे आहोत असे मग कधींहि वाटणार नाही.
सारे जबळ आलो म्हणजे सवाच्या दुःखदेन्याची
जाणीव होइल. आणि सवाचे दुःख एक होऊदे
कीं ते दूर झालच समजा,
जमीनदार व सावकार यांना माझी प्राथना
आहे. खेड्यांतील लोकांना जीवन देण्याच्या कामांत
(८५७)
नुम्ही जोपयत उदारपणे लक्ष घालणार नाहीं, तोपयत
ग्वरे काम होणार नाहीं. शेतकरी सुखी झाला, जर
श्रमणारा बहुजनसमाज सुखी झाला, तर ल्या-
मळे आपल्या दितसंत्रयास बाधा येइल असे वाटा-
वयास नको. प्रजा जर सामधथ्यसंपत्न झाला तर
त्यांत तुमचें नुकसान नाहीं. पाया मजबूत केला तर
वरीळ कळसाला वाइट वाटण्याचे काय कारण १
किसानकामगारांवर आपली अनियंत्रित सत्ता राखू
पाहणे व त्यासाठी उपाययोजना करूं पाहणें म्हणजे
स्वतःचे मरण स्वतःच्या खिद्यांत घेऊन राहणे होय.
गोरगरीब जनता जर बलशाली झाला तर त्यांच्यावर
जुलूम करण्याचा मोह होणार नाहीं. तेकाम मग
करावेसे वाटणार नाही. जमीनदार
सावकार म्हणजे कांहीं दुकानदार नव्हेत. पैनपचा
हिशेब पहाण्याची त्यांची दृष्टी नसावी. देत रहा.
ण्याची. हृदये जोडण्याची आपली पूवापार परंपरा
आहे. ही परंपरा जमीनदार जर पुन्हां चालवं-
णार नाहींत तर उरलीसुरली त्यांची सत्ताहि अस्तास
जाइल. जे थोडें फार वैभव अद्याप आहे, तेंहि
जाऊन त्यांना टीनांहून दीन व्हावे लागेल.
जामिनदार खेड्यांत न रहातां दूर शहरांत
रदातात. खड्यांवर श्रीमंत होणारे हे लाक शहरांत
राहून थोडीफार दया कदाचित् तेथून दाखवर्ताल.
परन्तु त्यांन खर! कार्यभाग होणार नाहीं. त्या त्या
(८८ )
गांवच्या जमीनदारांनी त्या त्या गांवांतच राहिले
पाहिजे, एका खेड्यांतील माझा अनुभव सांगतों.
एका खेड्यांतील कोळ्यांना पोलिसांनी फार त्रास
दिला. मी कोळ्यांना सारीतळें “' कलकत्त्याच!
चचांगलासा व्काल तुमच्यापाठीं देतो. तुम्ही हका-
साठी भांडा. ” परन्तु त्या कोळ्यांचा पुढारी म्हणाला
“महाराज, आम्ही हा खटला समजा जिंकला तरी काय?
पोलिसांची व आमची रोजची गांठ आहे. ते दुसरी
कुरापत काढतील व आणखी अधिकच सतावतील,
उद्धे काढतील. ” मी मनांत विचार केला व म्हटल
“ खरे आहि. दुबळ्या लोकांना हक्क मिळण-प्रत्र-
ळांहून त्यांना आधक हक्क मिळणें-म्हणजे तर फारच
मोठी आपात्ति आहे! ” रोगी फारच टुबळा असेल
तर शास्त्राकया नीट पार पड्ूनहि रोगी शेवटो
दगावयाचाच !
एकदां एक कोंकरूं ब्रह्मदेवाकडे गेळें व
म्हणाले “ प्रभो, मी काय करू? सारे मढा खातात.
असे कां बरं ? ” ब्रह्मा म्हणाला “ मी काय करू ?
तुला पाहून खाऊन टाकावे असा मठाहि मोह
होत आहे. ” दुबळ्या ब नालायक लोकांस न्याय
मिळवून देणें देवांनाहि दुष्कर होते. मग सरकार व
पालमेंट आपणांस न्याय देतील अशी आशा कर-
ण्यांत काय अर्थ ? आपण जसे दानि दुबळे आहोंत,
तसेच जगाच्या अंतापयंत आपण रहशवें,असेंच सरका-
(८९)
रचे धोरण दिसून येत नाही का! पेलिस अपराधी
आहेत, अशा साक्षी जे पोठिसकामिशनपुढें देतात
तेच “ पोलिसांच्या हातांतील सत्ता कमी करावा,
विषारी दांत पाडावे ” अंस बिल आले तर त्या
विरुद्ध आरडाओरड करतात ! कोंकरूं जर जरा
बल्वान् झाळ॑ तर पुढे त्याला मटकावतांना ते
तितकें ठसळारोत लागणार नाहीं, जरा टणक लागेल
अशी त्यांना भीति वाटते. “ देवो दुर्बेलघातकः ”
हे चिरतन, सनातन सत्य आहे.
आणि शेवटीं हे देशभक्तीने उचंबळणाऱर््या
तरुणांनो ! सर्व हालअपेष्टांस मिटी मारून देशा-
साठीं मरावयास सिद्ध असणाऱ्या नव जवानांनो !
आपल्या मातेचे मंगळ आशिवांद तुम्ही माझ्या
हातून स्वीकारा, आपल्या समोर जे प्रचण्ड कार्य
आहे, ते सव संकटानेशीं आपल्या शिरावर धेण्या-
करितां तुम्ही पुढें येत आहांत. खरोखर केवढी हा
आनंदाची व रोभाग्याची गोष्ट, जीवनाची जळती
उगवती प्रभा म्हणजे तुम्दी, तुम्ही अरुणोदय कारेत
आहांत, प्रकाशाकेरणांचे दूत आहांत. तुमच्यांतील
पारुष जाणत होत आहे. या पोरुषाचें आगमन
दणदणाटानंच गडगडाटांनचच घोषित केळें जात
आहे असे नाहीं. तर या तृषित व तस्त भूमीवर
जे प्रेमामृताचे मेघ तुम्ही भरभरून आणीत आहांत,
जी सेवेची स्नेहमथी वृष्टी कर्रत आहांत, तद्द्वाराहि
(३..)
पोरुषच प्रकट होत आहे. तुमचें पारुष पराक्रमी
आहे व प्रेमळ आहे. तै अन्यायाशीं झुंजेलळ व
सेवेंत रंगेळ, वज्राहून कठार व फुलाहून कोमल
अस तुमचे शौयधेय्र आहे. लोक पायाखाली तुड-
वले जात होते. जनतेचा सवर धिक्कार केला जात
होता. कितीदि अपमान झाले तरी ते मुकाट्याने
गिळण्याची त्यांना सवयच जडली होती. मानव-
जातीच्या हक्कांची त्यांना विस्मृति पडली होती.
अश्शा सवोकडून उपहासलेल्या, आपल्या पारिल्यक्त
दुबळ्या भोळ्या भाबड्या लोकांना, आजच्या या
प्रेममय सेवामय व संरक्षण देणाऱ्या वातावरणांत
:: बुंघु ” या शब्दाचा खरा अथ कळू लागला
आहे. आजपर्येत ते बिचारे हा शब्द ऐकत होते.
त्या शब्दांतील भावनेचा ऊबदार अनुभव त्यांना
कोणी दिला नव्हता,
हिंदुस्थानांतील दुःखी ठछेंकराच दुःव का
एकाच प्रांतांत आहे ! नाहीं नाहीं, दुःखाचा वणवा
आमतौर सर्वत्र पेटला आहे. सारे दुःखाच्या
नएकांत पिचत आहित.
सारें आकारच फाटले आहे. या आकाशात कोट-
वर ठिगळे जोडणार ? दुःख-- हें विराट अनन्त
दुःख दूर करावयास तुमचे प्रयत्न पुरे पडणार
नाहींत. सव दुःखी बंधूंचा सांभाळ तुमच्याकडून
होणार नाहीं. म्हणून तुम्ही सर्व बांधवांना स्वतः
(३१.)
समर्थ व्हावयास शिकवा, स्वठरक्षण करून घेण्यास
लायक बनवा. त्यांचे दुःख दूर व्हावयास हाच माग
आहे.
तरुण मित्रांनो, कोणत्या तरी एखाद्या खेर्डें-
गांवांत जा. ते खेडं स्वतःच माना.तेथे घरदार करा.
तेथेच रहा. संघटना करा, सेवा करा, स्वावलबन व
हकार्य यांचे तेथील जनतेव धेड द्या. सहकार्याच्या
जोरावर दुःस्थिति कशी दूर करतां येईल तै त्यांना
दाखवा, समजवून द्या. ह्या तुमच्या कामामुळे
तुम्हांस मान सन्मान कीर्ती मिळेळ अशी अपेक्षा
राखू नका. ज्यांच्यासाठी तुम्ही झटणार, खटपट
करणार, त्यांच्यापासूनादहे कृतशतेची अपेक्षा करू
नका, सहानुभूतीची आशा राखू नका. तेहि आप-
णांस विरोध करतील, नांवे ठेवतील, शिव्याशाप
देतीड, परन्तु हे सारे लक्षांत ठेवूनच कामाला
लागा. ह्या पारास्थतीक् तोंड देण्यास तयार असले
पाहिजे. मरणोन्मुख मनुष्य वातांत असतो व स्वतःच्या
मित्रास ढकलतो. त्या अपमानाने चिडून तो मित्र
का त्या आजाऱ्याला सोडून जातो ! नाहीं. उलट
जास्तच कळकळीने व प्रेमांन त्याच्याजवळ बसतो
व म्हणतो ““ याच्याजवळून उठतां कामा नये. या
वेळेसच याच्याजवळ बसण्याची आधिक जरूरी
आहे. ” आपण हीच गोष्ट हृदयांत धरून काम
केलें पाहिजे, आजुबाजूला अपरंपार दुःख पसरलेले
(३२)
आहे म्हणून भांबावून जाऊं नका. ह्या अपार दुःखां-
तील अत्यन्त अल्प दुःख दूर करण्याचे स्वतःच्या
शिरावर घ्या. तु'हांला मग परमेश्वर मार्ग दाखव-
ल्यारिवाय राहणार नाहीं.
प्रत्येक प्रांतिक सेवामयी समितीने आपल्या
प्रांतांताळ खड्यापाड्य तून जर अश्या शाखा पसर
वल्या तर कांही आद्या आहे. असें आपण करू
तेव्हांच हा देश आपला अंस आपणांस अधिकाराने
म्हणतां येईल. हा देश आपला ओह अंस म्हणतां
यावें म्हणून प्रत्यकानें कांही सेवा केली पाहिज,
त्याम केला पाहिजे. अशा सेवकांच्या संस्था जेव्हां
सर्वत्र दिसू लागतील, तेव्हांच नसानसांतून जीवन-
रस उसळूं लागेल. राष्ट्रीयसभा जी आपले हृदय
आहे-- 1तैचें कार्य नीट होऊं लागेल, आणि भारत-
माता त्या राष्ट्रीय सभला ह्यदयाशीं धरील,
आपल्या कामाच्या महत्त्वाचे स्वरूप मी दाख-
वेले. त्याचा थोडक्यांत सारांश असा:-
१- आपण काळाबरोबर पुढें न जाऊं तर मरू.
२-- संघटना हा आजचा मंत्र आहे. आपणां-
जवळ इतर कोणतेहि व कितीहि गुण असले तरी
जोपर्यंत संघटना नाहीं, तोंपर्येत या गुणाचा
फारसा फायदा होणार नाहीं. संघाटित दुर्गगाविरुद्ध
सद्गुणांनींहि संर्घाटत झालें पाहिजे. तरच त्याचा
टिकाव लागेल.
(९२)
२३- आपल्या रोमरोमांत खरी राष्ट्रीय दृत्ति
अद्याप पूर्णपणे बाणली नाही. एक अवयव बळ-
कट करण्यासाठीं जावे, तर दुसरा दुबळा हाता.
वरच्या वगातीळ लोकांनीं सामान्य लोकांत मिस-
ळून काम केल पाहिजे. सारे भडकनिष्टपणार्चे कृत्रिम
भद नष्ट केळे पाहिजेत.
४- वादविवाद, चचा यांनीं खरी ऐक्यवरात्त
व राष्टरय वरात्ति निमाण होत नाहीं. सामान्य प्रजा व
वरचे वर्ग- यांच्यामध्ये नाना अद्देकारजन्य खोटे
भेद आहेत. राष््टाय-व्रात्ति व खरें ऐक्य यांच्या पूर्ण
व योग्य बाढीस हे मोठेच अडथळे आहेत.
५- सुरिक्षित व विनच्नारवेत लोकांतच जर
भांडणे होतील तर ध्येय फारच दूर राहील. शेवटीं
काय व्हावयाचे ते भविष्यकाळ पाहून घेईल. आपण
आपले सारे वादविवाद दूर ठेवू या. निरांनराळ्या
कार्यपद्धात असणार व असाव्यातहि. या बाबतींत
एकवाक्यता न झाली, तरी जो प्रचण्ड व अपार
कार्यसागर लंघावयाचा आहे तो उललघण्यास काळा-
वा अपव्यय न करतां ताबडताब आरंभ करावा या
वाबर्तात तरी मतभेद नाहीं.
बंधूंनो, आपल्या डोळ्यासमोर आतां सदेव
कार्यक्षेजर्च असू दे. तेच अहोरात्र दिसू दे. काम
काम काम, कामादीवाय राम नाहीं. स्वातव्याचें
सुख'धाम नाहीं. आपले कतव्यक्षेत्र विस्तृत व विशाल
( ९४)
आहि. जगाच्या इतिहासांत मानवांतील तेजस्वी
दिव्यता सदेव कमद्वाराच प्रकट हात आली आहे
मनुष्यांतील दिव्यता जेव्हां सेवेच्या व कमाच्या द्वारा
प्रकट हात तेव्हां ती फारच देदीप्यमान व प्रभावी
असते. अशा कमवीरांना आपण आदराने व भक्ति-
भावान प्रणाम करू या. समोर अनेत आपत्ति
आ पसरून गिळावयास येत असतांहि, ज डगमगले
हींत, अगणित स्वार्थत्याग करावा लागला तरी
तो ज्यांनीं केला, जे व्येयाथेच जगले व ध्येयासाठानचि
मेळे, आपल्या देशाला खरें वेमभव मिळावे, यशा
मिळावे, सन्मानाचे स्थान मिळावे, जय मिळावा,
म्हणून ज्यांनी आपलीं जीवन तृणवत् फेकून दिलीं-
त्या सव बीरांना आपण वंदन करूं या. अहंकाराची
तृत्ति म्हणज सिद्धि नव्हे. अतःपर स्वतःपुरते पाहूं
नका. क्षणिकाला भूळूं नका, ध्येय डोळ्याआड होऊं
देऊं नका. आज काय करणोर आपण उद्यां निघून
जाऊं. परन्तु आपल्यामागे आपलें कार्य राहणार
आहे. ते अनत आहे. ते संझअणार नाहीं, सरणार
नाहीं.कायकारणभावरूप कर्म सारखें वाढतच जाणार
ही पिढी पुर्ढाल पिढीच्या हाती आपल्या कमांची
मशाल देईल व अतधान होईल. पिढ्यानपिढ्या
असे चालणार.अखंड काम करणाऱ्या अशा पिढ्यान्
पिढ्या ज्या राष्टांत निर्माण होतात, त्या राष्टांना
तेज चढते. त्या राष्ट्रांना सामर्थ्य, सुंदरता, सन्मान,
( ९५ )
सय्यद यांची प्रास्ति होते.
आज आपण दीनदरिद्री असर्लो तरी तो
उज्ज्वल भविष्यकाळ आपण आपल्या अंतश्वक्षूसमार
सदेव राखू या. तो उज्ज्वल काळ जेव्हां येईल तेव्हां
आपले नातूपणतू असे आरसमैमानाने म्हणतील कीं
:: हें सारे आमचे आहे; हे सारे आम्ही निमिलें,
आम्ही उभारले; ही शेते आम्ही सुर्पाक व समृद्ध
केलीं, हे पाखबंधारे आम्ही बांधळे; ही दलदल
आम्ही हटवडो, हे रोग आम्ही दूर केले; ह वाता-
वरण आम्ही निमेळ केलें, हें ज्ञान आम्ही पसरावे७;
हे बळ आमचे आम्ही मिळविले; आम्ही आमचे
दुर्बलत्व झुगारून हा काळ निमाण केला; आमच्या
भाग्याचे आम्हीच विधाते. ”
ते आणखी असे म्हणतील कीं “ही भरतभूमी,
ही सुजला, सुफला, सस्यशामला, प्रेमळा, निमळा
मंगला भरतभूमी-ही आमची, हो आमची. श्रमाने
जगणारे, सत्याने वागणारे, दुसऱ्या कोणास न
नाडणारें, न पाडणारे, संयमशीाल व सामर्थ्यवंत असें
हें आमच राष्ट, या राष्ठ्राकडे जो कोणी हट्टी
फेंकील त्याला जिकडे तिकडे उद्योग दिसेल, प्रय-
त्नांची पराकाष्ठा दिसेल, ध्येयांना कृतींत आणण्या
साठीं अहोरात्र चाललेली धडपड दिसेल; ह्या
आमच्या राष्ट्ांत सवेत्र चैतन्य नाचत आहे,उत्साह
उसळत आहे, आशा, आनेंद व प्रेम
(९६)
यांची गाणीं गुणगुणलीं जात आहित,
अंतत ंदेसेळ. अनेत मागानी अनंत
यात्रेकरू न दमतां न थकतां, त्या उज्ज्वल स्थाना-
कडे, त्या परम मंगळ परमेश्वराच्या सिंहासनाकडे
घडपडत जात आहेत व त्यांच्या पायाखाली ही
धरित्री डळमळत आहे अंस त्याला दिसेल !
( ९७ )
निबंध ४ था.
विदछाल भारतांत पु्वे-पश्चिमेचा
संगम.
हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे कोणत्या लोकांचा
इतिहास १ श्रतवर्णी आय हिंदुस्थानांत आले, त्या
वेळेपासून या देशाच्या इतिहासास सुरुवात होते.
निसगाचे व मानवाचे सारे अडथळे दूर करून
विजयी आयानीं भारतांत प्रवेश केल्य. अफाट
जंगळें त्यांनी तोडळीं, येथील भूमी धनधान्याने
फुलविली. त्यांच्या भ्रमाने व कोशल्यानें हिंदी
संस्कृतीचा पाया घातला गेला, असे जे ते पाहिले
आयं, त्यांनाहि “ हिंदुस्थान हा फक्त आमचाच ”
असं म्हणतां येणार नाहीं.
आर्य व अनार्य परस्परांत मिसळून गेले,
विजयी आयाोनीं अनार्य कुमारिकांजवळ लश केलीं.
पुढें बुद्ध काळांत तर जास्तच सरमिसळ झाली.मग
जेव्हां ब्राह्मणयसमाज आपल्या पडलेल्या भिंती पुन्हां
दुरुस्त करू हागला तेव्हां त्यांनीं त्या भिती फारच
दुर्भेद्य अशा केल्या. त्या पुनघेटनेच्या काळांत ब्राह्-
णांना अनेक गोष्टी दिसून आल्या. देशाच्या कांही
भागांत वैदिक बिघि वगेरे करावयास शुद्ध बीजांचे
ब्राह्मण उरलेच नव्हते. त्या भागांत जरूर पडे तेव्हां
अन्य भागांतून ब्राह्मण बोलावले जात, किंवा यज्ञो-
( ९८ )
पबी्ते देऊन नवीन ब्राह्मण निर्माण करावे लागत.
पूर्वी त्राह्मण हे श्वतवर्णी होते. परन्तु त्यांचा श्रतबर्ण
जाऊन ते पिंगट वणाचे बनले. तसेंच या नवीन
सामाजजक रवनेत त्रूद्रांचाहि समांवरा झाला. यांचीं
देवते, त्यांच्या चालीरीती, त्यांची ध्येये यांना सामा-
जिक पनघेटनेंत स्थान मिळालें. अशा प्रकारें बृह-
द्वारा बनला, मोठा हिंदू समाज तयार झाला.
वेदकाळांतील आर्याच्या समाजापेक्षा हा नवसमाज
पुष्कळच बाबतीत भिन्न होता.
आर्य व अनाय यांच्या संमिश्रणांनं बनलेला जा
हा मोठा समाज, त्या हिंद्समाजाचा इतिहास
म्हणजेच हिंदुस्थानचा इतिहास अश्या मयादा
घालतां येईल का? हिंदूंचा इतिहास म्हणजेच हिंदु-
स्थानचा इतिहास असें छातीठोकपणे म्हणण्याची
संधी देवान आपणांस दिली आहे का! नाहीं.
कारण या हिंदु हिंदुस्थानांत रजपूत लहोक अटो-
तर्टानें व इषेने आपसांत भांडत असतांना ज्या
फटी उत्पन्न झाल्या, त्यांतून मुसलमानांचे लोढे
आंत घुसले ब ते सवे देशभर पसरंल. या हिंद
भूमीवर जगून व येथेच मरून ती भूमि त्यांनींहि
आपलीशी केली आहे. आतां जर कोणी ओरडून
म्हटलें कीं “ थांबा, आतां तरी पुरे करा. ईइिंदु-
स्थानचा इतिहास म्हणजे हिंदु मुसलमानांचा
इतिहास, कबूल, ” तर तोहि सत्य नाहीं, परमात्मा
(९९)
मानव जातीचा इतिहास सारखा वाढवून राहिला
आहे, रंगवून राहिला आहे. तो थोर विश्वकर्मा
तुमच्या आमच्या अहंकारतृप्तीसाठीं स्वतःचे बेत
व योजना का बदलणार आहे ?
हिंदुस्तान तुमचा आहे कीं माझा आह; हिंदूं-
चा जास्त कीं मुसलमानांचा जास्त; का आणखो
तिसरेच कोणी येऊन त्याच्यावर हक्क सांगतात; ह्या
गोष्टीशी सृष्टीचा इतिहास घडविणाऱ्या त्या परमा-
त्म्यास कांही एक करावयाचे नाहीं. त्याच्या सिंहा-
सनांसमोर हिंदु, मुसलमान, पाश्चिमात्य, सवानी
आपापली बाजू मांडावी व ज्याच्या बाजूने न्याय
मिळेल त्यांने आपला विजयध्वज येथे रोंवावा, असें
ह्या प्रश्नाचे स्वरूप नाहीं, परस्परविराधी समाजाचा
हा झगडा आहे असें जे आपण मानतो, ती आपली
चूक आहे. तो खाटा अभिमान आहे. झगडा जो
आहे, तो सत्य ब असत्य याचा आहे. अनादि
काळापासून जे देवी आहे, त्याचा जे आसुरी आहे
त्याच्याजवळ सारखा झगडा सुरू आहे. झगडा
समाजांचा नसून तत्त्वांचा आहे. जगांतील झगड्याचे
ह॑अर्से आंतर स्वरूप आहे.
आपण परिपूर्णतेचें शेवटचे म्हणून जे ध्येय
ठरविणार, त्याचा संबंध सर्वांत्मकतेशाच असणार.
प्रत्येक अडथळा व विरोध यांतून मार्ग काढीत
पूणता चाळली आहे. पुढें जात आहे. पूर्णतेची
(१००)
जी ही प्रगाते होत आहे, सत्याची जी ही धडपड
चालली आहे, तिच्याशी ज्या मानाने आपण
आपले प्रयत्न एकरूप करू,त्या मानानें आपल्या प्रयत्नास
यश येण्याचा संभव आहे.तुमचे प्रयत्न परिपूर्णतेच्या
प्रगतिपर ध्येयाशीं एकरूप नसर्ताील तर ते अपग्शी
होतील, आपलें तेवटेंच घोडे पुढें दामटावयाचें,
दुसऱ्याचे कांहीं का होईना अशा प्रकारचे प्रयत्न व्याक्त,
व्यक्तीनीं बनलेछीं राष्ट्रं जर करतील, तर त्या प्रय-
त्नांना इश्रराच्या कार्ययोजनेंत स्थान नाहीं.
अलेक्झांडरला सारा प्रांस देश स्वतःच्या सत्तखालीं
आणतां आला नाहीं ब त्याची महत्त्वाकांक्षा सफळ
झाली नाहीं. अलेक्झांडरची इच्छा विफळ झालेली
दिसावयास मत्येलोकीं कांहीं काळ लागला; परन्तु
ईश्वराच्या घरीं ती महत्त्वाकांक्षा अलेक्झांडरने मनांत
धरतांच त्याज्य ठरविली गेली होती. कारण तयाच्या
महत्त्वाकांक्षेच्या पूर्णतेनें जगाच्या हितांत, जगाच्या
मंगलांत का भर घातली जाणार होती? तर्सच रोमन
लोकांना जागातेक साम्राज्य स्थापावयाचे होतें.
परन्तु रानटी ढोकांनीं त्यांच्या आश्या धुळीत मिळ-
विल्या. रोमचा गव मातीत गेला. परन्तु त्यासाठीं
जग अइरू ढाळीत बसलें नाहीं. रोमन साम्राज्य
जगभर झाल्यानें जग का सुखी झाळे असते ! रोमन
साम्राज्याचा जगाच्या सुखाशी काय संबंध होता !
ग्राक व रोमन लोकांत जे थोडे फार चांगलें
(१०१)
होते, ते काळपुरुषानें आपल्या गलबतांत घेत
आहे, परन्तु ग्राक ब रोमन लोकांना त्याने गल-
बतांत घेतलें नाहीं. आणि यामुळे गलबताचें कांहीं
एंक नुकसान न होतां उलट जो उर्गाच बोजा
वाढला असता तो मात्र कमी झाला. प्रत्येक राष्ट,
प्रत्येक मानव वंश जें कांहीं [हेत मंगळ जगांत
निर्मित आहे ते काळपुरुष भरोबर घेऊन पुटे
जात असतो. राष्ट्रे व जाति नष्ट हातात. परन्तु
त्यांचीं निमाण केढेळे मंगळ मरत नसतें. ते जगाच्या
सदेव उपयोगीं पडत अस्ते.
हिंदुस्थानची जी उत्कांति हात आहे, जो
विकास हात आहे, त्यामध्ये शेवटी हिंदूचा मोठे-
पणा जगाला दिसणार, का दुसऱ्या एखाद्या जातीचा
दिसणार, ही गोष्ट महत्त्वाची नाहीं. हिंदुस्थानांत
मानव जातीचा इतिहास एक निराळाच विशेष
प्रयोग करून राहिला आहे. सवेव्यापक व सर्व
संग्राहक जी पारेपूर्णता, तिळा एक बिश्षष स्वरूप व
आकार देऊन मानव जातीच्या उद्धाराचा विचार
येथे चालला आहे. भारताच्या इतिहासांतील हें
ध्येय आहे, हें सोनेरी सूत्र आहे. अनंत. घडामोर्डी-
तील हें सार आहे. हिंदुस्थानांत परमेश्वराला हें
ध्येय मूर्तिमंत करावयार्चे आहे. आपापले क्षुद्र
व्याक्तेत्व विसरून, जातिविषयक दुरभिमान दूर
ठेवून हिंदु असो, मुसलमान असा, खिश्वन असो,
(३०)
जर सारे त्या परिपूर्णतेच्या विशेष ध्येयसिद्धीसाठी
झटतील, तर सत्य ब न्याय यांच्या दृष्टीनं कोणाची
हानि झाली असे कदापि होणार नाहीं.
विशाल असा भारत निर्मिण्यासाठीं आपणां
सर्वास येथे सहकार्य करावयाचें आहे व केलें
पाहिजे. जर कोणतीहि विशिष्ट जात, विशिष्ट समाज
वा विशिष्ट धम बंडखोरपणा
करील, आपलेच प्रस्थ स्थापण्याचा प्रयत्न करील,
तर राष्टाच्या प्रगतींत माठाच अडथळा : येईल.
भारतांतील मोठ्या प्रश्नाशी ज्या ज!तीडा एकरूप
होतां येणार नाहीं, जो समाज, जो पंथ, जो धर्म
एकरूप व्हावयास नाखुश असल, त्या सवाना आज
ना उद्यां नष्ट व्हावे लागळ, गळून पडावे लागेल.
जो समाज भारतांत एकांडे शिलेदाराप्रमाणे वागू
लागेल, त्याला मरावे लागेल. ज निरानेराळे भाग
परिपूर्णतेच्या महान् ध्य़यासाठीं तनमनधनें करून
झटतीळ, तदर्थ स्वतःचें बलिदान करतील, स्वतःच
सारें विसरताल, ध्येयाचे महत्व जाणून स्वतःची
क्षुद्रता ओळखतील, ते भाग क्षद्र असले तरी मोठे
होतील, ध्येयाच्या भव्य प्रासादांत त्यांना कायमचें
स्थान मिळेल,
हिंदुस्तान ही एक विशाल रंगभूमे आहे.
या रंगभूमीवर कवळ हिंदू्नींच सारा खेळ करावा
असे नाही. परमात्म्याला या रंगभूमीवर जो खेळ
(१७१)
करावयाचा आहि, त्यांत हिंदूंचे कांही काम आहे, व
म्हणून त्यांना येथें बोलावण्यांत आलेलें आहे. इिंदूं-
नीं ही गोष्ट सदेव ध्यानांत धरावी. जी भूमिका
आपणांत करावयाची आहे, ती जर आपणांस नीट
करावयाची नसेळ तर आपणांस पडद्याआड जावे
लागेळ, तो महान् व्यवस्थापक रंगभूमीवरून आप.
णांस दूर करील, प्राचीन संस्कृतीच्या अभिमानाने
आपण जर इतरांपासून दूर राहूं, पूर्वीच्या मोठे:
पणाच्या घमेंडींत राहून अलम बसू, आपल्य
भोंवतीं भिती बांधून व खंदक खणून जर स्वतःचा
सवता सुभा निमाण करू, तर परमेश्वर आपले शासन
केल्यावांचून राइणार नाहीं. तो दुःखापाठीमागून
दुःख पाठवील व इतरांच्या बरोबरीस
तुम्हांटा आणील. ज्या
मोठेपणामुळ दूर राहू पाहतां, तो मोठेपणा छाटला
जाऊन इतरांच्या उची इतकीच तुमचीहि उच
होइल. किंवा परमेश्रती योजनेत तुम्ही नाट बसत
नाहीं अस समजण्यांत येऊन तुम्हांला अजित्रात दूर
करण्यांत येईल. ईश्वराला आमचाच काय तो फक्त
विकास करावयाचा आहे. अशी भ्राप्रक कल्पना
करून अभिमानाने इतरांपासून जर आपण स्वतःस
अलग करू, आपला धर्म फक्त आपल्या पुरता, आपल्य
संस्था आपल्या पुरत्या, आपलीं मंदिरे फक्त
आपल्यापुरती, आपलें ज्ञान आपल्याच खोलींत झांकून
(१०४)
ठेवण्यावाठीं, असे जर वागू, तर आपणच निर्माण
केलेल्या या भीषण काराग्रहांत आपणांस केवळ
मरणाची वाट पहात बसावें ढागेल.
आतां तर ब्रिटिशहि ऑल आहेत. त्यांनींहि
भारताय इतिहासांत महत्त्वाचें स्थान मिळविले आहे.
त्यांचे येथे येथे आगंतुक नव्हते. जर पाश्रिमात्यांशीं
भारताचा संबंध न येता, तर जे परिपूर्णतेचे ध्येय
त्याला गांठावयाचे आहे, त्यांत मोठीच उणीव
राहिली असती. युरोपियन संस्कृतीचा दिवा आज
तेजाने उंच तळपत आहे. काळाच्या या विशाल
व प्रदीध॑ रस्त्यावर त्या दिव्यावरती आपल्याहि
मशाली पेटवून घेऊन. आपणांस जोरांन पुन्हां पुढे
निघाले पाहिजे. आमच्या पूवजांनीं जे मिळवायचे
हातें तें सारें ३ हजार बर्षोपू्वींच मिळवून ठेवलें
झह असे म्हणणे आपणांस शोभत नाहीं, विश्वा-
जवळ नर्वीन देण्यासारखे कांदीं नाहीं, इतके का ते दीन
व दरिद्री आहे ? विश्व अनेत आहि व श्ानाई
अनन्त आहे. जाणण्यासारख॑ व मिळवण्यासारख
जे जे कांही होते, ते ते सार जर आपण. जाणलेलें
अंसल व मिळावैलेठें असेल तर आपल्या जगण्यांत
तरी काय अर्थ ?ज्यांच्या आजोबापणजोबांनीं सारे शान
हस्तगत केलें, त्यांच्या लेकरांना आज कर्तव्य तरी
कोणतें उरलें १ भविष्यकाळाबद्दलची कोणती आशा
व उत्कटता त्यांच्याजवळ असणार ! जुन्या मर-
(. १९५.)
तुकड्या रूढी व जुन विचार यांच्या आड लपून
बसणाऱ्यांना कतव्यक्षत्र तरी कोणते उरले १ अवा-
चीन ॥वचारांपासून दूर राहणाऱ्यांना व जुन्यालाच
मिठी मारणाऱ्यांना जगावयासारठी आतक्या तरी
कोणती, ध्येय तरी कोणते ? आपके जगणे मग
केवळ अर्थहीन व भूमीला भारभूतच होईल, जर
आपल्या जगण्यांत नवीन पुरुषाथ संपादण्याचो
दाक्यता नसती तर आपल अस्तित्वच शक्य झालें
नसर्ते.
आपल्या सभावताच्या भिंतींना पडलेल्या भग-
दाडांतून इंग्रजीह आंत आले. जगांतील महोत्स-
वाला तुम्हीहि चला, जगाच्या कारभारांत तुम्हीहि
भाग ध्या, असे आपणांस आमिंत्रण देण्यासाठी
त्यांना पाठविण्यांत आलें आहे. ईश्वराचे ते जणु
दूत आहेत, आपलीं कांहीं ठेंकरं एकलकोंडेपणानें
जगावर रुसून बाजूला बसली आहेत हे परमेश्ररास
पहावळे नाही. जगाच्या संसारांत आपण सामील
झाले पाहिज, आपल्याजवळ जें कांही चांगल असते
ते तेथे घेऊन जाऊ या. आपणांस जो आनेद,
जे साहाय्य जगाला देतां येइल ते देऊं या. आपण
आपले विचार, आपलीं ध्येये घेऊन तेथें जाऊं
या. आपला संसार दुसऱ्यांना दाखवू , दुसऱ्यांचा
संसार आपण पाहूं. आपण जगाची दृष्टी वाढवू
व स्वतःचीहि वाढवून घेऊ. हें सव आपण केलें
(१०६)
पादिजे. त्याशिवाय सुटका नाहीं. इंग्रजाहदे एक
संदेश घेऊन आला आहे. तो संदेश नोट ऐकून
प्राश्चिमला भेटण्यासाठी जोपर्यंत आपण निघणार नाहीं,
तोंबरयेत इंग्रज आपणांस टोंचित रहाणार,बॉवचित रहा-
णार, तो आपणांस शांत बसूं देणार नाहीं. सुखांन
खाऊं देगार नाहीं, स्वस्थपणे झोप घेऊ देणार नाहीं.
इंग्रज मनुष्य येथे पाठविण्यांत जो इंश्वराचा हेतु
होता, तो हेत ओळखून जोपयंत आपण तास्सि-
दवथ खटपट करणार नाहीं, तोंपर्येत इंग्रजांच्या
पकडींतून सुटण्याची आपणांस बिलकूल आद्या नको.
इंग्रज संदेश घेऊन आला आहे. परन्तु तो
संदेश कोणत्या भारतासाठी ? खरेच,
कोणत्या बेर भारतासाठी ? भूतकाळाच्या ब्राजां
तून भविष्यकाळाच्या सुंदर अकुराकडे जाणारा हा
जो नवभारत, तरुणभारत, त्या भारताला इंग्रज
संदेश घेऊन आला आहे. हा नवभारत आखिल
मानवजातीसाठी उभा आहे. सव विश्वास मिठी
मारण्यासाठी उत्सुक आहे. या नबभारतांत अम-
कयाला स्थान आहे, तमक््याला नाहीं, अमक्याला
प्रवेश आहे, तमक्याला नाहीं, अंस म्हणणारे जे
आम्दी ते आम्ही काण! बंगाली, पंजाबी, सिंधी
मराठी, हिंदु, मुस्लीम यापैकीं या आम्हींत कोणाचा
अंतभोव होतो ? आम्ही म्हणज अमुक एक अस
कांडी नाही. आमचा जो मोठा आम्ही;
(९०७.)
त्या आम्कशेमध्ये हिंदु, मुसलमान, इंग्रज, सारे
येणार. सवाचा अतभाव होणार, सवाोमिळून
जो सव संग्राहक बलवान् “ आम्ही ” होइल,
त्या आम्हीलाच येथें कोणी रहावे ब कोणी
राहूं नये हे सांगण्यचा हक्क आहे. संकुचित व
क्षुद्र आम्होंस तो हक्क नाहीं.
असा हा विशाल आभेनव भारत उभारण्याची
महान् जबाबदारी आज आपणांवर येऊन पडली
आहे. हो जबाबदारी पार पाडण्यासाठी आपलें
प्रेकांचे हें पाहले कर्तव्य आहे कीं इंग्रजांची
व आपली जी गांठ पडली, तिचा खरा अथ
समजून घेणे, आम्हीं अलग राहू, सहकार्य कर-
णार नाहीं, उदाथीन राहूं, हातांत हात घालणार
नाहीं, कुणाशीं देवाण घेवाण करणार नाहीं, असें
जर आपण ठरवू, तर असल्या अभद्र लक्षणांनी
आपण आपला भारत आधकच दुबळा'व दरिद्री
करू. अतःपर कॉपऱ्यांत बसून चालणार नाहीं.
भारतवर्षात अर्वाचीन काळीं ज्या मोठमोठ्या
विभूति झाल्या, त्या सर्वोचे प्रयत्न पूर्व ब पाश्चम
यांना जवळ आणण्यासाठीं होते. त्यांचे हे जीवन-
कार्य होते. अगदी ठळक म्हणून राजा राम
मोहनराय यांचे उदाहरण घ्या. १९ व्या शत-
काच्या आरंभीं ह्या देशांत राममोहन राय ही
एकच महान् विभूति ह्या दिव्य व उच्च भूमिके-
(१०८)
वर डभी होती. मानव जाताच्या विशाल पायावर
भारताचे व जगाचे ऐक्य व्हावे ही गोष्ट
१०० वषांपूवी एकट्या राममोहन रायांनाच
दिसत होती, त्यांच्या त्या दिव्य दृष्टीला कोणतीहि
अधश्रद्धा, परंपरागत रूढी वा आचार यांचीं बाधा
झाली नाहीं. विशाळ हृदय व अपूव बुद्धे या
दोन्हीच्या साहाय्याने पूर्वेला न सोडतां ल्यांनी
पाश्चमलाहि मिठी मारली. नव बंगालला त्यांनाच
जन्म दिला.
आपलें कार्यक्षेत्र व सानक्षेत्र वाढावे म्हणून
राममोहन राय झटले. त्यांना कष्ट पडळे, त्यांच
छळ झाले. परन्तु त्यांनां आनंदाने सारे सहन कले.
पूर्वपासून तो थेट पाश्चमेपयंत आपेळ कार्यक्षेत्र व
विचारक्षेत्र वाढावे, सत्यसंश्याघनाचे मानवाचे ज
प्राचीन व अनादि हक्क आहेत, ते आपल्या
बंधूस मिळावे, ह्या सर्व प्रथ्वीचे आपण वारसदार
आहोंत, ही गोष्ट आपल्या बंधूंना पटावी, म्हणून
राम मोहन झटले ब झगडले. “ बुद्ध, खिस्त व
महेमद यांनी आमच्यासाठीं देह दिले, ” ह महान्
वाणी प्रथम क्रापि राममोहन यांनींच उच्चारिली.
महान् विभूतींनीं तपश्चयने जे मिळाविलें ते सव
मानवजातीसाठी आहे. ह्या पृथ्वीवर ज्ञानाच्या
मार्गातील अडचणी दूर करण्यासाठो, मृत व दुष्ट
रूढी नष्ट करण्यासाठी, जे महात्मे लढले, ते
(१०९)
एका विशेष्ट राष्ट्राचे वा जातीचे नसून सर्व विश्वाच्या
मालकीचे आहेत. भारतीय त्रश्ष्षे जगाचे आहित
व॒ जगांतील सारे महर्षि भारताचेहि आहेत. त्या
सवोच्यामुळे आपण सारे मोठे झालों आहोंत.ह्या सर्व
विभूर्तीनीं मानवजातीस वर चढविले आहे.
जुन्या मिती मजबूत करा, पडलेले कोट पुन्हां
बांधा, असें राममोहनराय यानीं सांगितलें नाहीं.
दिक्कालातीत व्हा असं त्यांना सांगितले. जगाच्या
विश्याळ अंगणांत, काळाच्या महान् रंगणांत या,असें
त्यानीं हिंदी जनतस सांगितळे, पूर्व व पाश्चम यांना
जोडण्यासाठी आपण महान् सेतु बांधू या, असे ते
हिंदोजनतेस म्हणाले. राममोहन अशा विशाल
दृष्टीचे होत, म्हणून आजहि स्फूतिरूपाने ते आपणांत
वावरत आहेत. कांही तरी नवीन निमाण करा असा
त्यांचा संदेश आजहि स्फार्ति देत आहे. राममोहन
यांसी काळाचा हेतु ओळलळेठा. उगीच आंघळे-
पणाने, जात्याभिमानाची क्षुद्र व संकुचित दृष्टि ठेवून
काळ!च्या हेतूविरुद्ध, ईश्वरी इच्छेविरुद्ध त्यांनी बंड
पुकारले नाही.
हे महनीय ध्येय प्राचीन काळापासून आपल्या
देशासमोर ठेवे गेळ॑ आहे. या ध्येयकमलाचीा
एकेक पाकळी उघडत आहे, ह्या ध्येयराजाची
पताका फडकवणांरे राममोइनराय हे महान् वीर
(१९०)
हात. त्यांना माघार माहित नव्हती. ध्येयराजाचा
भव्य ध्वज हातीं घेऊन ते निभयपणें पुढे गेले.
दाक्षेणेकडे महाराष्ट्रांत न्यायमूति रानडे यांना
पाच ध्येयासाठी आमरण प्रयत्न केळे, एकीकरणाची
अपूर्व बुद्धि त्यांच्याजवळ उपजतच होता. जन्मतांच
विद्याळ दृष्टि घेऊन ते आले हाते. माणसे एकत्र
आणावीं, सहकार्यांचा सुंदर वृक्ष वाढावा,
ही जाणाव त्यांना सदेव असे. यांतच
वयांचा आनंद होता.समाजाला क्षुद्रतंतून वर नेणारी,
ज्ञान, प्रेम व सत्संकल्प यांच्या मार्गोताल सवं अड-
चणी, सर्व विरोध दूर करणारी, अशी थोर स्वयंभू
प्रज्ञा त्यांच्याजवळ होती. ते इंश्ररी देण्याचे महापुरुष
होते. अशी थोर दृष्टी त्यांच्याजवळ दोती, म्हणूनच
त्यांच्या काळीं, प्रचलित असलेल्या सर्व क्षुद्र विचा-
रांच्यावर ते उड्डाण करू शकले. नाना कल्पना व
विचार यांच्या ररशीखेचींत, हिंदी व ब्रिटिश यांच्या
परस्परविरोधी हितसंबंधाच्या झगड्यांत जरी ते उभे
होते, तरी त्यांनीं पूवपश्चिमेच्या ऐक्याचा रुव तारा
दष्टिआड होऊ दिला नाहीं. रानड्यांचे हृद्य सागरा
प्रमाणे होते, मन गगनाप्रमाणे होते. हिंदुस्थानचा
नवीन उज्वल इतिहास बनावेण्यासाठीं पाश्चेमात्यां-
पासून मोलाचे सारे घेतलं पाहिजे असे ते म्हणत.
यासाठीं ते झटले.असे करतांना त्यांचा उपहासहि झाला
त्यांना.. विरोध्र , झाळे.,.-त्मांनी : ते. सारू सहन केलें,
(१११)
त्यांच्या क्षमेला व सहनशीलतेला र्सामा नव्हती.
हिंदुस्थानाने परिपूर्णता गांठावी असे त्यांना वाटे.
या पारेपूर्णतेच्या ध्येयाच्या मार्गोत ज्या ज्या अड-
चणी दिसल्या, त्या दूर करण्यासाठींच त्यांचे सारे
यत्न होते.
आणि ते स्वामी विवेकानंद- तो थोर अवल्या,
महान् संन्यासी ! त्यांनांहि हेंच सांगितलें. त्यांच्या
एका वाजूस पूर्वे व दुसर्या बाजूस पाश्चम उभी
होती. पूवे व पाश्चम हे जणुं त्या महापुरुषांचे
दोन विशाल बाहु होते. भारताने पूर्वीच्या संकु-
चितच जागेंत बसार्वे असे त्यांना कधींहि वाटलें
नाहीं. पाश्चमचें जे आगमन झालें आहे, त्यांत
खोल अर्थ आहे असें त्यांना वाटे, विवेकानंदांची
बुद्धि एकीकरण करणारी होती, जोडणारी होती.
पूर्वेकडील विचार व ध्येये यांचा प्रवाह पाश्चमिकडे
जावा व पाश्चिमकडेच विचारप्रवाह इकडे यावेत
अर्से त्यांना रात्रादिवक वाटे. हा विचारांचा
व्यापार नीट चालावा, ही देवघेव सुकर व्हावी
म्हणून ते एक मोठा हमरस्ता तयार करीत होते
व त्यावाठींच त्यांनीं सांर जीवन दिल.
तर्थषि बंकिमचेद्र, यांचंहि हेच जीवनकार्य होते.
वंगदर्शन मासिकाच्या पानापानांतून पूर्वपश्चिमला
त्यांनीं एकत्र मेजवार्नाला ब्रसविले -होतें असे दिसून
येईल. त्यांच्या'केळेधीऊूमय अंगा ली: घाडीमवांत- नव
(११२)
चैतन्य आळ. काळाची हांक वाड्ययानें ऐकली.
कलेने युगधम ओळखला. कृत्रिम-बंधनें तडातड
तोंडून वंग साहित्याचा आत्मा पंथ्ष फडफडावित
बाहेर पडला व जागतिक वाड्ययाशीं त्यानें मेत्री
जोडली. बंगाली वाड्यानें विशिष्ट रीतीने वाढ
करण्याचे ठरविले, पाश्चिमात्य ध्येये ब शास्त्रे मिळ-
वून घेण्याचें निश्चित केलें, बंकामचंद्रांनी जें लिहिल
त्यामुळे ते तेवढे मोठे नाहींत. परन्तु विकासाचा
नवपंथ त्यांनीं दाखवला, म्हणून ते मोठे, नव पंथ
निमाण करणारे बंकीम, विकासाचा नव भव्य
माग दाखवणार बंकीम, आनंदमठ व विषवृक्ष
कादंबऱ्या देणाऱ्या बंकिमांपेक्षां कितीतरी पटीने
थोर आहेत.
सारांश, कोणत्याहि बाजूनें जाऊन पहा. धम,
राजकारण, वाडाय, कोणत्याही क्षेत्रांत जाऊन बघा.
हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासांत जे मदान पुरुष
झाले, ज्या थोर विभूति झाल्या, ज्यांच्या ज्यांच्या
जावनांतून कांही दिव्यता प्रकट झाली, त्या सबा च्या
जीवनांतील खरं रहस्य म्हणज ही विशाल दाष्टि
होय. त्यांच्या दृष्टींत पूवे व पश्चिम अविरोधानं
नांदत. पूर्व व पाश्चम जणु त्यांचे दोन डोळे.
त्यांच्या बुद्धींत॑ पूर्वपाश्चमेचा विरोध नव्हता,
झगडा नव्हता. दोन्ही मिळून नवीन मधुरतम
उदात्त संगीत निमाण करणारे ते होते.
(११३२)
आपल्यांतील कांही सुशिक्षितांना वाटत कीं
हिंदुस्थानांतील अनक जाति, धर्म व पंथ यांच्यांत
जे ऐक्य घडवून आणावयाचे आहे, ते केवळ राज:
कीय सत्ता मिळविण्यासाठी म्हणून होय. परन्तु असें
मानण्यांन मोठ्या बस्तूला आपण लहान वस्तूची
पूरक बनाघेत आहो ! आपण पुष्कळ वेळां असं
करतो. परन्तु आपल्या ऐक्यानें जे साधणार आहे
किंबा मिळणार आहे, त्यापेक्षां ऐक्य ही कितीतरी
अधिक मोलाची वस्तु आहे. ऐक्य हेंच मानव-
जातीच खरें कार्य आहे. यांतच सव परिश्रमांचची
परिसमास्ति व्हावयाची आहे. आपणांमध्ये ऐक्य
हात नाहीं. याचे कारणं आपल्यांत मुळांतच कोटठे-
[री महान् दोष असला पाहिजे. आणि त्यामुळ जिकडे-
तिकडे आपणांस आपल्या शक्तीचा अभाव दिसून
येतो. आपल्याच पापाने आपला धम नष्ट होतो. व
धर्म नष्ट झाला म्हणज सर्वनाशाहे निश्चित.
सत्यधमोला डोळ्यासमोर ठेवून जर ऐक्याचे
प्रयत्न आपण करूं, तर ते यशस्वी होतील. मुत्स
देगिरीने ब आंपमतलबीपणानें हँ ऐक्य निर्माण
करतां येणार नाहीं. संकुचित व क्षुद्र वातावरणांत
सत्य व न्याय्य गोष्टी जगूच शकत नाहींत. तात्पु-
रती गरज काय, इकडे सत्याचे लक्ष नसत. आपल्या
वतनाचा सत्य जर *रुब तारा होईल, तर आपल्या
प्रयत्नांत केवळ हिंदुस्थानांतालच निरानेराळे पंथ
(११४)
व जाती सामील होतील असे नाहीं तर या सत्क
मांस इंग्रजहि हातभार लावतील.
अर्ध जर आहे तर मग आज इंग्रज व हिंदी,
सुशिक्षित ब अर्शिक्षित ही जी द्वर्ते दिसतात, हे ज
विरोध दिसतात, त्यांचें काय करावयाचे ? हे विरोध
का केवळ काल्पनिक आहेत? या विरोधांचे मुळाशी
कां कांहीच सत्य नाहीं? भारतीय इतिहासांत आज
पर्यंत ज्या अनत घडामोडी झाल्या, ज्या अनेक
क्रियाप्रतिक्रिया झाल्या, त्या सवापेक्षां हा प्रस्तुतचा
विरोध का कांही वेगळा आहे? या विरोधाचे स्वरूप
तरी काय? ते समजून नको का घ्यावयाला ?
आपल्या धार्मिक वाड्यय़ांत विरोध हाहि एक
भक्तींचा प्रकार मानला आहि. रावणाने जी लढायी
केली, तिनेच त्याला मोक्ष मिळाला, याचा अथ ह्
कीं सत्याशी पुरुषाथपूवक झगडा करून दोव्टी
आपला पराजय मान्य करण, म्हणजच सत्याशी
अधिक यथार्थपणे एकरूय होगे होय. ताबडतोब
एखाद्या गोष्टींचा स्वाकार करणारा ताबडतोब ती
गोष्ट सोडीलहि. असला स्वीकार खरा स्वीकार नव्हे.
यासाठींच सव शास्त्र संशयावर उभारतात. शेका
घ्यावयाची ब तिचे निरसन करावयाचें. शास्त्राचा
जन्म संशयांत आहे. स्वतःच्या
सर्व दाका आशांका फेडून घेऊन मग एखाद्या तत्त्वा-
चा जेव्हां आपण स्वीकार करता, तव्हां ते मग एका-
(११५)
एकीं आपण सोडीत नाहीं.
पाश्चिमार्यांशीं संत्रंथ येतांच आजण स्वतःची
सारी विवेकशयाक्त गुंडाळून ठेवून जे ज पाश्वमा-
त्यांचे दिसेल तं ते मूखपणणे,मिकाऱ्याप्रमागे, अधाशा
सारख घेत सुटलो. परन्तु अश्या घेण्याने खरे हित
होत नाहीं. ज्ञान असो वा राजकीय हक्क असोत.
कष्टांन प्रास करून घेतळें पाहिजे. विगधी शक्तीशी
यरास्वी रीतीनें झगडून या वस्तु मिळवायच्या
असतात. स्वातंत्पाची वा ज्ञानाची जर काणी आप:
गांस भीक घातली तर त्या वस्तूमद्दल आपणांस अभिमान
वाटणार नाहीं. झाळींत मिळालल्या तुकड्यांबरदल
का अभिमान वाटतो? भिक्षांदेहीचे स्वातंत्र्य आप-
ल्य़ा खऱ्या मालकांचे होणार नाहीं. वाटेल तो ग्रेईल
व थोबाडीत मारून हा झोळी हिरावून नेईल. स्व-
तःला लाचार करून कांही मिळविणे यांत काय
पुरुषाथ ? ज्यांत आपली मानखंडना आहे, अशा
स्वरूपांत कोणतीहि वस्तु स्वाकारणे यांत कांदीं अथ
नाहीं. त्यांत आपलें नुकसान आहे, नाक्च आहे.
आणि हें जाणूनच युरोप व युरोपची ध्येये यांच्या-
गी आपण झगडत आहोंत. आपला अभिमान
खंडित झाला आहे व म्हणून पुन्हां आपल्या घरांत
परत येऊन आपण बसलो आहोंत.
हें असे माघारे येणे अगत्याचे होते. या भरत-
भूमींत परमेश्वर जो दातेहास घडवून आणित आहे,
(११६ )
त्यांतीळ हेतु ओळखण्यासा ठीं असं माघारे मुरडणें
आवदयकच होते, जे आपण दुबळपणानें, अधाशा-
प्रमाग, बरे बाईट न पाहतां, घेत सुटला होतों,
त्याचीं योग्य किंमत कळणे अशक्य झाले होते. ज
श्रमाने झगडून आपण मिळवतो, त्याची महती आपण
जाणतो, त्याची किंमत ओळखतों. पाश्रिमात्यांचे जज
आलें, ते आपलें भरलें घरांत, असें जर आपण केल
असते, तर त्यांच्या विचारांचे, त्यांच्या ध्येयांचे र
मोळ आपणांस कळते ना. आणि वस्तूचे मोल
कळल्याशिवाय आपण तिचा जीवनांत उपयोग
तरी कसा करणार ? पाश्चमात्य विचारांना, शोभचा
एक दागेना, एवढेंच महत्त्व आपण देत होतो.
आणि ही गोष्ट जव्हां आपणांस कळून आली तेव्हां
हे. जड ओझे फेकून देण्यास आपण सिद्ध झालो.
पाश्वेमात्य विचार व ध्येये, यांच्याशी राम-
मोहन राय एकरूप होऊं शकले. कारण पाश्रिमात्य
विःचारांनीं ते दिपून गेले नव्हते. त्यांचे हृदय दारेद्री
वः दुबळें नव्हत. ते स्वतःच्या भूमिकेवर उभ होते.
स्वतःच भरलेले घर त्यांना होते व मिळविलेले नीट
त्या घरांत ठेवतां येत होते. हिंदुस्थानांतील विचा-
रांची, थ्येयांची खरी संपात्त त्यांच्याजवळ होती. तो
जुना ठेवा लांनीं दिपून जाऊन गमावला नव्हता.
ते स्वतः असे जश्ञानधन असल्यामुळें, भारतीय
विचारसंपत्तीनें संपन्न असल्यामुळें,दुसर््यांच्या विचार-
( ११५७)
सपत्त्चिं मोळ करण्यास त्यांच्याजवळ कसाटी होती.
ज्याच्याजवळ हिरेमाणके पडलेली आहित, तोच
नवीन आलिल्या हिऱ्याची पर्राक्षा करील. राम-
मोहनरायांजवळ भारतीय ज्ञानभांडार भरपूर हांत.
पाश्चमात्य विचारांची पारख करून त्यांतीलहि भर
या भारतीय भांडारांत त्यांनीं घातली, भिकाऱ्या-
प्रमाण हात पुटे करून स्वतःल! त्यांनीं विकळें नाहीं
व जे दिसेल तं न पारखतां खिश्यांत कोंभळे नाहीं,
पाश्रमात्य विचारांचा त्यांना बाऊ वाटला नाहीं.
बोजा वाटला नाहीं. त्यांची पचनशाक्ते समथ
होती व पाश्चिमात्य विचारहि त्यांनीं सहज पचाविले.
आपल्या ह्या पहिल्या थोर पुढार्ऱ्यांत जी ही
शाक्त होती, ती हळुहळु आपणांतहि येत आहे.
नाना प्रकारच्या धडपडीतून व विरोधांतून ही शाक्त
वाढत आहे. लंबकाप्रमाणे आपण त्या टोकाला जातो,
कर्धी या टोकाला येतो. कधीं कधीं शतजन्मांचे जणु
उपाशा अशा अधाद्ी पणान पाश्चिमात्यांचे सगळेच्या
सगळ आ!पण घेऊं पाददुर्ता, तर कधी रागाने त्यांचे
सारेच मिरकावून दूर राहूं पाहता. असे चालले
आहे. परंतु यांतूनच आपल्या ध्येयाकडे आपण जात
आहोत. आपके पाऊल पुढेच पडत आहे. एक दि-
वम असा येईळ कीं लंबक स्थिर होईल, आपणांस
योग्य ते प्रमाण सांपडेल,
सारासार विवेक न करतां भरमसाटपणानें
(११८ )
ज्या दीकडी परकी कल्पना आपण घेतल्या, त्या सव
कंकून देण्यासाठी आपण उठलो आहोत. परंतु या
आपल्य! असहकाराचे हे एकच कारण नाही.
पाश्चिम दिशा आपणांकड आतिथि म्हणून
आली आहे. आतिथींच्या या येण्यांत जो हेतु आहे,
तो पुरा होईपर्येत आतिश्राला परत पाठवणे योग्य
होणार नाही. या पाहुण्याला योग्य ते स्थान व
योग्य तो मान दिलाच पाहिजे, पाश्चिमात्यांचा खरा
मोठेपणा आपणांस कळत
नाहीं म्हणून, किंवा पाश्रिमात्यय आपेळ खर
मंगल रूप येथे प्रकट करित नाहीं म्हणून म्हणा,
किंवा आणखी कांदींहि कारण असो; जर त्यामुळें
काळाचा जो हा महान् प्रवाह कांहीं विशिष्ट हेतूनं
बहात आला आहे, त्याला जर धक्का घातल गेला,
बांध घातला गेला, तर महान् नारा होईल यांत
शोका नाहीं.
इंग्रजामध्ये ज सुंदर आहे, मंगल आहे, उत्कृष्ट
आहे, त्यांच जर येथे आपणांस दर्रीन झालें नाहीं,
इंग्रज म्हणज एक बनिया, उदारभावनाचून्य द्रव्य-
पूजक, हडेलहप्पी करणारा नोकरशाहीचा एक पिच्या,
असेच जर आपल्या अनुभवास नेहमीं आढ; मनुष्य
मनुष्याला ज्या ठिकाणीं मोकळेपणाने भेटतो, बोल-
तो संवरतो, विश्वास दाखवितो, अद्या भूमिकेवर
जर इंग्रज कधी येणारच नार्ही; तो जर नेहमीं उंच
(११९)
इचेतच अहंकाराने राहील; आणि अशा रीतीने इंग्रज
च हिंदी होक जर सदेव दूर दूरच राहावयाचे अव-
तील, तर दोघांसहि केवळ दुःख व ताप यांचीच
प्रास्ति होणार यांत शका नाहीं. अशा स्थितींत जो
सत्ताधीश असेल तो दडपशाहीचे कायदे करून
असंतोष दूर करूं पाहील, परन्तु अशाने असंतोप्र
कायमचा दूर करतां येणार नाहीं. इंग्रजालाहि या
स्थितीर्न कायमचे समाधान राहील असे नाहीं.
एक काळ असा होता कीं ज्या वेळेस डोव्हिड
हेअरसारखे थोर मनाचे इंग्रज लोक आपल्याजवळ
प्रेमानें आले. इंग्रजी स्वभावांताळ भलाई त्यांनी
दाखवली, त्या काळांतील हिंदी विद्यार्थ्यानी आपलीं
हृदये ब्रिटिशांस अपण केलीं होतीं. परन्तु आजचा
जमाना बदलला आहे. आजचा हिंदुस्थानांतील
इंग्रज प्रोफेसर इंग्रजांताल चांगुलपणाचा प्रातिनिधि
राहिला नसून, त्यांच्या चारित्र्याला तो काळिमा
फांशित आहे. पूर्वी ज्याप्रमाणें विद्यार्थी इंग्रजी वाड्ययांत
रंगून जात, रोक््स्पेअर व बायरन यांच्याबद्दल त्यांना
जे कांही वाटे, तसे भाज कांहींएक राहिले नाहीं.
शिक्षणाच्याच बाबतींत इं असे झाले आहे असे नाहीं.
इंग्रज मनुष्य, मग तो प्रोफेसर असो बा पोलेस-
अधिकारी असो, न्यायार्धांश असो वा व्यापारी असो,
स्वतःच्या पसंस्कृतींतील उत्कृष्टपण! तो प्रकट करित
नाहीं. यामुळे इंग्रजांच्या येण्यामुळे जो स्वात मोठा
( १२० )
फायदा व्हावयाचा ता होत नाहीं. हिंदुस्थानचा
पदोपदी उपमद केला जातो, तेजोभंग केला जातो.
भारतीयांची सव प्रकारची शक्ति खच्ची केली जात
आहे, यामुळे इंग्रजांबद्दलची निष्ठा, आदर, सार
. नाहींसे झालें आहे.
पूव व पाश्चिम जवळ येऊं राकत नाहींत,
म्हणून हा असंतोष माजून राहिला आहि. एक्रमेकां-
जवळ सदेव रहावें तर लागतें, परन्तु एकमेक
मित्र तर होऊ शकत नाहीं. ही स्थिति आति
दुःखाची व दुर्दैवाची होय. ही भयंकर परिस्थिति
आहे. याहून दुसरी कोणती भयंकर आपत्ति? है
परिस्थिती लौकर नष्ट करूं्या, लौकर बदलू या,
असा ध्यास हृदयास लागढळा पाहिजे. हृदयांतील
संद्धावनेने असल्या भीषण परिस्थतीविरुद्ध बंड
केळे पाहिन. या अडांत नफानुकसानीकडे न बघतां
आपण सर्वस्व पणास लावे पाहिजे,
परन्तु द्ृदयांसतोल सद्भावनेचें बंड कायमचे
टिकत नक््षेस हीहि गोष्ट खरी, ते क्षणिक वादळ
असते. कांही असो. किती जरी प्रग्रातेविरोधक,
निराशाजनक अशी परिस्थिति असली, तरी एक
गोष्ट सत्य आहे, कीं हा जों पूर्व पाश्चभचा संबंध
जडळा आहे, त्यांतून कांहीं तरी. मंगल निमोण करून
घेतल्यारिवाय मोक्ष नाहीं. पाश्चेमेपासून जं जे धेफ्या-
ठारखे आहे, जे जे चांगलें आहे तै ते घेतल्यावांचू न
(१२१)
आपली सुटका नादीं. फळ पिकल्याशवाय देंठा-
पासून सुटत नाहीं. आणि पिकण्यापूर्वींच जर देठा-
पासून ते अलग होण्याचा प्रयत्न करील तर ते कधीं
पिकणार नाही.
समाप्तीपूवा आणखी एक गोष्ट सुचली ती
जातां जातां सांगतो. इंग्रजाला येथे त्वतःचा चांगुल-
पणा प्रकट करतां येत नाहीं, ह्याला आपणच मुख्य
कारणीभूत आहोंत. जर आपण आपलें दारेद्य
घालवू, जर आपण मोठे होऊं, तर इंग्रजीह हृदयाची
श्रीमंती प्रकट करण्यांत कंजूघषपणा दाखवणार नाहीं.
जं देण्यासाठीं देवाने इंग्रजांस येथे पाठविळे आहे,
ते त्यांन आपणांस देण्यापूर्वी प्रत्यक क्षेत्रांत आपण
श्रमाची पराकाष्ठा केली पाहिजे. आपली शक्ति वाढ
बिली पाहिजे. इंग्रजांच्या दारांत रिक्त इस्तान मिक्षां-
देहि करण्यांतच जर आपण कृतकृत्यता मानूं, तर
पुन्हांपुन्हां आपणांस गचांडीच मिळणार यांत
शंका नाही.
आळशी व सुस्त, कमहाने व शक्तिहीन,
निरुत्साही व उदासीन जर आपण सदेव राहूं तर
इंप्रजांताल ज चांगळें ते आपणांस मिळवतां येणार
नाहीं. इंग्रजाने आपली कोंब करावा ही तर सर्वात
नामुष्कांची गोष्ट, आपल्यामर्धाल पुरुषार्थानें व माणु-
कीने इंग्रजांताल पुरुषार्थ व माणुसकी जाग्रत झालीं
पाहिजेत. तेज तेजाठा जायत करते, माणुसकी
( १२२ )
माणुसकीला जागण्त करते. इंग्रजालाहि अनेक हाल
अपेष्टांतूनच स्वतःच्या तेजाचा साक्षात्कार करून
घेतां आला. आपणहि तशीच शाक्ते स्वतःच्या
ठिकाणी उत्पन्न केली पाहिजे. उत्कृष्ट व श्रष्ट वस्तु
मिळवण्याचा मार्ग कष्टाचा व श्रमाचाच असतो.
आपणांतील कांहीं लोक इप्रजांच्या दरबाराला
जातात.तेथे ते माना खालीं घालतात, गोंडे घोळतात
इतु हा कीं मोठ्या पदव्या मिळाव्या वा बड्या
पगाराच्या जागा मिळाव्या. स्वाथांसाठीं आपण
लाल्चावून तेथे जातो. अशाने इंग्रजांवील
ञज॑ हीन, त्याचीच आपण पूजा करूं
पाहतो. इंग्रजांचा चांगुलथणा आपण प्रकट होऊ
देत नाहीं, तसाच दुसराहे एक प्रकार आहे. ते
इंग्रजांची हांजी हांजी न करतां, त्यांचे खून पाडू
पाहतात. परन्तु यामुळ इंग्रजांतीलाहि खुनशी वृत्तिच
जाणत होते. लाळघोस्ये, स्वाभिमानशून्य लोक
किंबा विकारवबश॒& प्रखर तरुण- दोघेहि इंग्रजांतील
वाईट तेवढेच प्रकट होण्यास कारणीभूत होतात. ह्या
आपल्या दोन्ही प्रकारच्या दुबळेपणामुळे इंगप्रजा-
मधील दुष्टपणा, लोमीपणा, उमेटपणा, भ्याडपणा:,
जर प्रकट झाला तर त्याला नांबें कां ठेवावी?
इंग्रज मनुष्याच्या ह्ृद्यांतील नीच. वात्ति त्या-
च्या स्वतःच्या देश्यांत संयमाखारली अकतात. तेथे
त्याची पश्युता वर डोके काढूं शकत नाहीं, त्याच्या
( १२३ )
आजुबाजूची सामाजजक शक्तिचे इतकी प्रभावी
असते कीं त्याच्या हृदयांतोल उत्कृष्ट गुणच नेमके
प्रकट होतात. तेथील समाज जिवंत आहे व प्रत्य-
काला उंच भूमिकेवर राहण्यास भाग पाडतो.
परन्तु हिंदुस्थानांत
जो इंग्रजसमाज आहि,तो येथील इंग्रज मनुष्यावर असे
नियंत्रण घाळू शकत नाहीं. येथील अँग्लो इंडियन
समाज म्हणज खरा इंग्रज समाज नव्हे. येथील
अग्लाईडियन समाज म्हणजे कांही व्यापारी, कांही
शदिपायी व कांही कलेक्टर यांचा एक गट, या गटां-
तील प्रत्येक व्याक्ते रूढी व परंपरा, गेरसमज व
खोट्या कल्पना यांनीं जखडून जाते. त्यांचें मन
ठरींव सांच्याचे बनून जाते. हायकोटांचा न्यायार्धाश
जर इंग्रज असेल तर न्यायाविषर्या आपण निराश
होतो. सत्य व सरकारी नोकरशाही यांच्या बाधतीत
न्याय मिळावया'चा असेल तर सत्याला मूठमाती मिळा-
वयाचची हें जणुं ठरलेलेच असतें.
ब्रिटिशांची खरी दिलदारी व न्यायप्रियता
हिंदुस्थानांत प्रकट होत नाहीं, याचे कारण येथील
वाताबरण, हिंदी समाज आज दुबळा, विस्कळित
व विकळ झाला' आहि. खऱ्या इंग्रजाशीं आपली
गांठ न पडता बड्या साहेबा्शीच पडते.
कोणी गारा दिसला कीं. आपण
त्याला बडा साब बनवून त्याच्या चरणीं नमतो.
(१२४)
आपण आपल्या दुबळेपणाने त्याला बडा बनवून
त्याचीहि माणुसकी मारढी आहे. आपण त्याच्या
पायाशी जर कुत्र होऊन गेलो तर ता कधी तुकडा
तोंडांत देईल वा कधीं छडी मारील. परंतु आपण
वर मान करून मनुष्य म्हणून त्याच्याजवळ वागू
तर तोहि माणसासारखा वागूं लागेल. गोरा मनांत
म्हणेळ “ ज्याला मी पशु समजत होतों, तो स्वामि
मानी मनुष्य आहे. ” असे जव्हां होइळ तेव्हांच
आजचे हाळ व अपमान दूर होतील. आपलेच
पाप आपल्य) तापाला कारण आह, आणि दुबळे-
पण व भिंत्रपणा हे सर्वात मोठें पाप होय. हें
आपलें पाप आपण कबूल केलें पाहिजे, कबूल करून
भागत नाहीं, ते दूर करावयास सवानी निश्चयाने
उठलें पाहिजे,
“ नायमात्मा बर्लर्हानेन लभ्यः ” अशी इराति
आहे, दुबळ्याला सत्यदररांन नाहीं, मोक्ष नाहीं.
मोठमोठीं अलकारक भापणे वा विकारवश होऊन
कलेल अत्याचार, यांच्या द्वारा सामर्थ्य प्रकट हात
नाहीं. ते प्रकट होण्याचे दुसरे मागे आहेत.
त्याग व सेवा यांच्या मापाने सामथ्य मापे जाते,
जोपर्यंत हिंदी मनुष्य भौति टाकणार नाहीं, स्वाथ
सोडणार नाहीं, विलास विसरणार“नाहीं, चेन चु-
लोत घालणार नाही, आरामाला हराम मानणार
नाहीं, तों पर्यंत सरकार जवळ मागण्यांत अर्थ नाहीं.
(१२५)
भारतमातेच्या सेवेसाठी, जं उत्कृष्ट व उदात्त आहे
तं संपादण्यासाठीं, सर्वस्वत्यागाने जो पर्यंत हिंदी
जनता उभी राहणार नाहीं, ता पर्यत सरकार जवळ
मागणें म्हणज व्यथ भीक मागण होय, अशी भीक
मागून आपण दिवसंदिवत अधिकच निःसत्व व
निकामी होऊं. आधिकाधिक आपला पाणउतारा
होईळ. त्यागाचे मोळ देऊन जेव्हां आपण आपला
देश आपलासा करू, आपल्या सव शाक्त आपल्या
देशासाठी उपयोगांत आणूं , अहोरात्र उदंड परिश्रम
करूं, त्यावळस लाजेने इंग्रजांच्या दारांत भीक
मागण्याची जरूर रहाणार नाहीं. आपण जर नीच
न होऊं तर इंग्रजांसही नाच व्हावें लागणार नाहीं.
मग आपण सहकारी होऊं शकू व समानतेने आणि
आदराने एकत्र बसून सलोख्याचे व स्नेह्याचे संबघ
निमू शकू.
जॉपयेत हिंदी समाजांतीळ क्षुद्रपणा व मूख-
पणा जात नाहीं, जांपर्येत माणुसकीचे पुरे हक आप-
ल्याच बांधवांस आपण देत नाहीं, जोपयत उच्च.
वण खालच्या बंधूंस पदाहूनहि तुच्छ लेखित आहेत,
जोपयत जमीनदार कळांना गुलामाप्रमाणं वागावित
आहेत, जोपयंत आपले देशीच अधिकारी हाता-
खालच्या लोकांना पायांखालीं तुडविण्यांत मोठेपणा
मानेत आहेत, तोपर्यत इंग्रजाने आमच्याशी नीट
वागावें अंस सांगण्याचे आपणांस खरें सामर्थ्य नाहीं
(१२६)
ब असे सांमण्याचा हक्कडि नाही.
आज आपण हिंदुस्थानांत प्रत्येक बाबतींत,
मग ती बाब धार्मिक असो वा सामाजिक असो,
राजकीय असे वा कोणतीहि असो मनुष्यास न
शोभले वागत आहोंत. आपला सारा व्यवहार ओं-
गळ झाला आहे. भारताचा मोठेपणा आपल्या
कृतींतून कोठेंच प्रकट होत नाहीं. भारतीय आत्मा
त्यागाने अद्याप तळपत नाहीं, म्हणून प्रयत्नांस फळ
ळागत नाहीं. समानतेच्या नात्यांन बाह्य जगास
आपणांस भेटतां येत नाहीं. व बारच्या जगाजव-
ळच मोलवान घेतां येत नाही. जे अपमान बव ज
कष्ट आपणांस आज भोगावे लागत अहित, त्याला
इंग्रज हा एक निमित्त कारण आहे. अत्याचार करून
वा चार गप्पासप्पा मारून आपली स्थिति सुधारतां
थेणार नाहीं. सामथ्याने समान होऊन जव्हां इंग्र.
जास भेटूं तेव्हांच वैरभाव मावळेळ. तेव्हांच विरो-
धाचीं सारीं कारणें नष्ट होतील, मग पूर्वे पाश्चम
एकत्र येतील. तेव्हां मग राष्ट्र राष्टाला, ज्ञान
ज्ञानाला, यत्न यत्नाला भेटतीळ, त्यावेळेस हिंदुस्था-
नचा हवातिहास पुरा होईल. मिळवायेच होतं तें
मैळाळें असें होईल. मग हिंदुस्थानचा इतिहास
जगाच्या इतिहासांत मिळून जाईल व जगाच्या
खऱ्या हातिहासास आरंभ होईल;
समा